
Akola Accident News : अकाेला जिल्ह्यात कार आणि ट्रकमध्ये झालेल्या भीषण अपघातात एकाचा मृत्यु झाला आहे. या अपघातात चार जण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पाेलिस या घटनेचा कसून तपास करीत आहे.
अकोला येथील राष्ट्रीय महामार्गावर मध्यरात्री ट्रक आणि चारचाकीचा भीषण अपघात झाला. ही घटना अकोला जिल्ह्यातील माना येथे घडली. चारचाकी वाहनात प्रवास करणारी लोक मित्राच्या लग्नाला गुजरातहून वरुडकडे निघाले असताना ही दुर्दैवी घटना घडली.
|
|
या अपघातात वाहन चालक धीरज वैराळे (राहणार मलकापूर जिल्हा बुलढाणा)याचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघातात अन्य चार जण गंभीर जखमी झाले आहेत. या जखमींना मुर्तीजापुर येथील सामान्य उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.
विनोद गडारी, मंगल पवार, शिवप्रताप तिवारी (रा.धुळे) आणि सागर विश्वेश्वर उमाळे (रा. तिगाव मारू, पांधूर्णा, मध्यप्रदेश) असं कारमधील जखमींची नावे आहेत. जखमी आणि मृतक तरुण हे सर्व मित्र असून एका कंपनीत कामाला होते.
कंपनीत असलेल्या मित्राच्या लग्नाला जात असताना ही अपघाताची घटना घडली आहे. अपघाताची माहिती समजताच आज पहाटेच मृतक आणि जखमींच्या नातेवाईकांनी रुग्णालय गाठले.
या अपघाताची माहिती मिळताच माना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरज सुरोशे हे घटनास्थळी दाखल झाले अन् अपघाती वाहनांना नागरिकांच्या मदतीने रस्त्याच्या बाजूला करून विस्कळीत झालेले वाहतूक सुरळीत केली आहे.
दरम्यान या अपघाता प्रकरणी ट्रक चालक एकनाथ वामन महाजन (वय ४५ वर्ष, रा. नाने, ता.जिल्हा धुळे) याला ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहर
- ताजमहाल पाहण्याचे स्वप्न अपूर्णच! राजस्थानचा प्रवासी भरकटला सोलापुरात; महिनाभर पडक्या इमारतीत काढले दिवस.
- वरंधा घाटातील दरड हटवली; शिरगावजवळील भोर-महाड मार्ग वाहतुकीसाठी पूर्ववत!
- विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ! शाळेचे मैदान बनले अनधिकृत वाहनतळ; चिखल, निसरडा रस्ता अन् अपघातांची भीती!
- नाशिक कुंभमेळा २०२७ च्या पूर्वतयारीला वेग: विकासकामांसाठी वृक्षतोड टाळण्याचा प्रयत्न, ५००० वृक्षांची लागवड आणि महत्त्वाच्या प्रकल्पांना मंजुरी!
महाराष्ट्र
- वरंधा घाटातील दरड हटवली; शिरगावजवळील भोर-महाड मार्ग वाहतुकीसाठी पूर्ववत!
- विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ! शाळेचे मैदान बनले अनधिकृत वाहनतळ; चिखल, निसरडा रस्ता अन् अपघातांची भीती!
- नाशिक कुंभमेळा २०२७ च्या पूर्वतयारीला वेग: विकासकामांसाठी वृक्षतोड टाळण्याचा प्रयत्न, ५००० वृक्षांची लागवड आणि महत्त्वाच्या प्रकल्पांना मंजुरी!
- पुणे: वीकेंडला सिंहगडला जाण्याचा विचार करताय? सावधान! पायरीमार्गावर दरड कोसळली, प्रशासनाचे पर्यटकांना आवाहन
गुन्हा
- बीड: पनीर नव्हे, विष खाताय? बीडमध्ये 'सॅफोलाइट' केमिकलच्या भेसळीचा भयानक प्रकार उघड; लाखो रुपयांचा साठा नष्ट!
- पुणे: जेसीबीखाली चिरडलेल्या मजुराचा मृतदेह डिकीत कोंबून रस्त्यावर फेकला; 'अपघाताचा' बनाव उघड
- बसच चोरीला! तेही थेट बसस्थानकातून.. आरोपीकडून तब्बल २० बसेस चोरल्याची कबुली; पोलीसही चक्रावले!
- बीड: स्कॉर्पिओ आणि १० लाखांच्या मागणीसाठी विवाहितेचा छळ; पतीसह सहा जणांवर गुन्हा दाखल.
राजकीय
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
इतर
- शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! शेतमालाच्या प्रक्रिया आणि साठवणूक प्रकल्पासाठी मिळणार २ कोटींपर्यंत कर्ज.
- तुम्हीही खाताय का 'डर्टी' पाणीपुरी? कल्याणमध्ये अस्वच्छ कारखान्यावर केडीएमसीचा धडक छापा, कारखाना सील!
- आजचे राशिभविष्य २ जुलै २०२६: या राशींच्या आयुष्यात येणार 'टर्निंग पॉईंट', गुरू देणार पाठबळ!
- आजचे राशिभविष्य (१ जुलै २०२६): 'या' राशींवर बरसणार गणपती बाप्पाची कृपा, करिअरमध्ये मिळेल मोठे यश!
मनोरंजन
- 'वेलकम टू द जंगल' मधून संजय दत्त बाहेर का पडला? अखेर दिग्दर्शक अहमद खान यांनी सांगितंलं खरं कारण!
- मुंबई: 'हेरा फेरी 3' बंद? कायदेशीर कचाट्यात अडकलेल्या चित्रपटातून प्रियदर्शन बाहेर, म्हणाले - "हा चित्रपट कधीच रिलीज होणार नाही!"
- 'द इंडिया स्टोरी'चा टीझर रिलीज! श्रेयस तळपदे आणि काजल अग्रवालची जोडी शेतीतील एका गंभीर वास्तवावर प्रकाश टाकणार.
- लॉक अप २ चा धमाका! रितेश देशमुख आणि फराह खान करणार होस्ट; जाणून घ्या संभाव्य स्पर्धकांची यादी
विडियो गॅलेरी

देश विदेश
- वनडे क्रिकेट संपणार? आर. अश्विनच्या मोठ्या वक्तव्याने क्रिकेटविश्वात खळबळ; ५० षटकांच्या फॉरमॅटवर उपस्थित केले प्रश्नचिन्ह!
- बलुचिस्तान हादरलं! प्रवास अर्ध्यावरच संपला... भीषण बस अपघातात ४० जणांचा मृत्यू, ८ प्रवासी गंभीर जखमी.
- भारत-इंग्लंड दुसरा T20 सामना रात्री १० वाजता नाही, तर 'या' वेळी होणार सुरू; जाणून घ्या सविस्तर वेळ!
- खामेनेई यांनी जिथे घेतला अंतिम श्वास, तिथेच आणले पार्थिव; अंत्यविधीला २ कोटी लोकांचा महासागर उसळणार



























Subscribe to my channel



