
Pune Crime : घोरपडे पेठेतील ३७ वर्षीय महिला आणि पाषाणमधील ४४ वर्षीय व्यक्तीला सायबर चोरट्यांनी तब्बल ४१ लाख रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणी मुंढवा आणि बाणेर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. याबाबत घोरपडे पेठेतील एका ३७ वर्षीय महिलेने मुंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पहिल्या घटनेत घोरपडे पेठेतील महिलेने मुंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. सायबर चोरट्यांनी शेअर बाजारात मोठा परतावा देण्याचे आमिष दाखवून तिचा विश्वास जिंकला. डिसेंबर ते जानेवारी या काळात, वेगवेगळ्या वेळेस महिलेकडून २३ लाख ५० हजार रुपये बँक खात्यात जमा करण्यास भाग पाडण्यात आले. मात्र, परतावा मागितल्यानंतर पैसे न मिळाल्याने महिलेला फसवणुकीची जाणीव झाली.
|
|
दुसऱ्या घटनेत पाषाणमधील एका व्यक्तीला सायबर चोरट्यांनी सप्टेंबरमध्ये मोबाईलवर लिंक पाठवून अॅप डाऊनलोड करण्यास सांगितले. गुंतवणुकीवर आकर्षक परतावा मिळेल, असा संदेश देऊन त्यांनी सुरुवातीला थोडा परतावा देत व्यक्तीचा विश्वास संपादन केला. त्यानंतर, या व्यक्तीकडून १७ लाख ७४ हजार रुपयांची गुंतवणूक करवून घेतली. मात्र, यावर कोणताही परतावा न देता आर्थिक फसवणूक करण्यात आली.
सायबर पोलीस या दोन्ही प्रकरणांचा तपास करत असून, चोरट्यांचा माग काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवू नका, तसेच कोणतीही लिंक डाऊनलोड करताना विशेष काळजी घ्यावी, असा इशारा पोलिसांनी दिला आहे. या घटनांमुळे नागरिकांनी सायबर सुरक्षेच्या बाबतीत सतर्क राहण्याची गरज अधोरेखित झाली आहे. आर्थिक फसवणूक टाळण्यासाठी जागरूकता आणि सतर्कता अत्यंत महत्त्वाची आहे.
शहर
- जालना: सरकारने चर्चेची दारे खुली ठेवलीत, पण मनोज जरांगे पाटलांचा एल्गार; म्हणाले, माघार नाही!
- मुंबई: नेपाळमधील महाप्रलय: मेसेजला सिंगल टिक, नेटवर्क नसेल का? ठाण्यातील समीर व अपर्णा जोशी यांच्या कुटुंबांची वाढली घालमेल
- नाशिक: समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांची दहशत; धावत्या वाहनांचे टायर पंक्चर करत छ. संभाजीनगरच्या कुटुंबाला १८ लाखांना लुटले, सिन्नर तालुक्यात खळबळ
- पुणे: प्रेयसीच्या आजाराबद्दल समजताच प्रियकराचं धक्कादायक रूप; पुण्यातील तरुणीने संपवले जीवन, चारित्र्यावर संशय घेणाऱ्या नराधम प्रियकराला अटक
महाराष्ट्र
- जालना: सरकारने चर्चेची दारे खुली ठेवलीत, पण मनोज जरांगे पाटलांचा एल्गार; म्हणाले, माघार नाही!
- जळगाव: रक्षाबंधनादिवशी स्टेटस ठेवून भावाने संपवले जीवन, सणाचा आनंद शोकात बदलला
- मुंबई: नेपाळमधील महाप्रलय: मेसेजला सिंगल टिक, नेटवर्क नसेल का? ठाण्यातील समीर व अपर्णा जोशी यांच्या कुटुंबांची वाढली घालमेल
- नाशिक: समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांची दहशत; धावत्या वाहनांचे टायर पंक्चर करत छ. संभाजीनगरच्या कुटुंबाला १८ लाखांना लुटले, सिन्नर तालुक्यात खळबळ
गुन्हा
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- मुंबई: नेपाळमधील महाप्रलय: मेसेजला सिंगल टिक, नेटवर्क नसेल का? ठाण्यातील समीर व अपर्णा जोशी यांच्या कुटुंबांची वाढली घालमेल
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!


























Subscribe to my channel


