इराणच्या अणवस्त्र आणि बॅलेस्टिक मिसाईल कार्यक्रमावरुन मागच्या काही दिवसांपासून इराण आणि अमेरिकेत चर्चा सुरु आहेत. पण यावर अजूनपर्यंत कुठलाही तोडगा दृष्टीपथात आलेला नाही. फक्त सकारात्मक चर्चा झाली असं इराणकडून सांगितलं गेलय. आता इराण-अमेरिका तणाव प्रचंड वाढला आहे. कुठल्याही क्षणी युद्धाची शक्यता दिसू लागली आहे. त्यामुळे भारतीय दूतावासाने आपल्या नागरिकांना इराण सोडण्याचं आवाहन केलय. भारतीय दूतावासाने आपल्या नागरिकांना ओळखपत्रांचे पुरावे तयार ठेवण्यास सांगितले असून दूतावासाच्या संपर्कात रहाण्यास सांगितलं आहे. ज्या भारतीयांनी रजिस्ट्रेशन केलेलं नाही, त्यांना दूतावासाच्या अधिकृत लिंकवरुन रजिस्ट्रेशन करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. अमेरिच्या दोन शक्तीशाली विमानावाहू युद्धनौका अब्राहम लिंक आणि गेराल्ड फोर्ड या इराण जवळच्या समुद्रात तैनात आहेत.
तेहरानमधील भारतीय दूतावासाने 23 फेब्रुवारी 2026 च्या आपल्या मागच्या सल्ल्याचा पुनरुच्चार केला आहे. इराणमधील विद्यमान भारतीय नागरिकांनी (विद्यार्थी, तीर्थयात्री, व्यापारी, पर्यटक) यांना कमर्शिअल विमानांसह उपलब्ध साधनांचा वापर करुन देश सोडण्याचं आवाहन केलं आहे. एडवायजरीमध्ये इराणमध्ये असलेल्या भारतीय नागरिकांना सावध राहण्याचा सल्ला आहे. विरोध प्रदर्शनं टाळण्याचा, दूतावासाच्या संपर्कात राहण्याचा आणि आपली कागदपत्र तयार ठेवण्याचं आवाहन करण्यात आलय. मदतीसाठी आपातकालसीन हेल्पलाइन नंबर आणि दूतावासाच्या संपर्काच विवरण देण्यात आलय.
हेल्पलाइन नंबर काय?
इराणमध्ये इंटरनेटच्या समस्येमुळे नागरिक रजिस्ट्रेशन करु शकत नसतील, तर भारतात राहणार्या कुटुंबांच्या सदस्यांना रजिस्ट्रेशनची ही प्रक्रिया पूर्ण करण्याचं अपील करण्यात आलय. त्याशिवाय मदतीसाठी भारतीय दूतावासाने अनेक आपातकालीन हेल्पलाइन नंबर जारी केले आहेत. यात मोबाइल नंबर +989128109115, +989128109109, +989128109102 और +989932179359 आहे. त्याशिवाय नागरिक cons.tehran@mea.gov.in वर ईमेलच्या माध्यमातून संपर्क साधू शकतात.
खूप वाईट परिणाम भोगावे लागतील
अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला, त्यांच्या अणवस्त्र कार्यक्रमावर तडजोड करण्यासाठी 10 ते 15 दिवसांची मुदत दिली आहे. ऐकलं नाही, तर खूप वाईट परिणाम भोगावे लागतील असा इशारा दिला आहे. अमेरिकेने मध्य-पूर्वेत मोठ्या प्रमाणात सैन्य तैनाती केली आहे.
शहर
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- पुणे: ज्येष्ठ विचारवंत, राजकीय विश्लेषक व काँग्रेसचे निष्ठावान नेते डॉ. रत्नाकर महाजन यांचे पुण्यात निधन; पुरोगामी चळवळीचा अभ्यासू चेहरा हरपला
महाराष्ट्र
- रत्नागिरी: कोकणातील अंगावर काटा आणणारी वास्तवता! राजापूर तालुक्यातील सागवे वाडपवाडीत मृतदेह नेण्यासाठी ग्रामस्थांना चक्क पात्रातून काढावा लागतोय पायी रस्ता
- सातारा: देशसेवेदरम्यान शहीद झालेले वीर जवान रोहित पवार यांच्यावर साताऱ्यातील चिंचणी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; साऱ्यांचे डोळे झाले पाणावले
- रत्नागिरी: कोकण किनारपट्टीवर आजपासून वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता! हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा जारी
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
गुन्हा
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- हिंगोली: तू पोलिसांना टिप का देतोस? खबरी असल्याच्या संशयातून वसमतमध्ये २२ वर्षीय तरुणाची विटा-दगडने ठेचून निर्घृण हत्या
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ९ सप्टेंबर २०२६: सिंह राशीतील चंद्र गोचरमुळे ‘डबल धमाका’ आणि मालमत्ता वाढीचे योग!
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान
- नवी दिल्ली: राहुल गांधींच्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले न्यायालयासमोर सगळे समान आहेत, कोणीही श्रेष्ठ नाही
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
- तमिळनाडू: टीव्हीकेचे नेते विजय यांच्या सरकारसमोर मोठे राजकीय संकट, विरोधकांचे सरकार कोसळण्याचे भाकीत आणि नव्या समीकरणांची चर्चा


























Subscribe to my channel



