कुठल्याही वर्ल्ड कपमध्ये क्रिकेट विश्वाला प्रतिक्षा असते ती भारत-पाकिस्तान सामन्याची. रविवारी कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडियमवर हा बहुप्रतिक्षित सामना झाला. टी20 वर्ल्ड कप 2026 च्या ग्रुप स्टेजमधील या सामन्यात टीम इंडियाने पाकिस्तानवर विजय मिळवून सुपर-8 मधील प्रवेश पक्का केला. सामन्याच्या या निकालाचं कोणालाच आश्चर्य वाटलं नसेल. पण पाकिस्तानी टीमने ज्या पद्धतीने शरणागती पत्करली ते थोडं चक्रावून टाकणारं होतं. भारताने पाकिस्तानवर 61 धावांनी एकतर्फी विजय मिळवला. आपल्या रेकॉर्ड मध्ये सुधारणा केली. या निकालानंतर अनेकांना असं वाटतय की, टीम इंडिया सहज दुसऱ्यांदा वर्ल्ड कप उंचावेल. पण या विजयामुळे टीम इंडियाकडून टी20 वर्ल्ड कप तर निसटणार नाही ना?.
वरचा मजकूर वाचून तुम्हाला थोडं आश्चर्य वाटलं असेल ना?. टीम इंडिया इतकं जबरदस्त प्रदर्शन करतेय, मग तुम्ही अशा निकालाचा कसा काय विचार करु शकता?. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली सलग दुसऱ्यांदा वर्ल्ड कप जिंकण्यासाठी टीम इंडिया प्रबळ दावेदार आहे. पण अचानक एक असा योगायोग बनतोय, त्यामुळे चिंता थोडी वाढली आहे. त्याचं कारण पाकिस्तान विरुद्ध मिळालेला हा विजय आहे. हा योगायोग काय आहे? त्याचं पाकिस्तानशी काय कनेक्शन आहे? जाणून घ्या.
15 फेब्रुवारीशी काय कनेक्शन?
कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडियमवर भारत-पाकिस्तानमध्ये हा सामना 15 फेब्रुवारीला खेळला गेला. टीम इंडियाने सहजतेने हा सामना जिंकला. पण ही पहिली वेळ नव्हती, जेव्हा कुठल्या वर्ल्ड कपमध्ये 15 फेब्रुवारीला टीम इंडियाने पाकिस्तानला हरवलं असेल. याआधी वर्ल्ड कप 2015 मध्ये सुद्धा भारतीय टीमने 15 फेब्रुवारीलाच पाकिस्तानला हरवलं होतं.
22 वर्षापूर्वीच्या आठवणी ताज्या झाल्या
इतकचं नाही, रविवारी देशभरात महाशिवरात्री साजरी झाली. टीम इंडियाने पाकिस्तानला हरवून शिव भक्तांना आणि संपूर्ण देशाला या प्रसंगी सुंदर गिफ्ट दिलं. याने 22 वर्षापूर्वीच्या आठवणी ताज्या झाल्या. याआधी 2003 साली भारत-पाकिस्तान सामना महाशिवरात्रीच्या दिवशीच झाला होता. त्यावेळी सुद्धा भारताने पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवलेला.
वर्ल्ड कप फायनलशी काय संबंध?
आता हा संयोग काय आहे ते समजून घ्या. टीम इंडियाचा 2015 च्या वनडे वर्ल्ड कपमध्ये सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाकडून पराभव झाला होता. ऑस्ट्रेलियानेच वर्ल्ड कपच जेतेपद पटकावलं होतं. त्याआधी 2003 साली वनडे वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियानेच टीम इंडियाला हरवलं होतं. यावर्षी 15 फेब्रुवारी आणि महाशिवरात्री एकाचदिवशी होते. टीम इंडियाने टी 20 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानला आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या फरकाने हरवलय. त्यामुळे पुन्हा एकदा टीम इंडियाला वर्ल्ड कपपासून वंचित रहावं लागणार का? की, सूर्यकुमार यादवची टीम इतिहास बदलणार? पुढच्या काही दिवसात या प्रश्नाचं उत्तर मिळेल.
शहर
- पुणे: एम.ए. रंगूनवाला कॉलेजतर्फे अबेदा इनामदार इम्प्लांटोलॉजी आणि डिजिटल दंतचिकित्सा केंद्राचा शुभारंभ
- पुणे: आषाढी वारीची सांगता! 'ज्ञानोबा-तुकाराम'च्या जयघोषाने देहूनगरी दुमदुमली, तुकोबा पोहोचले देहूला.
- मुंबई: मॉर्निंग वॉकला जाणे पडले महागात; मुंबईत पहाटे फिरायला गेलेल्या तरुणावर चाकूने वार करत पैसे लुटले!
- चंद्रपूर: अंगणवाडीतील पोषण आहाराच्या तांदळात आढळले जिवंत किडे; प्रयोगशाळेकडून तांदूळ 'असुरक्षित' घोषित.
महाराष्ट्र
- सिंधुदुर्ग: आंबोलीत मन हेलावणारी दुर्घटना: धबधब्यावर सर्पदंश झालेल्या पर्यटकाचा वाहतूक कोंडीत रुग्णवाहिका अडकल्याने उपचाराअभावी मृत्यू
- पुणे: एम.ए. रंगूनवाला कॉलेजतर्फे अबेदा इनामदार इम्प्लांटोलॉजी आणि डिजिटल दंतचिकित्सा केंद्राचा शुभारंभ
- जळगाव: जामनेर आगारातून नवी कोरी एसटी बस लांबवली; बसचे चाक पंक्चर होताच चोरट्याने रस्त्यातच सोडली!
- मुंबई: मॉर्निंग वॉकला जाणे पडले महागात; मुंबईत पहाटे फिरायला गेलेल्या तरुणावर चाकूने वार करत पैसे लुटले!
गुन्हा
- अहमदाबाद: इमारतीच्या टेरेसवर जाऊन २२ वर्षीय पीजी विद्यार्थीनीवर सुरक्षा रक्षकाचा जीवघेणा अत्याचार.
- पुणे: प्रियकरासोबत राहत असल्याच्या रागातून पतीने केला पत्नीचा निर्घृण खून.
- पुणे: माणुसकी वेशीवर! पुण्यातील खराडी येथे मुळा-मुठा नदीपात्रात आढळला नवजात चिमुकलीचा मृतदेह; पोलिसांनी सुरू केला सखोल तपास.
- पुणे: भोरमध्ये संतापजनक घटना; दारू पिण्यास विरोध करणाऱ्या पोटच्या आईलाच दारुड्या मुलाने लोखंडी रॉडने ठेचून संपवले, मृतदेह घरात ठेवून पळाला.
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- अंक भविष्य ४ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या मूलांक १ ते ९ नुसार तुमचे आजचे राशीभविष्य
- आजचे राशिभविष्य ३ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या आज कोणत्या राशींवर होणार शिवाची कृपा आणि कोणाला मिळणार ग्रहांची साथ
- आजचे राशिभविष्य १ ऑगस्ट २०२६: महिन्याची सुरुवात या राशींसाठी धडाक्यात, मिळणार गुडन्यूज तर या राशींची उडणार तारांबळ
- आजचे राशिभविष्य ३१ जुलै २०२६: या भाग्यवान राशींवर असणार श्रीगणेशाची कृपा, संपत्ती आणि लाभाचे योग
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- प्रसिद्ध संगीतकार ए.आर. रहमानच्या मुलाला अपघात: गायक ए.आर. अमीनच्या कारला चेन्नईत धडक, थोडक्यात बचावला!
- अहमदाबाद: इमारतीच्या टेरेसवर जाऊन २२ वर्षीय पीजी विद्यार्थीनीवर सुरक्षा रक्षकाचा जीवघेणा अत्याचार.
- बिहार: आईच्या उपचारासाठी जमीन गहाण ठेवली, एका गायीपासून सुरू केला प्रवास; बिहारच्या रोशन कुमार यांची प्रेरणादायी यशोगाथा.
- दिल्ली: ४२ वर्षीय महिला वकिलाचा हैदरपूर उड्डाणपुलावरून पडून मृत्यू; पतीने ढकलून दिल्याची कुटुंबीयांची तक्रार, पतीवर गुन्हा दाखल.


























Subscribe to my channel



