
Mumbai : भारत आणि मालदीवचे संबंध मागील काही काळात ताणले गेले आहेत. भारतासोबतच्या तणावपूर्ण संबंधांमध्ये मालदीव चीनला (China) समर्थन करताना दिसत आहे. चीनची पाठराखण करणाने मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइझ्झू यांचं सरकार सध्या संकटात सापडल्याचं समोर आलं आहे. भारताकडून मालदीव सैन्याला दान केलेले तीन विमान उडवण्यासाठी कुणी पात्र नसल्याचं समोर आलं आहे. खुद्द मालदीवच्या संरक्षणमंत्र्यांनी हे मान्य केलं आहे. भारताने दान केलेली विमाने उडवण्यासाठी मालदीवकडे सध्या सक्षम वैमानिक नसल्याची कबुली संरक्षण मंत्री घसान मौमून यांनी दिली आहे.
भारतीय जवानांनी मालदीव सोडल्यानंतरची परिस्थिती
मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइझ्झू यांचं सरकार स्थापन झाल्यावर त्यांनी चीनला समर्थन करत भारतीय सैन्य माघारी धाडलं. मोहम्मद मुइज्जू यांच्या आदेशानंतर 76 भारतीय संरक्षण कर्मचारी मालदीव सोडून मायदेशी परतले आहेत. त्यानंतर मालदीवच्या संरक्षणमंत्र्यांचं हे मोठं वक्तव्य समोर आलं आहे. मालदीवच्या राष्ट्रपतींनी 10 मे 2024 पर्यंत मालदीवमधील तीन विमानचालन प्लॅटफॉर्मवर कार्यरत असलेल्या सर्व भारतीय लष्करी कर्मचाऱ्यांना परत पाठवण्याची भूमिका घेतल्यानंतर भारत आणि मालदीव या दोन्ही देशांमधील संबंधांमध्ये तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे.
|
|
भारतीय सैन्याने मालदीवला दोन हेलिकॉप्टर आणि एक डॉर्नियर विमान दिलं होतं. मात्र, भारताने दिलेली विमाने चालवण्यासाठी मालदीवकडे पात्र वैमानिक नाहीत. राष्ट्रपती कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदे दरम्यान 11 मे रोजी, शनिवारी, मालदीवचे संरक्षण मंत्री घसान मौमून यांनी हे सांगितलं आहे. मालदीवमध्ये तैनात असलेल्या भारतीय सैनिक माघारी परतल्यानंतर पुन्हा भारतीय सैनिकांच्या आगमनासंबंधी प्रश्न विचारण्यात आला, त्यावर त्यांनी हे उत्तर दिलं आहे.
मालदीवकडे विमान चालवण्यासाठी पात्र वैमानिक नाही
मालदीवच्या संरक्षण मंत्र्यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं की, मालदीव नॅशनल डिफेन्स फोर्सकडे (MNDF) एकही लष्करी कर्मचारी नाही, जो भारतीय लष्कराने दान केलेली तीन विमाने चालवू शकेल. काही सैनिकांना आधीच्या सरकारांच्या करारांतर्गत विमान उड्डाणाचे प्रशिक्षण देण्यात आले होते.
संरक्षण मंत्री घसान मौमून काय म्हणाले?
मालदीवचे संरक्षण मंत्री घसान मौमून म्हणाले, विमान उड्डाणाचे प्रशिक्षण देण्यात आले होते, ज्यासाठी वैमानिकांनी विविध टप्पे पार करणे आवश्यक होते. अनेक कारणांमुळे आमचे सैनिक ते पूर्ण करू शकले नाहीत. त्यामुळे सध्याच्या स्थिती आपल्या लष्करी दलात अशी एकही व्यक्ती नाही, ज्याच्याकडे भारताने दिलेले दोन हेलिकॉप्टर आणि डॉर्नियर विमान उडवण्याचा परवाना आहे किंवा ज्याच्याकडे उड्डाणाचे पूर्ण प्रशिक्षण आहे. त्यामुळे सध्या भारताने दिलेली विमाने मालदीव वापरु शकत नाही, असं घसान मौमून यांनी म्हटल्याचं वृत्त 'Adhadhoo.com' या न्यूज पोर्टलने दिलं आहे.
शहर
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- पुणे: ज्येष्ठ विचारवंत, राजकीय विश्लेषक व काँग्रेसचे निष्ठावान नेते डॉ. रत्नाकर महाजन यांचे पुण्यात निधन; पुरोगामी चळवळीचा अभ्यासू चेहरा हरपला
महाराष्ट्र
- रत्नागिरी: कोकणातील अंगावर काटा आणणारी वास्तवता! राजापूर तालुक्यातील सागवे वाडपवाडीत मृतदेह नेण्यासाठी ग्रामस्थांना चक्क पात्रातून काढावा लागतोय पायी रस्ता
- सातारा: देशसेवेदरम्यान शहीद झालेले वीर जवान रोहित पवार यांच्यावर साताऱ्यातील चिंचणी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; साऱ्यांचे डोळे झाले पाणावले
- रत्नागिरी: कोकण किनारपट्टीवर आजपासून वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता! हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा जारी
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
गुन्हा
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- हिंगोली: तू पोलिसांना टिप का देतोस? खबरी असल्याच्या संशयातून वसमतमध्ये २२ वर्षीय तरुणाची विटा-दगडने ठेचून निर्घृण हत्या
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ९ सप्टेंबर २०२६: सिंह राशीतील चंद्र गोचरमुळे ‘डबल धमाका’ आणि मालमत्ता वाढीचे योग!
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान
- नवी दिल्ली: राहुल गांधींच्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले न्यायालयासमोर सगळे समान आहेत, कोणीही श्रेष्ठ नाही
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
- तमिळनाडू: टीव्हीकेचे नेते विजय यांच्या सरकारसमोर मोठे राजकीय संकट, विरोधकांचे सरकार कोसळण्याचे भाकीत आणि नव्या समीकरणांची चर्चा



























Subscribe to my channel



