कुठल्याही वर्ल्ड कपमध्ये क्रिकेट विश्वाला प्रतिक्षा असते ती भारत-पाकिस्तान सामन्याची. रविवारी कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडियमवर हा बहुप्रतिक्षित सामना झाला. टी20 वर्ल्ड कप 2026 च्या ग्रुप स्टेजमधील या सामन्यात टीम इंडियाने पाकिस्तानवर विजय मिळवून सुपर-8 मधील प्रवेश पक्का केला. सामन्याच्या या निकालाचं कोणालाच आश्चर्य वाटलं नसेल. पण पाकिस्तानी टीमने ज्या पद्धतीने शरणागती पत्करली ते थोडं चक्रावून टाकणारं होतं. भारताने पाकिस्तानवर 61 धावांनी एकतर्फी विजय मिळवला. आपल्या रेकॉर्ड मध्ये सुधारणा केली. या निकालानंतर अनेकांना असं वाटतय की, टीम इंडिया सहज दुसऱ्यांदा वर्ल्ड कप उंचावेल. पण या विजयामुळे टीम इंडियाकडून टी20 वर्ल्ड कप तर निसटणार नाही ना?.
वरचा मजकूर वाचून तुम्हाला थोडं आश्चर्य वाटलं असेल ना?. टीम इंडिया इतकं जबरदस्त प्रदर्शन करतेय, मग तुम्ही अशा निकालाचा कसा काय विचार करु शकता?. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली सलग दुसऱ्यांदा वर्ल्ड कप जिंकण्यासाठी टीम इंडिया प्रबळ दावेदार आहे. पण अचानक एक असा योगायोग बनतोय, त्यामुळे चिंता थोडी वाढली आहे. त्याचं कारण पाकिस्तान विरुद्ध मिळालेला हा विजय आहे. हा योगायोग काय आहे? त्याचं पाकिस्तानशी काय कनेक्शन आहे? जाणून घ्या.
15 फेब्रुवारीशी काय कनेक्शन?
कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडियमवर भारत-पाकिस्तानमध्ये हा सामना 15 फेब्रुवारीला खेळला गेला. टीम इंडियाने सहजतेने हा सामना जिंकला. पण ही पहिली वेळ नव्हती, जेव्हा कुठल्या वर्ल्ड कपमध्ये 15 फेब्रुवारीला टीम इंडियाने पाकिस्तानला हरवलं असेल. याआधी वर्ल्ड कप 2015 मध्ये सुद्धा भारतीय टीमने 15 फेब्रुवारीलाच पाकिस्तानला हरवलं होतं.
22 वर्षापूर्वीच्या आठवणी ताज्या झाल्या
इतकचं नाही, रविवारी देशभरात महाशिवरात्री साजरी झाली. टीम इंडियाने पाकिस्तानला हरवून शिव भक्तांना आणि संपूर्ण देशाला या प्रसंगी सुंदर गिफ्ट दिलं. याने 22 वर्षापूर्वीच्या आठवणी ताज्या झाल्या. याआधी 2003 साली भारत-पाकिस्तान सामना महाशिवरात्रीच्या दिवशीच झाला होता. त्यावेळी सुद्धा भारताने पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवलेला.
वर्ल्ड कप फायनलशी काय संबंध?
आता हा संयोग काय आहे ते समजून घ्या. टीम इंडियाचा 2015 च्या वनडे वर्ल्ड कपमध्ये सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाकडून पराभव झाला होता. ऑस्ट्रेलियानेच वर्ल्ड कपच जेतेपद पटकावलं होतं. त्याआधी 2003 साली वनडे वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियानेच टीम इंडियाला हरवलं होतं. यावर्षी 15 फेब्रुवारी आणि महाशिवरात्री एकाचदिवशी होते. टीम इंडियाने टी 20 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानला आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या फरकाने हरवलय. त्यामुळे पुन्हा एकदा टीम इंडियाला वर्ल्ड कपपासून वंचित रहावं लागणार का? की, सूर्यकुमार यादवची टीम इतिहास बदलणार? पुढच्या काही दिवसात या प्रश्नाचं उत्तर मिळेल.
शहर
- नाशिक: समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांची दहशत; धावत्या वाहनांचे टायर पंक्चर करत छ. संभाजीनगरच्या कुटुंबाला १८ लाखांना लुटले, सिन्नर तालुक्यात खळबळ
- पुणे: प्रेयसीच्या आजाराबद्दल समजताच प्रियकराचं धक्कादायक रूप; पुण्यातील तरुणीने संपवले जीवन, चारित्र्यावर संशय घेणाऱ्या नराधम प्रियकराला अटक
- पुणे: के. बी. जोशी इन्स्टिट्यूटमध्ये एस.एन.डी.टी.चा पश्चिम महाराष्ट्र विभागीय युवा महोत्सव उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न.
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
महाराष्ट्र
- मुंबई: नेपाळमधील महाप्रलय: मेसेजला सिंगल टिक, नेटवर्क नसेल का? ठाण्यातील समीर व अपर्णा जोशी यांच्या कुटुंबांची वाढली घालमेल
- नाशिक: समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांची दहशत; धावत्या वाहनांचे टायर पंक्चर करत छ. संभाजीनगरच्या कुटुंबाला १८ लाखांना लुटले, सिन्नर तालुक्यात खळबळ
- पुणे: प्रेयसीच्या आजाराबद्दल समजताच प्रियकराचं धक्कादायक रूप; पुण्यातील तरुणीने संपवले जीवन, चारित्र्यावर संशय घेणाऱ्या नराधम प्रियकराला अटक
- पुणे: के. बी. जोशी इन्स्टिट्यूटमध्ये एस.एन.डी.टी.चा पश्चिम महाराष्ट्र विभागीय युवा महोत्सव उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न.
गुन्हा
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
























Subscribe to my channel


