अजितदादा यांचे २८ जानेवारी रोजी विमान अपघाती निधन झाल्यानंतर दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या संदर्भात चर्चा सुरु झाल्या आहेत. मात्र शरद पवार यांच्या गटाकडूनच यासंदर्भात दावा केला जात आहे. अजितदादा पवार यांच्या गटाचे नेते मात्र विलीकरणाच्या मुद्याला बगल देत आहेत. आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी मीडियाशी बोलताना आपली बाजू मांडत विलीकरणाच्या मुद्यावर आपले मत मांडले आहे.
अमोल कोल्हे यावेळी म्हणाले की अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू होऊन २० दिवस झाले तरी चौकशी अहवाल येत नाही हे दुर्दैवी आहे. आमदार रोहित पवार हे काही प्रश्न उपस्थित करीत आहेत, त्यात काही तरी तथ्य असेल ना ? पण सगळी चौकशी ही झालीच पाहिजे.त्यांच्या पक्षातील नेते या विमान अपघाताच्या चौकशीच्या संदर्भात का बोलत नाहीत ? हे त्यांना तुम्ही विचारा असाही प्रति सवाल त्यांनी केला आहे.
विलीनीकरणाच्या संदर्भात ते म्हणाले की, माझ्या शिरूर मतदार संघात ३३ जिल्हापरिषदेच्या जागा, आम्ही घड्याळ चिन्हावर लढलो ना? जेव्हा या सर्व उमेदवारांना एबी फॉर्म दिले होते, त्यावर कोणाची सही होती? त्यांनी बोलावं… ना की विलनीकरण हे होणार होतं की नव्हतं म्हणून.आमची चर्चा ही दादांसोबत होती, त्यामुळे ते आता काय बोलणार ? पण उमेदवारांच्या एबी फॉर्मवर सही मात्र कोणाची होती, हे चेक करा त्यावरून कळेल ना? मग त्यांना माहीती होतं की नव्हतं ? आमच्या पक्षातील माजी आमदार अशोक पवार यांच्या पत्नी आणि अंकिता पाटील या घड्याळाच्या चिन्हावर लढल्या होत्या. मग यांना कोणी उभं केलं होतं घडाळ्याच्या चिन्हावर? त्यांनी उत्तर द्यावीत ना. यासंदर्भात असाही उलट सवाल अमोल कोल्हे यांनी केला आहे.
अजित पवार आणि माझी भेट ही १८ जानेवारीला हर्षवर्धन पाटील यांच्या घरी झाली होती. आणि आम्ही तेव्हा हर्षवर्धन पाटील यांच्या घरी जेवायला बसलो होतो, तेव्हा अजित पवार मला म्हणाले होते की,’ डॉक्टर बेस्ट तुम्ही अजून सुद्धा डाएट पाळत आहात ! दादा आणि माझी तीच शेवटची आठवण आणि भेट होती असेही भावूक होत अमोल कोल्हे म्हणाले.
शहर
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
- इलॉन मस्क: भारतातील ११,२५६ गावांना स्टारलिंक जोडणार! इंटरनेट नसलेल्या दुर्गम भागांसाठी मोठी घोषणा!
महाराष्ट्र
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल
- चेन्नई: "ना डावे, ना CJP, कुणाच्याही आंदोलनात विद्यार्थी सहभाग नको"; तामिळनाडू सरकारच्या कठोर निर्देशाने तापले राजकारण!


























Subscribe to my channel



