Mahashivratri Jagran: महाशिवरात्रीच्या रात्री जागरण का करावं? काय आहेत धार्मिक आणि वैज्ञानिक कारणं? वाचा योगशास्त्रातील महत्त्व

image

योगशास्त्रातील महत्त्व

योगाभ्यासात महाशिवरात्री ही वैयक्तिक चेतना आणि वैश्विक चेतना (ब्रह्म) यांचे एकीकरण दर्शवणारी असते. ही साधकांना त्यांची आध्यात्मिक साधना अधिक खोलवर नेण्याची तसेच भक्ती जोपासण्याची, सुप्त शक्ती जागृत करण्याची संधी देत असते. आसन, प्राणायाम, ध्यान आणि आत्म-परीक्षणाद्वारे, साधक अहंकाराच्या मर्यादा ओलांडत परमात्म्यात विलीन होण्यासाठी महाशिवरात्रीची ऊर्जा वापरत असतात.

महाशिवरात्री ही भक्तीचा मार्ग आहे. भगवान शिवाचा तिसरा डोळा उच्च चेतनेच्या जागरणाचे, द्वैताच्या पलीकडे जाण्याचे आणि सर्व प्राण्यांच्या एकतेचे प्रतीक आहे. महाशिवरात्री अंधारावर प्रकाशाचा, अज्ञानावर चेतनेचा विजय दर्शवते.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *