
Hingoli : अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे आतोनात नुकसान झाले असून प्रशासकीय स्तरावर पंचनामे करण्यास सुरवात झाली आहे. मात्र हिंगोली जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या शेतातील नुकसानीचे पंचनामे करताना महसूल प्रशासनाच्या तलाठ्याकडून अडवणूक होत असल्याचा प्रकार बाळापुरमध्ये पुढे आला आहे. शेतकऱ्यांनी हि व्यथा मांडल्याने खासदार नागेश पाटील आष्टीकर संतप्त झाले आहेत.
हिंगोली जिल्ह्यात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दोन लाख ७५ हजार हेक्टर जमीन खरडून गेली आहे. तर २३७ जनावरांचा मृत्यू झाला आहे. या पुराच्या महाप्रलयात आतापर्यंत १३ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. मात्र अशी परिस्थिती असताना जिल्ह्यातील महसूल प्रशासनाचे अधिकारी आणि तलाठी शेतकऱ्यांची सरसकट झालेल्या नुकसानीची माहिती शासनाकडे सादर करत नसल्याचं पुढे आल आहे.
तलाठ्याला धरले धारेवर
नुकसानीची पाहणी करण्यासाठी खासदार नागेश पाटील आष्टीकर शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचले. यावेळी शेतकऱ्यांनी तलाठी नुकसानीचे पंचनामे सरसकट करत नसल्याचं सांगितले आहे. यावर तलाठ्यांनी सर्वच गटातील नुकसान झाल्याचे पंचनामे सादर करणार नाही. या संदर्भात वरिष्ठांचे आदेश असल्याचे सांगितले. त्यावर खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी संताप व्यक्त करत कळमनुरीचे तहसीलदार जीवन कुमार कांबळे यांना खडे बोल सुनावले आहे. तसेच गावगाड्यातील नुकसानीची योग्य माहिती गोळा करायला सांगा. सरकार नुकसानीचा अहवाल कसा स्वीकारत नाही? हे आम्ही पाहतो; असे म्हणत अष्टीकर यांनी तहसीलदारांना झापले आहे.
पत्नीचे दुःख बाजूला ठेवत खासदार आष्टीकर पूरग्रस्त भागात पोहचले हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी पत्नीच्या मृत्यूचे दुःख बाजूला ठेवत पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आता प्रयत्न सुरू केले आहेत. खासदार आष्टीकर काल कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर डोंगरगाव, डोंगरकडा भागामध्ये पोहोचले होते. यावेळी शेतकऱ्यांचे पुरामुळे झालेले आतोनात नुकसान पाहून नागेश पाटील आष्टीकर यांनी सरकारकडे तातडीने ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे.
शहर
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
- इलॉन मस्क: भारतातील ११,२५६ गावांना स्टारलिंक जोडणार! इंटरनेट नसलेल्या दुर्गम भागांसाठी मोठी घोषणा!
महाराष्ट्र
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल
- चेन्नई: "ना डावे, ना CJP, कुणाच्याही आंदोलनात विद्यार्थी सहभाग नको"; तामिळनाडू सरकारच्या कठोर निर्देशाने तापले राजकारण!


























Subscribe to my channel



