मुंबईहून बारामतीकडे निघाले असता अजित पवार यांच्या विमानाचा भीषण अपघात बारामती विमानतळाच्या अगदी शेजारी झाला. सुरूवातीला अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर ते गंभीर जखमी असल्याचे सांगितले गेले. पण काही वेळातच अजित पवार यांच्या निधनाची बातमी आली. अजित पवार यांचे निधन झाल्याचे कळताच मोठी खळबळ उडाली. अजित पवार यांच्या निधनानंतर काही तासात सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आणि पक्षाची धुरा आपल्या हाती घेतली. मात्र, यादरम्यान पवार कुटुंबातील वाद पुढे आला. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासाठी अनेक दावे करण्यात आली. विलिनीकरण होणार होते, असे स्वत: शरद पवार यांनीही म्हटले. पण अजित पवार यांच्या निधनानंतर चर्चा थांबल्याचे त्यांनी म्हटले. शरद पवार यांना कोणतीही कल्पना न देता सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. सुनील तटकरे आणि छगन भुजबळ यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांसोबत त्यांनी अगोदर चर्चा केली.
अजित पवार गटातील अनेक आमदारांनी दोन्ही राष्ट्रवादीचे विलिनीकरण व्हावे, हे थेटपणे बोलूनही दाखवले. इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर यांनी दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासाठी आग्रही भूमिका घेतली. आता नुकताच झालेल्या राष्ट्रवादीच्या देवगिरीवरील बैठकीमध्ये नक्की काय घडले हे सांगताना आता हिरामण खोसकर हे दिसत आहेत. विलिनीकरणाबाबत काही चर्चा झाली का? यावरही त्यांनी उत्तर दिले.
हिरामण खोसकर यांनी म्हटले की, बैठका आणि वाहतूककोडींमुळे मला बैठकीला जाण्यास उशीर झाला. मी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, सुनिल तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी भेटलो. मी बैठकीला थोडे उशिराने गेल्याने काय चर्चा झाली याबाबतची मला माहिती मिळाली नाही, पण मी तिथे गेलो. त्यांनी एकच सांगितले की, आमचा कुटुंबातील विषय आहे, पुढे काय करता येईल हे आम्ही बघू.
त्यावर त्यांनी आम्हाला काही मार्गदर्शन केले नाही. पण लेट गेल्याने त्यांची भाषणे वगैरे सर्व अगोदरच होऊन गेले होते. मी एकटाच लेट गेल्याने मी तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि वहिणी आणि पार्थ पवार यांना भेटलो. त्यांनी सांगितले की, आमची काही चर्चा झालेली आहे, पण मला काही माहिती मिळाली नाही. मी लेट गेल्याने मला विलिनीकरणाबाबत माहिती मिळाली नाही. काही आमदारांसोबतही माझी चर्चा झाली नसल्याचे त्यांनी म्हटले. तो कुटुंबाचा विषय आहे आणि आपण कोणी बोलणे योग्य नाही, असेही हिरामण खोसकर यांनी म्हटले.
शहर
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
- इलॉन मस्क: भारतातील ११,२५६ गावांना स्टारलिंक जोडणार! इंटरनेट नसलेल्या दुर्गम भागांसाठी मोठी घोषणा!
महाराष्ट्र
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल
- चेन्नई: "ना डावे, ना CJP, कुणाच्याही आंदोलनात विद्यार्थी सहभाग नको"; तामिळनाडू सरकारच्या कठोर निर्देशाने तापले राजकारण!


























Subscribe to my channel



