
Mumbai : वर्सोवा ते दहिसर या सागरी किनारा मार्गाला आता आणखी गती मिळणार आहे. या प्रकल्पातील सीआरझेड क्षेत्रातील कामासाठी वन विभागाचीही मंजुरी आवश्यक होती. त्याशिवाय कामे पुढे सरकू शकत नव्हती. अखेर या कामाला वन विभागाची मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे सीआरझेड क्षेत्रातील कामे सुरू होऊन प्रकल्पाचे काम पुढे सरकण्यास मदत मिळणार आहे.
कसा असेल मार्ग?
मरिन ड्राइव्ह ते वरळीदरम्यान सागरी किनारा मार्गाचे काम पूर्णत्वास आल्यानंतर आता मुंबई महापालिकेने वर्सोवा ते दहिसर सागरी किनारा मार्गाचे काम केले जात आहे. हा मार्ग काही पट्ट्यांत दुहेरी उन्नत मार्ग, तर, काही पट्ट्यांत खाडीखालून बोगद्याद्वारेही होणार आहे. गोरेगाव-मुलुंड लिंक रोडचीही जोड देऊन पश्चिम आणि पूर्व द्रुतगती मार्गावरील वाहनचालकांना दिलासा देण्याचा प्रयत्न असणार आहे. सहा टप्प्यांत होणाऱ्या या प्रकल्पाचा खर्च १६ हजार ६२१ कोटी रुपये आहे. साधारण २२ किमी. लांबीचा वर्सोवा-दहिसर सागरी किनारा मार्ग आहे. यामुळे प्रवास वेगवान आणि झटपट होण्यास मदत मिळणार आहे.
|
|
महापालिकेच्या भूखंडावरील या सागरी किनारा मार्गाचे काम काही प्रमाणात सुरू झाले आहे. मात्र सीआरझेड क्षेत्रातील कामे परवानगीविना थांबली होती. मोठ्या प्रमाणात कांदळवने, विविध झाडांमुळे सीआरझेडसह विविध परवानग्या मिळणे आवश्यक होते. सर्व परवानग्या मिळाल्यानंतर वन विभागाची परवानगी महापालिकेला मिळाली नव्हती. अखेर ही परवानगी मिळाल्याची माहिती मुंबई महापालिका अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी दिली. त्यामुळे सीआरझेडमधील कामे लवकरच सुरू होतील. सीआरझेडवगळता अन्य ठिकाणांची कामे सुरू असल्याचे बांगर म्हणाले.
2 तासांचं अंतर 20 मिनिटांवर
वर्सोवा-दहिसर सागरी किनारा मार्गाला दहिसर-भाईंदर उन्नत मार्गाची जोड दिली जाणार आहे. तर, गोरेगाव-मुलुंड लिंक रोडचीही जोड देऊन पश्चिम आणि पूर्व द्रुतगती मार्गावरील वाहनचालकांना दिलासा देण्याचा प्रयत्न असणार आहे. एकदा हा मार्ग पूर्ण झाला की वर्सोवा ते दहिसर, भाईंदरपर्यंत प्रवासाला लागणारा वेळ 2 तासांवरून थेट 20 मिनिटांवर पोहचणार आहे. 33.6 किमीचं अंतर सुद्धा 23.2 किमीवर येणार आहे. हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी डिसेंबर 2028ची डेडलाईन दिली असून हा मार्ग पश्चिम मुंबईतील कोस्टल रोड, वांद्रे वरळी सी लिंक आणि वांद्रे-वर्सोवा सी लिंकलासुद्धा जोडण्यात येणार आहे.
शहर
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- पुणे: ज्येष्ठ विचारवंत, राजकीय विश्लेषक व काँग्रेसचे निष्ठावान नेते डॉ. रत्नाकर महाजन यांचे पुण्यात निधन; पुरोगामी चळवळीचा अभ्यासू चेहरा हरपला
महाराष्ट्र
- रत्नागिरी: कोकणातील अंगावर काटा आणणारी वास्तवता! राजापूर तालुक्यातील सागवे वाडपवाडीत मृतदेह नेण्यासाठी ग्रामस्थांना चक्क पात्रातून काढावा लागतोय पायी रस्ता
- सातारा: देशसेवेदरम्यान शहीद झालेले वीर जवान रोहित पवार यांच्यावर साताऱ्यातील चिंचणी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; साऱ्यांचे डोळे झाले पाणावले
- रत्नागिरी: कोकण किनारपट्टीवर आजपासून वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता! हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा जारी
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
गुन्हा
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- हिंगोली: तू पोलिसांना टिप का देतोस? खबरी असल्याच्या संशयातून वसमतमध्ये २२ वर्षीय तरुणाची विटा-दगडने ठेचून निर्घृण हत्या
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ९ सप्टेंबर २०२६: सिंह राशीतील चंद्र गोचरमुळे ‘डबल धमाका’ आणि मालमत्ता वाढीचे योग!
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान
- नवी दिल्ली: राहुल गांधींच्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले न्यायालयासमोर सगळे समान आहेत, कोणीही श्रेष्ठ नाही
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
- तमिळनाडू: टीव्हीकेचे नेते विजय यांच्या सरकारसमोर मोठे राजकीय संकट, विरोधकांचे सरकार कोसळण्याचे भाकीत आणि नव्या समीकरणांची चर्चा



























Subscribe to my channel




Share our offers and watch your wallet grow—become an affiliate!