
Mumbai : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आज पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री अजित पवारांवर हल्लाबोल केला आहे. त्यांनी अजित पवारांचा राजीनामा मागितला आहे. उद्याच त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे. असं झालं नाही तर मी अमित शाहांना दिल्लीत भेटून अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी करेन असंही म्हटलं आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार यांच्या पुण्यातल्या 40 एकर जमिनीच्या आर्थिक व्यवहारातील घोळामुळे अजित पवारांवर टीका होते आहे. त्यांनी आपल्या मुलाला पाठीशी घातलं आहे, सत्तेचा दुरुपयोग केला आहे, पार्थवर गुन्हा दाखल का नाही केला, असे अनेक प्रश्न विरोधकांसह अंजली दमानियांनीही उपस्थित केले आहेत. याच व्यवहाराचा पाठपुरावा करताना आज अंजली दमानियांनी पत्रकार परिहोणारी लूट थांबवावी, शेतकऱ्यांचा छळ थांबवा, महसूल विभागाने स्कॅम थांबवा,षदेत खळबळजनक दावा केला आहे. त्यांनी सांगितलं की माझ्या हाती आलेला डेटा महाराष्ट्राला हादरवून टाकणारा डेटा आहे.
|
|
हे जे कोणी स्वयंघोषीत भाई- दादा आहेत. त्यांनी आत्ताच्या आत्ता जमिनींची होणारी लूट थांबवावी, शेतकऱ्यांचा छळ थांबवा, महसूल विभागाने स्कॅम थांबवा,असं अंजली दमानिया म्हणाल्या आहेत.
पार्थ पवारांची कंपनी अॅमेडियाने फ्रॉडवर फ्रॉड केले आहेत. या कंपनीने एक डेटा सेंटर सुरु करायचे आहे, असे सुरुवातीला एलओआय करताना सांगितले आहे. जमीन विकत घेण्याचा विषयही काढलेला नाही. आम्ही जमीन विकत घेतोय स्टॅम्प ड्युटीवर आम्हाला सूट द्या, अशी मागणी कुठेच नाही. कंपनीचे कागदपत्रे देताना त्यात आम्ही ९८ लाख रुपये गुंतवून डेटा सेंटर सुरु करतोय असं म्हटलं आहे, असं अंजली दमानियांनी यावेळी सांगितलं आहे.
ती ४० एकर जागा ही शितल तेजवानीच्या नावावर आहे. ती आम्ही डेटा सेंटर उभारण्यासाठी ५ वर्षांसाठी लीजवर घेत आहोत, असं दाखवून एलओआय घेतलं आणि जी मोठी स्टॅम्पड्युटी लागणार होती ती फक्त ५०० रुपये भरली, अशी पळवाट काढून यांनी मोठा फ्रॉड केला आहे, असे कित्येक व्यवहार झाले असतील आणि होऊ शकतात, असा खळबळजनक खुलासा अंजली दमानियांनी केला आहे.
हे सगळं घडल्यानंतर ते जागेचा ताबा घेण्याचाही व्यवहार केला गेला. तृप्ता ठाकुर या वकिलांनी ही मागणी केली. कलेक्टरांना केंद्रीय प्रशासनाकडून सांगण्यात आलं की जमिनीवर ताबा घेण्यासाठी कोणी येतंय, कलेक्टरांनी ही सगळी माहिती पालकमंत्री अजित पवारांनी दिली नव्हती का? कलेक्टरांना तहसीलदारांनी जमीनीची विक्री झालेली कळवलं होतं, असं असताना 1800 कोटींच्या जमिनीचा व्यवहार झाल्याचं जूनपासून नोव्हेंबरपर्यंत पालकमंत्र्यांना कलेक्टरांनी सांगितलं नाही, असं होऊ शकतं का? असा सवाल अंजली दमानियांनी उपस्थित केला आहे.
त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांच्या उपमुख्यमंत्रीपद, पालकमंत्रीपदाचा राजीनामा घ्यावा, अशीही विनंती केली आहे. या प्रकरणाची एसआयटी चौकशी करणारी समिती बरखास्त करा आणि नवी एसआयटी गठीत करा, अशीही मागणी केली आहे. २४ तासात अजित पवारांचा राजीनामा झाला नाही तर मी दिल्लीला जाणार आहे. गृहमंत्री अमित शाहांची भेट घेणार आहे. त्यांनी भेट नाही दिली तर तिथेही मी जोपर्यंत भेट होत नाही तोपर्यंत ठाण मांडून बसणार आहे, असं म्हटलं आहे.
शहर
- मुंबई: ओबेरॉय मॉल सिग्नलजवळ अनियंत्रित बेस्ट बस कारला घासून थेट मेट्रोच्या खांबावर आदळली, दोघे जण जखमी
- मुंबई: मिरा-भाईंदर जमीन विवाद प्रकरणाला मोठे वळण; पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बालमित्राच्या तक्रारीनंतर भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहतांनी सोडला वादग्रस्त जमिनीचा ताबा
- पुणे: व्हीआयपी गाड्यांचा ताफा बाजूला ठेवून रिक्षाने प्रवास; मंत्री चंद्रकांत पाटलांनी घेतले मानाच्या गणपतींसह दगडूशेठ व भाऊ रंगारीचे दर्शन
- पुणे: फर्ग्युसन रोडवर २१ हजार पाणीपुरीच्या पुऱ्यांपासून साकारला तब्बल १३ फूट उंच देखणा गणपती बाप्पा!
महाराष्ट्र
- मुंबई: ओबेरॉय मॉल सिग्नलजवळ अनियंत्रित बेस्ट बस कारला घासून थेट मेट्रोच्या खांबावर आदळली, दोघे जण जखमी
- मुंबई: मिरा-भाईंदर जमीन विवाद प्रकरणाला मोठे वळण; पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बालमित्राच्या तक्रारीनंतर भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहतांनी सोडला वादग्रस्त जमिनीचा ताबा
- कोल्हापूर: गोकुळ दूध संघ निवडणूक पहिल्याच दिवशी नवीद मुश्रीफ, बाळासाहेब खाडे आणि शशिकांत पाटील-चुयेकर यांचे उमेदवारी अर्ज दाखल; समर्थकांची मोठी गर्दी
- पुणे: व्हीआयपी गाड्यांचा ताफा बाजूला ठेवून रिक्षाने प्रवास; मंत्री चंद्रकांत पाटलांनी घेतले मानाच्या गणपतींसह दगडूशेठ व भाऊ रंगारीचे दर्शन
गुन्हा
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- हिंगोली: तू पोलिसांना टिप का देतोस? खबरी असल्याच्या संशयातून वसमतमध्ये २२ वर्षीय तरुणाची विटा-दगडने ठेचून निर्घृण हत्या
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
- आजचे राशिभविष्य ११ सप्टेंबर २०२६: धनलक्ष्मीच्या कृपेने वाढणार बँक बॅलन्स, शुक्र देणार लक्झरी लाईफस्टाईल!
- आजचे राशिभविष्य ९ सप्टेंबर २०२६: सिंह राशीतील चंद्र गोचरमुळे ‘डबल धमाका’ आणि मालमत्ता वाढीचे योग!
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- कर्नाटक: बेळगावात गणेशोत्सवाच्या रात्री भीषण दुर्घटना! रेफ्रिजरेटरचा (फ्रिज) स्फोट होऊन लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील ४ जणांचा जिवंत जळून करपून मृत्यू!
- लंडन: ब्रिटनच्या संसदेत एकनाथ शिंदेंचा डंका! अस्खलित इंग्रजीत भाषण करत लंडनमध्येही गाजवली 'लाडकी बहीण' योजना
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान
- नवी दिल्ली: राहुल गांधींच्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले न्यायालयासमोर सगळे समान आहेत, कोणीही श्रेष्ठ नाही



























Subscribe to my channel




