ऑगस्ट 2021 मध्ये अफगाणिस्तानवर तालिबाननेताबा मिळवला तेव्हा पाकिस्तान आपल्या भू-राजकीयप्रयत्नात यशस्वी झाला असे वाटले होते.अफगाणिस्तानात रणनीतिक वर्चस्व मिळवण्यासाठीपाकिस्तानने 40 वर्षांहून अधिक काळ आपली राजकीयशक्ती, गुप्तचर यंत्रणा आणि लष्करी बळ खर्च केलेहोते. निरीक्षकांना वाटत होते की, आता पाकिस्तानअफगाणिस्तानातील पकड मजबूत करेल, आपलीपश्चिम सीमा सुरक्षित करेल आणि पुन्हा एकदा लक्षभारताकडे केंद्रित करेल. पण 5 वर्षांच्या आतचपरिस्थितीने अनपेक्षित वळण घेतले. आज पाकिस्तानला अफगाणिस्तानात एक शत्रुत्व पत्करणारे सरकार, ‘तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान’च्या (टीटीपी) नेतृत्वाखालील हिंसाचार आणि सीमेवरील बिघडलेली सुरक्षा व्यवस्था यांचा सामना करावा लागत आहे. प्रश्नअसा आहे की, एवढे मोठे यश मिळवूनही पाकिस्तानने आपले रणनीतिक नियंत्रण कसे गमावले? या सर्वांच्या मुळाशी ड्युरंड रेषेचा जुना वाद आहे,जो 1893 मध्ये ब्रिटिश राजवटीत ठरवला गेला होता.पश्तून टोळीच्या भागांना विभागणारी ही वादग्रस्त सीमाएकाच वांशिक ओळख असलेल्या समुदायांनाही वेगळेकरते. अफगाणिस्तानच्या सरकारांनीही ही सीमा कधीचस्वीकारली नाही. खरे तर 1947 मध्ये अफगाणिस्तान हाएकमेव देश होता, ज्याने पाकिस्तानला संयुक्त राष्ट्रांचेसदस्यत्व देण्यास विरोध केला होता. पाकिस्तानलाखात्री होती की, दशकांपासून तालिबानला पाठिंबादिल्याने त्यांचे सरकार शेवटी ड्युरंड रेषा मान्य करेल.पण त्यांचा हा अंदाज चुकीचा ठरला. कट्टरपंथी असूनहीतालिबानवर पश्तून राष्ट्रवादाचा प्रभाव आहे. अशास्थितीत पाकिस्तानी दावे मान्य करणे त्यांची घरगुतीविश्वासार्हता कमी करणारे ठरणार होते. अनेक दशके तालिबानच्या कमांडर्सवरपाकिस्तानच्या आयएसआयचे वर्चस्व होते. कारणनाटोविरुद्धच्या लढाईत ते पाकिस्तानमधील सुरक्षितठिकाणांवर अवलंबून होते. मात्र, जेव्हा एखादीकट्टरपंथी चळवळ सत्तेवर येते तेव्हा तिचे स्वरूपबदलते. ऑगस्ट 2021 पूर्वी तालिबानला पाकिस्तानचीगरज होती, पण त्यानंतर परिस्थिती बदलली आणि आतापाकिस्तानला तालिबानची गरज पडू लागली. हामहत्त्वाचा बदल समजून घेण्यात पाकिस्तान अपयशीठरला. तालिबान सत्तेवर आल्यानंतर पाकिस्तानच्यागुप्तचर प्रमुखांनी काबूलला दिलेली धावती भेट हात्यांच्या चुकीच्या आत्मविश्वासाचा पुरावा होता. आणिइथूनच परिस्थितीच्या आकलनात मोठी चूक सुरूझाली. या बदलाचा पहिला परिणाम म्हणजे टीटीपी पुन्हाडोके वर काढू लागला. टीटीपी जरी अफगाणतालिबानपेक्षा वेगळी संघटना असली तरी त्यांचेवैचारिक आणि वांशिक संबंध एकच आहेत.सीमेपलीकडील युद्धभूमीवर या दोन्ही संघटनांच्यासहकार्याचा मोठा इतिहास आहे. सत्तेत आल्यानंतरअफगाण तालिबानने टीटीपीला पुन्हा सुरक्षित आश्रयदिला. वैचारिक एकतेमुळे केवळ पाकिस्तानला खुशकरण्यासाठी आपल्या साथीदार इस्लामिस्टलढाऊंविरुद्ध कारवाई करणे तालिबान सरकारसाठीकठीण आहे. पाकिस्तानने अफगाण धोरण लादण्याचा प्रयत्नकेल्यानेही असंतोष वाढला आहे. पाकिस्तानच्यासीमेपलीकडील हल्ल्यांमुळे अविश्वास अधिकचवाढला, ज्यामुळे टीटीपीच्या पाकिस्तानविरोधीकारवायांना पोषक वातावरण मिळाले. जसजसेअफगाणिस्तान आणि पाकिस्तानचे संबंध बिघडत गेलेतसतसा भारताने आपला महत्त्वाचा राजनैतिक प्रभावपुन्हा वाढवला आहे.भारत या स्थितीकडे कसे पाहतोयावर बरेच काही अवलंबून असेल. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.) दहशतवाद्यांचे ‘चांगले’ आणि ‘वाईट’असे वर्गीकरण करण्याच्या पाकिस्तानच्याधोरणाचे पितळ उघडे पडले आहे. अनेकदशकांपासून पाकिस्तानने अशादहशतवादी संघटनांना पाठिंबा दिला, ज्याअफगाणिस्तान आणि भारतात त्यांचीरणनीती पूर्ण करत होत्या.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- मुंबई: वित्त खाते परत मिळवण्यासाठी राष्ट्रवादी आक्रमक; सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ लवकरच अमित शहांची भेट घेणार!
- मुंबई: शिंदेसेनेला ठाण्यात मोठा धक्का! बनावट आदिवासी प्रमाणपत्राप्रकरणी नगरसेविका सुलेखा चव्हाण यांचे पद रद्द
- मुंबई: प्रसाद ओक म्हणजेच धर्मवीर आनंद दिघे.., मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून अभिनेत्याचं तोंडभरून कौतुक!
- पुणे: रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक; गाड्यांना फटका बसणार? हडपसर-घोरपडी-पुणे मार्गावरील कामाची संपूर्ण माहिती
महाराष्ट्र
- मुंबई: वित्त खाते परत मिळवण्यासाठी राष्ट्रवादी आक्रमक; सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ लवकरच अमित शहांची भेट घेणार!
- मुंबई: शिंदेसेनेला ठाण्यात मोठा धक्का! बनावट आदिवासी प्रमाणपत्राप्रकरणी नगरसेविका सुलेखा चव्हाण यांचे पद रद्द
- कोल्हापूर: महादेवी उर्फ माधुरी हत्तीणीच्या घरवापसीचा मार्ग मोकळा; कोल्हापूरच्या नांदणी मठात लवकरच परतणार लाडकी 'माधुरी'!
- हिंगोली: तू पोलिसांना टिप का देतोस? खबरी असल्याच्या संशयातून वसमतमध्ये २२ वर्षीय तरुणाची विटा-दगडने ठेचून निर्घृण हत्या
गुन्हा
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
- पुणे: 'सैराट' प्रकरणाची पुनरावृत्ती! आंतरजातीय प्रेमविवाह केल्याच्या रोषातून संतापलेल्या भावांचा बहिणीच्या पतीवर पिस्तूल आणि कोयत्याने जीवघेणा हल्ला
- नाशिक: रोड आणि सिडकोत तोतया पोलिसांचा उच्छाद; भरदिवसा नागरिकांना चकमा देत साडेपाच तोळे सोने लांबवले
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
- आजचे राशिभविष्य ३ सप्टेंबर २०२६: या राशींवर असणार स्वामींची कृपा आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद, पहा तुमचे भाग्य!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

4 September 2026
श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त मथुरेत भक्तिमय वातावरण; कृष्ण जन्मभूमी मंदिरात जन्मोत्सवाचा जल्लोष!
जन्माष्टमीनिमित्त चौपाटीच्या इस्कॉन मंदिरात भक्तिमय वातावरण! 🦚🙏
देश विदेश
- नवी दिल्ली: राहुल गांधींच्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले न्यायालयासमोर सगळे समान आहेत, कोणीही श्रेष्ठ नाही
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
- तमिळनाडू: टीव्हीकेचे नेते विजय यांच्या सरकारसमोर मोठे राजकीय संकट, विरोधकांचे सरकार कोसळण्याचे भाकीत आणि नव्या समीकरणांची चर्चा
- गोवा: देशातील ड्रग्ज नेटवर्कचा समूळ नायनाट करणार; गोव्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची मोठी घोषणा, तीन वर्षांचा रोडमॅप जाहीर


























Subscribe to my channel



