किडनीमध्ये स्टोन, सूज आणि डॅमेज होण्याची समस्या सध्या कॉमन झाली आहे. पाणी न पिणं, अनहेल्दी खाणं पिणं आणि आर्यनचं प्रमाण जास्त असणं ही किडनी विकाराची कारणं असू शकतात. वेळीच किडनीच्या या विकारांवर उपाय केले नाहीत, तर हे गंभीर आजारामध्ये बदलू शकतं. मार्केटमध्ये किडनीच्या त्रासापासून दिलासा मिळवण्यासाठी अनेक उपचार आणि औषधं आहेत. पण तुम्ही किडनी समस्या आयुर्वेदाद्वारे सुद्धा ठीक करु शकता. आयुर्वेदाची ही पद्धत फायद्याची ठरु शकते. त्याशिवाय कुठला साइड इफेक्टही होत नाही.
आयुर्वेदाचे एक्सपर्ट आणि योग गुरु बाबा रामदेव अनेकदा सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांच्या समस्यांवर उपाय सांगत असतात. यावेळी योग गुरु बाबा रामदेव यांनी किडनीच्या रोगापासून मुक्ती मिळवण्यासाठी एक उपयुक्त ज्यूस सांगितला आहे. त्यामुळे किडनी तंदुरुस्त राहिलं, आजारही दूर होईल. या आर्टिकलमधून जाणून घेऊया बाबा रामदेव यांचा घरगुती उपाय.
रोजच्या जेवणात कुठला घटक हवा?
बाबा रामदेव यांनी किडनी स्टोनपासून ते किडनीला येणारी सूज अशा वेगवेगळ्या विकारांसाठी घरगुती उपचार सांगितले आहेत. कुठल्याही साइड इफेक्टशिवाय त्याचा परिणाम दिसतो असा त्यांचा दावा आहे. यात कडूलिंब, पिंपळाच्या पाण्याचा रस, कासनी, गोखरू, कोथिंबीर आणि पुदीना यांच्या औषधी मिश्रणाचा उपाय आहे. बाबा रामदेव यांच्यानुसार जे लोक रोजच्या जेवणात कोथिंबीर खातात त्याची किडनी नेहमी स्वस्थ असते. कोथिंबीरमधील एंटीऑक्सीडेंट, विटामिन ए, सी, के आणि मिनरल्स किडनी हेल्दी ठेवण्यासाठी मदत करतात. शरीरातील विषारी घटक बाहेर काढतात. त्यामुळे किडनी व्यवस्थित रित्या आपलं काम करु शकते.
स्टोन टाळण्यासाठी काय करालं?
किडनी स्टोनच्या त्रासापासून सुटका हवी असेल, तर रोज कुळीथची डाळ ज्याला हॉर्स ग्राम म्हणतात त्याचं सेवन करा. जर तुम्ही आठवड्यातून एकदा कुळीथ डाळीचं सेवन करत असाल, तर त्यामुळे सुद्धा तुम्हाला स्टोन होत नाही.
चपातीमुळे काय होतं?
किडनी फंक्शन एक्टिव ठेवण्यासाठी गव्हाची चपाती फायद्याची असते. बाबा रामदेव यांच्यानुसार,आठवड्यातून तुम्ही एक किंवा दोनवेळा गव्हाची चपाती खात असाल, तर तुमची किडनी हेल्दी राहिलं. किडनीचे आजार होण्याचा धोका सुद्धा कमी होतो.
कार्ल्याचा ज्यूस आठवड्यातून एकदा का प्यावा?
बाबा रामदेव लोकांना कार्ल्याचा ज्यूस पिण्याचा सुद्धा सल्ला देतात. कार्ल्याच्या ज्यूसमुळे पोटाची सफाई एकदम व्यवस्थित होते. त्याशिवाय कार्ल्याचा ज्यूस डायबिटीज रुग्णांसाठी फायद्याचा असतो. कार्ल्याचा ज्यूस पिणं कठीण जात असेल तर त्यात टोमॅटो सुद्धा मिसळू शकता. रामदेव यांच्यानुसार, एखादा व्यक्ती आठवड्यातून एकदा जरी कार्ल्याचा ज्यूस पित असेल, तर त्याचा डायबिटीजचा धोका कमी होतो.
शहर
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
महाराष्ट्र
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल

























Subscribe to my channel



