India vs South Africa T20 WC: दक्षिण आफ्रिकेच्या संघासमोर टीम इंडियाच्या फलंदाजांनी नांगी टाकली; 111 धावांवर अख्खा संघ All Out

image

'दाने दाने पर लिखा है खाने वाले का नाम', अशी हिंदीमधील म्हण तुम्ही ऐकली किंवा वाचली असेल. अगदी असेच काहीतरी आजच्या भारतविरुद्ध दक्षिण आफ्रिकेच्या सामन्यात झालं. सामन्याच्या सुरुवातीला भारतीय गोलंदाजांनी सामन्यात वर्चस्व ठेवत दक्षिण आफ्रिकेची टॉप ऑर्डरची फलंदाजी पूर्णपूणे नाकामी केली. पण टीम इंडियाच्या फलंदाजांनी मात्र गबाळ कामगिरीचं प्रदर्शन करत आजचा समाना गमावला. भारताने २०२४ मध्ये वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत झालेल्या शेवटच्या टी२० विश्वचषकात एकही सामना न गमावता विजय मिळवला होता. पण, यंदाच्या स्पर्धेत हा त्यांचा पहिलाच पराभव झाला. धावांच्या बाबतीतही हा भारताचा दुसरा सर्वात मोठा पराभव ठरला.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *