
Pune-Mumbai Expressway :पुणे-मुंबईमधील अंतर कमी करणारा बहुप्रतिक्षित मिसिंग लिंक प्रकल्पाबाबत नवी अपडेट समोर आलीय. हा प्रकल्प लवकरच पूर्ण होणार आहे. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील बहुप्रतिक्षित मिसिंग लिंक प्रकल्प जून 2025 पर्यंत खुला होईल. याबाबतची माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) ने जाहीर केलीय. या द्रुतगती मार्गाला यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्ग (YCEW) मिसिंग लिंक असे नाव देण्यात आले आहे.
या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे उद्दिष्ट गर्दी कमी करणे आणि मुंबई आणि पुणे दरम्यान कनेक्टिव्हिटी सुधारणे, प्रवासाची गती आणि सुरक्षितता वाढवणे आहे. तर ६,६९५ कोटी रुपयांच्या या प्रकल्पात मुंबई आणि पुणे दरम्यानच्या प्रवासात परिवर्तन घडवून आणेल. या प्रकल्पाचं काम ८५ टक्के पूर्ण झाले असल्याची पृष्टी MSRDC अधिकाऱ्यांनी दिलीय. जेव्हा हा मार्ग कार्यान्वित होईल तेव्हा मिसिंग लिंकमुळे पुणे-मुंबईतील अंतर कमी होईल.
असा आहे प्रकल्प
मिसिंग लिंक प्रकल्प दोन प्रमुख अंमलबजावणी पॅकेजमध्ये विभागला गेला आहे:
• पॅकेज-I: 1.75 किमी आणि 8.92 किमीचे आठ लेन असलेले दोन बोगदे.
• पॅकेज-II: 790 मीटर आणि 650 मीटरचे दोन आठ-लेन व्हायाडक्ट.
|
Jalna Crime : अल्पवयीन मुलीवर अत्याचार, परराज्यात पलायनाचा प्लॅन; जालना पोलिसांनी मुसक्या आवळल्या |
सध्या, सहा पदरी द्रुतगती मार्ग आणि चार पदरी NH-4 या दोन्ही मार्गावरील वाहतूक खालापूर टोल प्लाझाजवळ एकत्र होते. तर खंडाळा एक्झिटजवळ वळते. परंतु या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनांची गर्दी होते. विशेषतः जेव्हा येथे भूस्खलनादरम्यान मोठी गर्दी होत असते. या अडथळ्यामुळे मुंबई-पुण्यातील अंतर वाढतं कारण वाहनांचा वेग कमी असतो. त्यामुळेप्रवासाचा वेळ वाढतो. तर घाटातील वळणावर वाहनांच्या वेगात बदल होतो आणि त्यामुळे अपघात घडतात. यामुळे हा मिसिंग लिंक प्रकल्प केला जात आहे.
मिसिंग लिंकचे फायदे
अंतर कमी करणे: मार्गावरून 13 किमी अंतर कमी होईल आणि घाट विभागातील वळणे काढण्यात येतील.
वेळेची बचत: पुणे आणि मुंबई दरम्यानचा प्रवासाचा वेळ २०-२५ मिनिटांनी कमी होणार.
सुरक्षितता सुधारणा: अपघात कमी करण्यासाठी गर्दी आणि तीक्ष्ण वळणे कमी होतील.
पर्यावरणीय फायदे: इंधनाचा वापर आणि प्रदूषण पातळी कमी होईल.
असा आहे प्रकल्प
आशियातील सर्वात उंच केबल-स्टेड ब्रिज: लोणावळा घाट भागातील टायगर व्हॅलीवरील पुलाचं बांधकाम होत आहे. बोगदा विभाग आणि दुसरा पूल ९८ टक्के पूर्ण झाला आहे. मात्र टायगर व्हॅली केबल-स्टेड ब्रिज मागे पडलाय. तो पूल आता २०२५ च्या मध्यापर्यंत पूर्ण होईल अशी शक्यता आहे.
शहर
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- पुणे: ज्येष्ठ विचारवंत, राजकीय विश्लेषक व काँग्रेसचे निष्ठावान नेते डॉ. रत्नाकर महाजन यांचे पुण्यात निधन; पुरोगामी चळवळीचा अभ्यासू चेहरा हरपला
महाराष्ट्र
- रत्नागिरी: कोकणातील अंगावर काटा आणणारी वास्तवता! राजापूर तालुक्यातील सागवे वाडपवाडीत मृतदेह नेण्यासाठी ग्रामस्थांना चक्क पात्रातून काढावा लागतोय पायी रस्ता
- सातारा: देशसेवेदरम्यान शहीद झालेले वीर जवान रोहित पवार यांच्यावर साताऱ्यातील चिंचणी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; साऱ्यांचे डोळे झाले पाणावले
- रत्नागिरी: कोकण किनारपट्टीवर आजपासून वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता! हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा जारी
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
गुन्हा
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- हिंगोली: तू पोलिसांना टिप का देतोस? खबरी असल्याच्या संशयातून वसमतमध्ये २२ वर्षीय तरुणाची विटा-दगडने ठेचून निर्घृण हत्या
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ९ सप्टेंबर २०२६: सिंह राशीतील चंद्र गोचरमुळे ‘डबल धमाका’ आणि मालमत्ता वाढीचे योग!
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान
- नवी दिल्ली: राहुल गांधींच्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले न्यायालयासमोर सगळे समान आहेत, कोणीही श्रेष्ठ नाही
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
- तमिळनाडू: टीव्हीकेचे नेते विजय यांच्या सरकारसमोर मोठे राजकीय संकट, विरोधकांचे सरकार कोसळण्याचे भाकीत आणि नव्या समीकरणांची चर्चा



























Subscribe to my channel



