काँग्रेसच्या माजी प्रदेशाध्यक्षाचा तडकाफडकी राजीनामा, राजकीय वर्तुळात खळबळ

image

पक्षात त्यांना दुय्यम स्थान दिलं जात होतं, असंही ते म्हणाले. तसेच, जर भूपेन बोराह भाजपमध्ये प्रवेश करत असतील, तर आगामी निवडणुकीत त्यांना उमेदवारी देण्याचा पक्ष विचार करू शकतो, असंही शर्मा यांनी संकेत दिले. शर्मा यांनी काँग्रेसवर तुष्टीकरणाच्या राजकारणाचा आरोप करत म्हटलं की, भूपेन बोराह हे आसाम काँग्रेसमधील शेवटचे हिंदू नेते होते जे आमदार किंवा मंत्री पदावर नव्हते. त्यांच्या राजीनाम्याचा एक प्रतीकात्मक संदेश आहे की काँग्रेसमध्ये सामान्य कुटुंबातील व्यक्तीला पुढे जाण्याची संधी मिळत नाही. बोराह यांच्या राजीनाम्याचं त्यांनी स्वागत केलं असून या निर्णयामुळे राज्याच्या राजकारणात नवी घडामोड सुरू झाली आहे. आता बोराह यांचा पुढील राजकीय निर्णय काय असणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *