रत्नागिरी: गणेशोत्सवाच्या काळात कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास सुखकर व्हावा आणि त्यांना कोणतीही वाहतूक कोंडी किंवा खड्ड्यांचा त्रास सहन करावा लागू नये, यासाठी राज्य शासनाने कंबर कसली आहे. रत्नागिरी जिल्ह्याच्या हद्दीतील मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे रखडलेले आणि अपूर्ण असलेले काम आगामी गणेशोत्सवापूर्वी पूर्ण केले जाईल, अशी महत्त्वाची घोषणा उद्योगमंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी केली आहे.
चाकरमान्यांच्या प्रवासासाठी प्रशासनाची लगबग:
प्रत्येक वर्ष गणेशोत्सवामध्ये मुंबई, ठाणे आणि पुण्यातून लाखो चाकरमानी कोकणात आपल्या गावी जातात. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला मुंबई-गोवा महामार्ग आणि रस्त्यावरील खड्डे यामुळे कोकणात जाणारी वाट बिकट होत असते. चाकरमान्यांचा हा प्रवास सुरळीत आणि विनाअथळा व्हावा, यासाठी शासन स्तरावर विशेष खबरदारी घेतली जात आहे. महामार्गावरील ज्या टप्प्यांची कामे अद्याप अपूर्ण आहेत, ती युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे आदेश संबंधित यंत्रणा आणि ठेकेदारांना देण्यात आले आहेत.
प्रत्यक्ष पाहणी आणि कडक निर्देश:
यापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री आणि पालकमंत्री उदय सामंत यांनी स्वतः रस्त्यावर उतरून पळस्पे फाट्यापासून कशेडी घाटापर्यंत आणि संपूर्ण महामार्गाची पाहणी केली होती. ठेकेदारांच्या गलथान कारभारावर ताशेरे ओढत गणेशोत्सवापूर्वी रस्त्यावरील खड्डे बुजवून वाहतूक योग्य रस्ते तयार करण्याचे सक्त निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत. रत्नागिरी जिल्ह्याच्या हद्दीत येणाऱ्या रस्त्यांच्या कामाला वेग देण्यात आला असून, गणेशोत्सवापूर्वी हा मार्ग पूर्णपणे वाहतुकीसाठी सुस्थितीत आणला जाईल, असा विश्वास पालकमंत्र्यांनी व्यक्त केला आहे. यामुळे यंदाचा कोकणवासियांचा गणेशोत्सवाचा प्रवास अधिक सुखकर होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
शहर
- मुंबई: लंडनवरून परतताना विमान, स्वागत आणि प्रचंड धावपळ; घरी पोहोचल्यावर लक्षात आलं एकनाथ शिंदेंचा मोबाईल विमानातच विसरल्याची धक्कादायक घटना!
- मुंबई: लोकल प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! टिटवाळा मेगाब्लॉकमुळे कल्याण-कसारा लोकल सेवा बंद, ४ गाड्या रद्द
- नाशिक: निवेदनांना केराची टोपली दाखवल्याने संताप! निफाडमध्ये तक्रारींकडे दुर्लक्ष केल्याने चक्क नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांच्या टेबलवरच सोडले मोकाट कुत्रे!
- पुणे: "आम्ही इथले भाई... बघतोय काय!"; पुण्यात उघडपणे कोयता फिरवून नागरिकांमध्ये दहशत पसरवल्याची धक्कादायक घटना!
महाराष्ट्र
- मुंबई: महापालिकेचा मोठा पर्यावरणपूरक निर्णय; गणपती विसर्जन झाल्यानंतर मुलूंडमध्ये पीओपीच्या मूर्तींवर केली जाणार पूर्णप्रक्रिया
- मुंबई: लंडनवरून परतताना विमान, स्वागत आणि प्रचंड धावपळ; घरी पोहोचल्यावर लक्षात आलं एकनाथ शिंदेंचा मोबाईल विमानातच विसरल्याची धक्कादायक घटना!
- महाराष्ट्र: लाडकी बहीण योजनेत ५ हजार कोटींचा घोळ? पुरुषांच्या व अपात्र व्यक्तींच्या खात्यात पैसे जमा झाल्यावरून सुप्रिया सुळेंचे सरकारला खडे सवाल
- मुंबई: लोकल प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! टिटवाळा मेगाब्लॉकमुळे कल्याण-कसारा लोकल सेवा बंद, ४ गाड्या रद्द
गुन्हा
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- हिंगोली: तू पोलिसांना टिप का देतोस? खबरी असल्याच्या संशयातून वसमतमध्ये २२ वर्षीय तरुणाची विटा-दगडने ठेचून निर्घृण हत्या
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
- आजचे राशिभविष्य ११ सप्टेंबर २०२६: धनलक्ष्मीच्या कृपेने वाढणार बँक बॅलन्स, शुक्र देणार लक्झरी लाईफस्टाईल!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- दिल्ली: विद्यापीठ निवडणूक २०२६ मतदानाच्या पूर्वसंध्येला नॉर्थ कॅम्पसमध्ये दोन विद्यार्थी गट भिडले, तुफान हाणामारीत एक विद्यार्थी गंभीर जखमी!
- बिहार: गोड खाण्याचा आनंद ठरला शेवटचा! घशात रसगुल्ला अडकल्याने ८ वर्षांच्या चिमुरड्याचा दुर्दैवी मृत्यू; हळहळ व्यक्त!
- कर्नाटक: बेळगावात गणेशोत्सवाच्या रात्री भीषण दुर्घटना! रेफ्रिजरेटरचा (फ्रिज) स्फोट होऊन लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील ४ जणांचा जिवंत जळून करपून मृत्यू!
- लंडन: ब्रिटनच्या संसदेत एकनाथ शिंदेंचा डंका! अस्खलित इंग्रजीत भाषण करत लंडनमध्येही गाजवली 'लाडकी बहीण' योजना


























Subscribe to my channel




