
Hingoli : अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे आतोनात नुकसान झाले असून प्रशासकीय स्तरावर पंचनामे करण्यास सुरवात झाली आहे. मात्र हिंगोली जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या शेतातील नुकसानीचे पंचनामे करताना महसूल प्रशासनाच्या तलाठ्याकडून अडवणूक होत असल्याचा प्रकार बाळापुरमध्ये पुढे आला आहे. शेतकऱ्यांनी हि व्यथा मांडल्याने खासदार नागेश पाटील आष्टीकर संतप्त झाले आहेत.
हिंगोली जिल्ह्यात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दोन लाख ७५ हजार हेक्टर जमीन खरडून गेली आहे. तर २३७ जनावरांचा मृत्यू झाला आहे. या पुराच्या महाप्रलयात आतापर्यंत १३ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. मात्र अशी परिस्थिती असताना जिल्ह्यातील महसूल प्रशासनाचे अधिकारी आणि तलाठी शेतकऱ्यांची सरसकट झालेल्या नुकसानीची माहिती शासनाकडे सादर करत नसल्याचं पुढे आल आहे.
तलाठ्याला धरले धारेवर
नुकसानीची पाहणी करण्यासाठी खासदार नागेश पाटील आष्टीकर शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचले. यावेळी शेतकऱ्यांनी तलाठी नुकसानीचे पंचनामे सरसकट करत नसल्याचं सांगितले आहे. यावर तलाठ्यांनी सर्वच गटातील नुकसान झाल्याचे पंचनामे सादर करणार नाही. या संदर्भात वरिष्ठांचे आदेश असल्याचे सांगितले. त्यावर खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी संताप व्यक्त करत कळमनुरीचे तहसीलदार जीवन कुमार कांबळे यांना खडे बोल सुनावले आहे. तसेच गावगाड्यातील नुकसानीची योग्य माहिती गोळा करायला सांगा. सरकार नुकसानीचा अहवाल कसा स्वीकारत नाही? हे आम्ही पाहतो; असे म्हणत अष्टीकर यांनी तहसीलदारांना झापले आहे.
पत्नीचे दुःख बाजूला ठेवत खासदार आष्टीकर पूरग्रस्त भागात पोहचले हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी पत्नीच्या मृत्यूचे दुःख बाजूला ठेवत पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आता प्रयत्न सुरू केले आहेत. खासदार आष्टीकर काल कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर डोंगरगाव, डोंगरकडा भागामध्ये पोहोचले होते. यावेळी शेतकऱ्यांचे पुरामुळे झालेले आतोनात नुकसान पाहून नागेश पाटील आष्टीकर यांनी सरकारकडे तातडीने ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे.
शहर
- पुणे: अण्णाभाऊ साठे जयंती मिरवणुकीत डीजेवरील वादानंतर रक्तरंजित थरार; टोळक्याच्या बेदम मारहाणीत तरुण जागीच ठार, १० जण अटकेत
- पुणे: सदाशिव पेठेत पोलीस व्हॅनचा थरार! भरधाव गाडीने उडवल्या अनेक वाहने, सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल
- पुणे: पाण्याची चिंता मिटली! खडकवासला धरणसाखळीतील चारही धरणे तुडुंब भरण्याच्या मार्गावर, पाणीसाठा ९६ टक्क्यांवर
- मुंबई: जुलैमध्ये पावसाचा दिलासा, शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद, पण ऑगस्टमध्ये काय होणार? हवामान विभागाचा ताजा अंदाज
महाराष्ट्र
- राज्यातील ९० लाखांहून अधिक शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी; पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे ४००० रुपये एकत्रित मिळणार का
- नागपुर: अवघ्या एकाच दिवसात तीन वेगवेगळ्या महिलांच्या अंगावरील लाखांचे सोन्याचे दागिने लांबवले
- वर्धा: एटीएम फोडून १२ लाखांची रोकड लांबवली; पुरावा नष्ट करण्यासाठी चोरांनी एटीएमलाच लावली आग
- पुणे: अण्णाभाऊ साठे जयंती मिरवणुकीत डीजेवरील वादानंतर रक्तरंजित थरार; टोळक्याच्या बेदम मारहाणीत तरुण जागीच ठार, १० जण अटकेत
गुन्हा
- अमरावती: बापट चौकात मध्यरात्री रक्ताचा थरार; तरुणाची निर्घृण हत्या, शहरात एकच खळबळ
- पुणे: सिंहगड रोड परिसरात खळबळ; किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या, परिसरात तीव्र संताप
- सांगली: बकरी विकण्याच्या आमिषाखाली ठाणे आणि सोलापूरमधील चार जणांची सायबर फसवणूक; सांगलीच्या सिमकार्डचा वापर
- ठाणे: उल्हासनगरमध्ये सायबर फसवणूक; लंडनच्या डॉक्टर मित्राकडून २५ हजार पाउंड्सचे आमिष दाखवून महिला डॉक्टरला २ लाखांना गंडा
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य १ ऑगस्ट २०२६: महिन्याची सुरुवात या राशींसाठी धडाक्यात, मिळणार गुडन्यूज तर या राशींची उडणार तारांबळ
- आजचे राशिभविष्य ३१ जुलै २०२६: या भाग्यवान राशींवर असणार श्रीगणेशाची कृपा, संपत्ती आणि लाभाचे योग
- आजचे राशिभविष्य ३० जुलै २०२६: या राशींच्या कुंडलीतील ग्रह मजबूत, स्वामींची साथ मिळणार तर काहींचे वाढणार टेन्शन
- आजचे राशिभविष्य २९ जुलै २०२६: गणपती बाप्पाच्या कृपेने ‘या’ राशींना मिळणार नवीन नोकरी आणि आनंदाची बातमी
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- ग्लास्गो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताचा ऐतिहासिक पराक्रम; ज्युडोमध्ये सुवर्णपदक जिंकणारी अस्मिता डे ठरली पहिली भारतीय खेळाडू!
- गोवा: बांबोळीतील 'फुलान्चो खुरीस'जवळ भीषण अपघात; वाहन पेट घेतल्याने एक जण ठार, तर दोघे जण गंभीर जखमी
- नवी दिल्ली: आधार कार्डमध्ये पत्ता अपडेट करणे झाले आणखी सोपे; नवीन अॅपवरून घरबसल्या करा अर्ज
- जम्मू-काश्मीर: कुलगाममधील केल्लम भागात दहशतवादी हल्ला, छत्तीसगडच्या दोन मजुरांचा मृत्यू; 'लष्कर-ए-तैयबा'कडून कृत्याची कबुली




























Subscribe to my channel




