
चेन्नई- लोकांची जेव्हा श्रद्धा बसते तेव्हा ते काहीही करण्यास मागेपुढे बघत नाहीत. अनेक मंदिरांना लाखो-कोटी रुपये, महागड्या भेटवस्तू भाविकांकडून दिल्या जातात. श्रद्धेसमोर लोक सर्व गोष्टींना गौण समजतात. तमिळनाडूच्या विल्लुपुरम मंदिरातील देवावरही लोकांची अशीच श्रद्धा आहे. मंदिरात असणाऱ्या देवाच्या मूर्तीला लिंबू अर्पण केले जातात. या लिंबूंना भाविकांच्या दृष्टीकोनातून फार महत्त्व आहे.
लिंबू देवाला चढवल्यानंतर त्याची बोली लावली जाते. मंगळवारी लिंबूंची बोली लावण्यात आली. ९ लिंबू तब्बल २.३६ लाख रुपयांना विकले गेले आहेत. लोकांचा असा विश्वास आहे की, या लिंबूंचा रस पिल्यानंतर मुल न होणाऱ्या दाम्पत्याला मुल होतं आणि कुटुंबामध्ये समृद्धी येते. लोकांच्या या मान्यतेला कोणताही शास्त्रीय आधार नाही. केवळ श्रद्धेपोटी असं केलं जातं.
|
Pune : पुणे जिल्ह्यावर पाणी संकट कायम; २६ धरणांमध्ये मिळून ५६.३१ टीएमसी पाणीसाठा शिल्लक |
मंदिर पवित्र लिंबूंसाठी प्रसिद्ध आहे. लोकांचा असा दृढ विश्वास आहे की, या लिंबूमध्ये चमत्कारिक शक्ती आहे. कारण लिंबू देव मुरुगाच्या भाल्यावर लावले जातात. टाईम्स ऑफ इंडियाने यासंदर्भातील बातमी दिला आहे. विल्लुपुरमच्या तिरुवनैनल्लूर गावात दोन डोंगराच्या मध्ये असलेल्या एका छोट्या मंदिरातील देवाच्या दर्शनासाठी हजारो लोक येत असतात. विशेषत: दरवर्षी पंगुनी उथिरम उत्सवावेळी भाविकांचा ओघ या मंदिराकडे वाढतो.
मंदिरातील पुजारी पूजाविधीवेळी देवाला लिंबू अर्पण करतात. नऊ दिवसाच्या यात्रेदरम्यान दरदिवशी एक अशा पद्धतीने लिंबू देवाच्या भाल्यावर लावले जातात. नऊ दिवसानंतर या लिंबूंची बोली लावली जाते. भाविक मोठी किंमत देऊन हे लिंबू खरेदी करण्याचा प्रयत्न करत असतात. यावर्षी २.३६ लाखांना हे लिंबू विकले गेले आहेत.दाम्पत्य मुल होण्यासाठी लिंबू घेतात. शिवाय व्यापारी आणि व्यावसायिक आपल्या उद्योगात उत्कर्ष व्हावा यासाठी लिंबू खरेदी करतात. देवाला अर्पण करण्यात आलेले हे लिंबू शुभ आणि शक्तीशाली मानले जातात. पण, ही केवळ लोकांची श्रद्धा आहे. याबाबत कोणतीही शास्त्रीय आकडेवारी उपलब्ध नाही. मिळालेल्या माहितीनुसार, कुलाथूर गावातील एका जोडप्याने ५०, ५०० रुपयांना एक लिंबू खरेदी केला
शहर
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरंच! 'सीएटी' परीक्षेला जाताना काळाचा घाला; १८ वर्षीय तरुणीला ट्रकने चिरडले
महाराष्ट्र
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
गुन्हा
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- नागपूर हादरले! भरधाव कारने ७२ वर्षीय योग शिक्षिकेला चिरडले; सीताबर्डी परिसरात भीषण 'हिट अँड रन'
- "तो माझ्याशी बोलत नाही..." रागाच्या भरात तरुणीने तरुणाचे खासगी फोटो केले व्हायरल; अमरावतीमधील धक्कादायक प्रकार
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ























Subscribe to my channel




