
Jalgaon : उच्च माध्यमिक शालांत परीक्षा अर्थात बारावी परीक्षेचा निकाल ऑनलाईन जाहीर करण्यात आला आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर ऑनलाईन निकाल पहिला. बारावी परीक्षेत यश मिळविले होते. मात्र अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाल्याने दोन विद्यार्थ्यांनी टोकाचे पाऊल उचलले. जळगाव जिल्ह्यात दोन विद्यार्थ्यांनी गळफास घेत आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत. यामुळे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
फेब्रुवारी- मार्चमध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल सोमवारी ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात आला आहे. बारावीचा निकाल चांगला लागला आहे. दरम्यान चांगला अभ्यास केल्याने पेपर देखील चांगले लिहिले होते. त्या तुलनेत गुण कमी मिळाल्याने काही विद्यार्थी नाराज झाले आहेत. अशात जळगाव जिल्ह्यातील ममुराबाद व एरंडोल येथील विद्यार्थ्यांनी कमी गुण मिळाल्याच्या कारणातून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
निकाल पाहताच संपविले जीवन
जळगाव तालुक्यातील ममुराबाद येथील ऋषीकेश दिनेश पाटील हा आई- वडील, आजी आणि मोठ्या भावाबरोबर वास्तव्याला होता. विज्ञान शाखेतून बारावीची परीक्षा दिली होती. दरम्यान दुपारी एकला ऑनलाइन निकाल जाहीर झाला. निकालात ऋषीकेशला ४९ टक्के गुण मिळाले. मिळालेले गुण अपेक्षेपेक्षा खूपच कमी असल्याच्या नैराश्यातूनच ऋषिकेश याने घरात कोणी नसताना गळफास घेऊन आत्महत्या केली. दुपारी दीडच्या सुमारास ही घटना आईच्या लक्षात आली. यावेळी तिने एकच आक्रोश केला.
बहिणीच्या घरीच घेतला गळफास
दुसऱ्या घटनेत एरंडोल येथील कनिष्ठ महाविद्यालयात शिकणाऱ्या भावेश प्रकाश महाजन (वय १९) याने देखील बारावीत कमी गुण मिळाल्याच्या कारणातून आत्महत्या केली आहे. भावेशने बारावी विज्ञान शाखेची परीक्षा दिली होती. परीक्षा दिल्यानंतर सुट्यांमध्ये तो पाचोरा येथे वास्तव्यास असलेल्या बहिणींकडे गेला होता. बारावीचा ऑनलाइन निकाल त्याने मोबाईलवरून पाहिला. यात त्याला ४२ टक्के गुण मिळाले होते. हा निकाल पाहिल्यानंतर त्याने बहिणीच्याच घरी गळफास घेत आत्महत्या केली. दुसऱ्या बहिणीकडे जेवणासाठी जाणार असल्याने दुपारी दोन वाजले, तरी तो आला नाही, म्हणून त्याची बहीण तपास करण्यासाठी गेली असता घटना उघडकीस आली.
शहर
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- पुणे: ज्येष्ठ विचारवंत, राजकीय विश्लेषक व काँग्रेसचे निष्ठावान नेते डॉ. रत्नाकर महाजन यांचे पुण्यात निधन; पुरोगामी चळवळीचा अभ्यासू चेहरा हरपला
महाराष्ट्र
- रत्नागिरी: कोकणातील अंगावर काटा आणणारी वास्तवता! राजापूर तालुक्यातील सागवे वाडपवाडीत मृतदेह नेण्यासाठी ग्रामस्थांना चक्क पात्रातून काढावा लागतोय पायी रस्ता
- सातारा: देशसेवेदरम्यान शहीद झालेले वीर जवान रोहित पवार यांच्यावर साताऱ्यातील चिंचणी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; साऱ्यांचे डोळे झाले पाणावले
- रत्नागिरी: कोकण किनारपट्टीवर आजपासून वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता! हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा जारी
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
गुन्हा
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- हिंगोली: तू पोलिसांना टिप का देतोस? खबरी असल्याच्या संशयातून वसमतमध्ये २२ वर्षीय तरुणाची विटा-दगडने ठेचून निर्घृण हत्या
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ९ सप्टेंबर २०२६: सिंह राशीतील चंद्र गोचरमुळे ‘डबल धमाका’ आणि मालमत्ता वाढीचे योग!
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान
- नवी दिल्ली: राहुल गांधींच्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले न्यायालयासमोर सगळे समान आहेत, कोणीही श्रेष्ठ नाही
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
- तमिळनाडू: टीव्हीकेचे नेते विजय यांच्या सरकारसमोर मोठे राजकीय संकट, विरोधकांचे सरकार कोसळण्याचे भाकीत आणि नव्या समीकरणांची चर्चा


























Subscribe to my channel



