CAN vs UAE : युएईने कॅनडाला 5 विकेट राखून नमवलं, शेवटच्या दोन षटकात असा रंगला थरारImage Credit source: Icc X account
टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या 20व्या सामन्यात कॅनडा आणि युएई हे संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात कॅनडाच्या बाजूने लागला आणि प्रथम फलंदाजी स्वीकारली. या सामन्यात कॅनडाने 20 षटकात 7 गडी गमवून 150 धावा केल्या. तसेच विजयासाठी 151 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान गाठताना युएईची सुरुवातीला दमछाक झाली. कारण आघाडीचे चार फलंदाज एकेरी धावसंख्येवर तंबूत परतले होते. त्यामुळे विजयाची बाजू पूर्णपणे कॅनडाच्या बाजूने झुकली होती. पण एका बाजूने आर्यांश शर्मा किल्ला लढवत होता. त्याला सोहेब खानची साथ मिळाली. आर्यांश शर्माने 41 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. तर दुसऱ्या बाजूने सोहेब खान फटकेबाजी करत होता. त्यामळे शेवटच्या षटकांमध्ये सामना कधी येथे तर कधी त्या बाजूला झुकत होता.
शेवटच्या दोन षटकात काय झालं?
टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील पहिल्या विजयासाठी युएईला 12 चेंडूत 26 धावांची गरज होती. तसेच हातात 6 विकेट होत्या. आर्यांश शर्मा आणि सोहेब खान ही जोडी जमली होती. त्यामुळे हे आव्हान शक्य आहे असंच वाटत होतं. कलीम साना हा कॅनडाकडून षटक टाकण्यासाठी आला. पहिल्या चेंडूवर आर्यांशने 2 धावा काढल्या. त्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या चेंडूवर चौकार मारला. त्यामुळे 9 चेंडूत 16 अशी स्थिती आली. चौथ्या चेंडूवर 1 धाव घेतली आणि सोहेल खानला स्ट्राईक दिली. स्ट्राईकला आलेल्या सोहेल खानला नो बॉल टाकला. आणि फ्री हीट मिळाला. त्याने त्या चेंडूवर चौकार मारला आणि स्थिती 7 चेंडूत 10 धावा अशी आणली. शेवटच्या चेंडूवर 2 धावा काढल्या आणि सोहेल खानने अर्धशतक पूर्ण केलं. त्याने 28 चेंडूत 4 चौकार आणि 4 षटकार मारत अर्धशतक पूर्ण केलं. तर 6 चेंडूत 8 धावा अशी स्थिती आली.
खेळपट्टीवर जम बसवलेला आर्यांश शर्मा स्ट्राईकला होता. त्याने पहिल्याच चेंडूवर षटकार मारला आणि सामना आपल्या बाजूने खेचला. त्यामुळे 5 चेंडूत 2 धावा अशी स्थिती आली. दुसऱ्या चेंडूवर 1 धाव काढली आणि सामना बरोबरीत आणला. 4 चेंडूत 1 धाव आवश्यक असताना सोहेल खान स्ट्राईकला आला. त्याने तिसऱ्या चेंडूवर फटका मारण्याचा प्रयत्न केला आणि झेल बाद झाला. त्यामुळे सामन्यात ट्विस्ट आला. तीन चेंडूत 1 धाव अशी स्थिती असताना नवा फलंदाज स्ट्राईकला आला. मुहम्मद अरफान स्ट्राईकला आला आणि एक धाव काढली आणि हा सामना युएईने 5 गडी राखून जिंकला.
शहर
- पुणे: तुकाराम मुंढेंच्या एफडीए पथकाची मोठी कारवाई; अन्न सुरक्षेचे उल्लंघन व अस्वच्छतेमुळे १६ आस्थापनांचे परवाने निलंबित
- मुंबई: गोरेगाव-मुलुंड लिंक रोडच्या पिलर उभारणीचे काम मध्यरात्री सुरू; आवाजामुळे न्यू दिंडोशीतील रहिवाशांची झोपमोड, नागरिक त्रस्त
- नाशिक: विदर्भ प्रवासाला मोठे बूस्टर नाशिक-बडनेरा मेमूचा 'स्पेशल' टॅग हटला; आता १५ ऑगस्टपासून नियमितपणे दररोज धावणार
- छत्रपती संभाजीनगर: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली ताप १०२ अंशांवर पोहोचला असून टायफॉइडची लक्षणे, रुग्णालयात दाखल
महाराष्ट्र
- सांगली: नागपंचमी २०२६ शिराळ्यात होणार ४१ नागांचे जिवंत दर्शन; वन्यजीव विभागाकडून कडक अटी व शर्तींवर परवानगी मंजूर
- पुणे: तुकाराम मुंढेंच्या एफडीए पथकाची मोठी कारवाई; अन्न सुरक्षेचे उल्लंघन व अस्वच्छतेमुळे १६ आस्थापनांचे परवाने निलंबित
- मुंबई: गोरेगाव-मुलुंड लिंक रोडच्या पिलर उभारणीचे काम मध्यरात्री सुरू; आवाजामुळे न्यू दिंडोशीतील रहिवाशांची झोपमोड, नागरिक त्रस्त
- नाशिक: विदर्भ प्रवासाला मोठे बूस्टर नाशिक-बडनेरा मेमूचा 'स्पेशल' टॅग हटला; आता १५ ऑगस्टपासून नियमितपणे दररोज धावणार
गुन्हा
- नाशिक: केमिकल वापरून बनवल्या जात होत्या बनावट नोटा; त्र्यंबकेश्वर मार्गावरील बंगल्यावर पोलिसांचा छापा
- कोल्हापूर: वीजचोरीचा मोठा भांडाफोड शिरोळमध्ये स्मार्ट मीटरमध्ये फेरफार करून ९ लाखांची चोरी; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल!
- सांगली: "मेस बदलली म्हणून विद्यार्थ्याला लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण; विटा येथील 'गुरुकुल'मधील प्रकाराने खळबळ."
- पुणे: "पहाटे ३ वाजता थरार; गळ्याला कोयता लावून व्यापाऱ्याची कार फोडली अन् रोकड लुटली!"
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
- पंचांग १२ ऑगस्ट २०२६: दीपअमावस्या, बुधादित्य योग, गजकेसरी योग आणि शुभ मुहूर्त
- ८ ऑगस्ट २०२६ चे सविस्तर राशिभविष्य: आज शनीची विशेष कृपा, या राशींचे नशीब चमकणार!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- झारखंड: रांचीमध्ये तिरंगा यात्रेत सहभागी होण्यापासून रोखत पोलीस प्रशासनाकडून धक्काबुक्की; जेएलकेएम नेते देवेंद्र नाथ महतो यांचा गंभीर आरोप
- मध्य प्रदेश: "आता देशासाठी जीव देणार नाही, तर देशद्रोह्यांचा जीव घेऊ"; ८० व्या स्वातंत्र्यदिनी बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचे अत्यंत आक्रमक विधान
- जम्मू-काश्मीर: किश्तवाड येथे महिंद्रा स्कॉर्पियो कार अनियंत्रित होऊन चिनाब नदीत कोसळली, ५ जणांचा मृत्यू
- गोवा: मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची मोठी घोषणा; विकसित गोवा २०३७' चा रोडमॅप जाहीर, रोजगार पायाभूत सुविधा आणि पर्यटनावर विशेष भर


























Subscribe to my channel




