
Nana Patole : महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्था ही संपुष्टात आलेली आहे, महाराष्ट्रातील एका व्यक्तीला, माजी मुख्यमंत्र्यांना एका भागात जावू न देणे, ते त्या ठिकाणी आले तर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो असं सांगणे आणि त्या माध्यमातून त्यांचे पोस्टर फाडले जात असतील तर ही महाराष्ट्रासाठी दुर्दैवी घटना आहे अशी टीका महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. राज्य सरकारनं अशा पद्धतीच्या उपाययोजना करून महाराष्ट्रातील जनतेला महाराष्ट्र फिरायला मनाई करीत असेल तर या सरकारचा जेवढा निषेध करावा तेवढा निषेध आम्ही करू असंही ते म्हणाले.
महाराष्ट्रात कधीही एवढ्या खालच्या पातळीचं आणि हेवेदाव्याचं राजकारण झालेलं नाही. मात्र आता भाजपचं सरकार घाणेरडं राजकारण करतेय अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्य सरकारवर केलीय.
|
|
महाविकास आघाडीवर परिणाम नाही
अजित पवार आणि शरद पवार यांच्या भेटीमुळे महाविकास आघाडीवर काहीच परिणाम पडणार नाही. काँग्रेस महाराष्ट्रात जनमानसाचा पक्ष आहे. लोकांचा काँग्रेसवर विश्वास आहे. जे आमच्या बरोबर भाजपच्या विरुद्ध लढायला तयार असतील, त्यांना सोबत घेवून चालायची काँग्रेसची भूमिका स्पष्ट आहे. त्यामुळं त्यांच्या कुटुंबात काय होतं, काय नाही होत, हे बघण्याच कारण आम्हाला नाही, अशी प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या शुक्रवारी झालेल्या भेटीवर दिली.
सरकारचेच लोक या ललित पाटीलच्या ड्रग्सच्या व्यवसायात सामील
ललित पाटील प्रकरणावर प्रतिक्रिया देताना नाना पटोले म्हणाले की, सरकारचेच लोक ही ललित पाटीलच्या ड्रग्सच्या व्यवसायात सामील आहेत आणि म्हणून ललित पाटीलला त्रास होऊ नये, म्हणून याची काळजी सरकारकडून जाणीवपूर्वक केली जात असल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला. ते म्हणाले की, ललित पाटीलला ससून हॉस्पिटलमध्ये फाईव्ह स्टार व्यवस्था दिल्या गेल्या होत्या. राज्यातील तरुण पिढी बरबाद करणारा हा ललित पाटील, त्याचे धागेदोरे गुजरातपर्यंत जोडले गेलेले आहेत. गुजरातमधून मोठ्या प्रमाणात ड्रग्स महाराष्ट्रात येतोय. त्यामुळं या सगळ्या गोष्टीची प्रॉपर हायकोर्टाच्या जजच्या माध्यमातून चौकशी करावी ही मागणी काँग्रेसने केलेली आहे.
नाना पटोले म्हणाले की, राज्यातील तरुण पिढी आणि कुटुंब उद्ध्वस्त करणं हे काम भाजप मुद्दामहून करतेय का? असा प्रश्न जनतेच्या समोर निर्माण झालेला आहे. त्यामुळं याच्यातलं दूध का दूध आणि पाणी का पाणी झालं पाहिजे. ललित पाटील हा चेहरा दिसतोय पण त्याच्या मागे सत्तेत बसलेले लोक सहभागी आहेत, हे आपल्याला लक्षात येतं.
शहर
- मुंबई: दहीहंडी उत्सवात मोठी दुर्घटना! मालाडमध्ये विटांचा खांब अंगावर कोसळून ७ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू
- पुणे: छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळ: जागाबदलाच्या तांत्रिक अहवालामुळे पुण्यात मोठा वादंग निर्माण!
- पुणे: एमपीएससी पेपर लीक प्रकरण विद्यार्थ्यांचा संताप अनावर, अध्यक्षांच्या हकालपट्टीची मागणी करत पुण्यात भव्य मोर्चाचा इशारा!
- पुणे: दहीहंडीच्या उत्साहाला गालबोट! जुन्या सांगवीत लोखंडी कमान आणि डीजेचा सांगाडा अंगावर कोसळून ४५ वर्षीय महिलेचा करुण अंत!
महाराष्ट्र
- सांगली: जिल्हा परिषदेचा अभिनव उपक्रम! आता विकासकामांसाठी लोकांकडूनही गोळा केल्या जाणार देणग्या
- मुंबई: दहीहंडी उत्सवात मोठी दुर्घटना! मालाडमध्ये विटांचा खांब अंगावर कोसळून ७ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू
- जालना: मराठा आरक्षणावरून मोठी बातमी मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर आणि दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीवर मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचे मोठे स्पष्टीकरण
- पुणे: छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळ: जागाबदलाच्या तांत्रिक अहवालामुळे पुण्यात मोठा वादंग निर्माण!
गुन्हा
- धाराशिव: नळदुर्ग किल्ल्यावर मन हेलावणारी दुर्घटना; राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू मातेने तीन चिमुकल्यांसह मारली दरीत उडी, मायलेकांचा मृत्यू!
- अमरावतीत: ब्रेकअपचा बदला घेण्यासाठी भरदिवसा गर्दीच्या ठिकाणी १७ वर्षीय तरुणीची चाकूने भोसकून निर्घृण हत्या!
- कोल्हापूर: पन्हाळा तालुक्यातील काखे येथे अनैतिक संबंधाच्या संशयातून विवाहितेचा भरदिवसा अंगणात निर्घृण खून!
- कोल्हापूर: कौटुंबिक प्रेमप्रकरणाच्या रागातून १७ वर्षीय तरुणाचा इन्स्टाग्रामवरून बोलावून निर्घृण खून, मृतदेह दरीत फेकत पोलिसांची दिशाभूल!
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
- आजचे राशिभविष्य ३ सप्टेंबर २०२६: या राशींवर असणार स्वामींची कृपा आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद, पहा तुमचे भाग्य!
- आजचे राशिभविष्य २९ ऑगस्ट २०२६: या ४ राशींसाठी ग्रहांची स्थिती अशुभ, सतर्क राहण्याचा सल्ला; वाचा सविस्तर भविष्य!
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नेपाळ: महाप्रळयानंतर तब्बल ११ दिवसांनी ढिगाऱ्याखालून महिलेला वाचवले; थरारक बचावाचा व्हिडिओ व्हायरल
- नवी दिल्ली: प्रधानमंत्री किसान योजना शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! किसान कार्ड नसल्यास ₹6000 हजारांचा हप्ता मिळणार नाही, 32 लाख शेतकरी चिंतेत
- नवी दिल्ली: समजा, मी तुमचा विद्यार्थी आहे, मला..पंतप्रधानांच्या प्रश्नावर शिक्षिकेचं उत्तर अन् एकच हशा पिकला
- केरळ: हायवेवर उभ्या असलेल्या लॉरीला कार धडकल्याने इंजिनिअरिंगच्या ८ विद्यार्थ्यांचा करुण अंत!




























Subscribe to my channel




