बच्चन कुटुंबाबद्दल मोठा खुलासाImage Credit source: social media
बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन हे फक्त मोठ्या पडद्यावर नाही तर छोट्या पडद्यावरही गाजत असतात. गेल्या कित्येक वर्षांपासून सुरू असलेला त्यांचा ‘कौन बनेगा करोडपती’ हा गेम शो घराघरांत पोहोचला असून त्याचे लोखा चाहेत, आजही हा क्विझ गेमशो आवडीने पाहिला जातो. दरवर्षी येणआऱ्या नव्या सीझनमध्ये अमिताभ बच्चन यांना पाहण्यासाठी, त्यांचं अँकरिंग, बोलण, अदब हे सगळं अनुभवण्यासाठ प्रेक्षक हजेरी लावत असतात. टीव्हीवरही अनेक जण हा शो न चुकता पहात असतात. सामान्य जनता, स्पर्धकांसोबतच या शोमध्ये काही सेलिब्रिटी अधे-मधे हजेरी लावत असतात. त्यात काही मजेशीर गोष्टी, किस्सेही पुढे येतात.
लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वजण आवडीने पाहणाऱ्या या शोमध्ये बच्चन कुटुंबातले सदस्यही कधीकधी येतात. अमिताभ बच्चन यांचा नातू, श्वेता नंदा हिचा मुलगा अगस्त्य हादेखील घरच्यांच्या पावलावर पाऊल ठेऊन बॉलिवूडमध्ये आला. ‘इक्कीस’ हा त्याच्या चित्रपट गेल्या महिन्यात प्रदर्शित झाला होता. यामध्ये दिवंगत अभिनेते धर्मेंद्र यांचीही प्रमुख भूमिका होती. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात रिलीज झालेल्या या पिक्चरला बॉस्क ऑफीसवर संमिश्र प्रतिसाद मिळाला. याच चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने पिक्चरची संपूर्ण टीम केबीसीच्या सेटवर आली होती. अगस्त्य नंदा याच्यासोबत जयदीप अहलावत, सिमर भाटिया तसेच अगस्त्यची आई श्वेता नंदा, आणि नव्या नंदांही आले होते. यावेळी अगस्त्य आणि जयदीप अहलावत हे हॉटसीटवर बसलेले होते. मात्र त्याचदरम्यान जयदीप अहलावत यांनी बिग बींना असा प्रश्न विचारला की ते ऐकून त्यांची बोलतीच बंद झाली. आणि त्यावर श्वेताने दिलेलं उत्तर ऐकून तर सगळेच थक्क झाले. शोमधली ही क्लिप, हा व्हिडीओ बराच व्हायरल झाला होता.
जया बच्चन सगळ्यात जास्त कोणाला ओरडतात ?
अभिनेते जयदीप अहलावत यांनी अमिताभ यांच्यासमोर एक प्रश्व विचारला. घरी जया बच्चन या सर्वात जास्त कोणाला ओरडतात ? ते ऐकून अमिताभ यांनी अगस्त्यला उद्देशून काही इशारा केला, पण तो थेट हसायलाच लागला. तेवढ्यातच ऑडियन्समध्ये बसलेल्या श्वेता बच्चन हिने हात वर केला आणि ते पाहून अमिताभ यांनी श्वेताचं नाव घेत काय म्हणायचं आहे, असं विचारला. त्यावर श्वेताने अहलावत यांच्या प्रश्नाचं उत्तर देत सांगितलं की आई ( जया बच्चन) सर्वात जास्त मला आणि बाबांना ( अमिताभ यांना) ओरडते. तिचं हे बोलणं ऐकून सगळेच हसायला लागले. आणि तिचं उत्तर ऐकल्यावर बिग बी तर हैराण झाले, तू घरी ये मग दाखवतो तुला .. असं ते म्हणताच हास्याची कारंजी उडालीच. कौन बनेगा करोडपतीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालाय
अगस्त्य नंदा याच्या “इक्कीस” चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर, तो 1 जानेवारी रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला. पहिल्या दिवशी 7 कोटी रुपयांची कमाई करून त्याने सर्वांना आश्चर्यचकित केले. हा चित्रपट सेकंड लेफ्टनंट अरुण खेतरपाल यांचा बायोपिक आहे. हा धर्मेंद्र यांचा शेवटचा चित्रपट देखील होता. त्यांचं गेल्या वर्षी 24 नोव्हेंबर 2025 रोजी मुंबईत निधन झालं. त्यामुळे चाहत्यांसाठी हा चित्रपट खूपच खास ठरला.’इक्कीस’ने पट बॉक्स ऑफिसवर रणवीर सिंगच्या ‘धुरंधर’ला जोरदार टक्कर दिली होती.
शहर
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- पुणे: ज्येष्ठ विचारवंत, राजकीय विश्लेषक व काँग्रेसचे निष्ठावान नेते डॉ. रत्नाकर महाजन यांचे पुण्यात निधन; पुरोगामी चळवळीचा अभ्यासू चेहरा हरपला
महाराष्ट्र
- रत्नागिरी: कोकणातील अंगावर काटा आणणारी वास्तवता! राजापूर तालुक्यातील सागवे वाडपवाडीत मृतदेह नेण्यासाठी ग्रामस्थांना चक्क पात्रातून काढावा लागतोय पायी रस्ता
- सातारा: देशसेवेदरम्यान शहीद झालेले वीर जवान रोहित पवार यांच्यावर साताऱ्यातील चिंचणी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; साऱ्यांचे डोळे झाले पाणावले
- रत्नागिरी: कोकण किनारपट्टीवर आजपासून वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता! हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा जारी
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
गुन्हा
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- हिंगोली: तू पोलिसांना टिप का देतोस? खबरी असल्याच्या संशयातून वसमतमध्ये २२ वर्षीय तरुणाची विटा-दगडने ठेचून निर्घृण हत्या
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ९ सप्टेंबर २०२६: सिंह राशीतील चंद्र गोचरमुळे ‘डबल धमाका’ आणि मालमत्ता वाढीचे योग!
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान
- नवी दिल्ली: राहुल गांधींच्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले न्यायालयासमोर सगळे समान आहेत, कोणीही श्रेष्ठ नाही
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
- तमिळनाडू: टीव्हीकेचे नेते विजय यांच्या सरकारसमोर मोठे राजकीय संकट, विरोधकांचे सरकार कोसळण्याचे भाकीत आणि नव्या समीकरणांची चर्चा


























Subscribe to my channel



