राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) 100 व्या वर्धापन दिनानिमित्त देशभरातील विविध शहरांमध्ये कार्यक्रमांचं आयोजन केलं जात आहे. मुंबईतही एक कार्यक्रमा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला संबोधित करताना सरसंघचालक मोहन भागवत यांनी परिस्थितीवर नाही तर काम कसं करायचं यावर लक्ष केंद्रीत केलं पाहिजे, असं सांगितलं. “परिस्थितीचा अधिक विचार करण्यात फायदा नाही. आहे त्या परिस्थिती काय उपाय केले पाहिजे याचा विचार केला पाहिजे. स्वयंसेवक असा विचार करतो. संपूर्ण आयुष्यात आपत्तीचा विचार करू नका. परिस्थिती असते. परिस्थिती येते आणि जाते. आज अशी आहे, उद्या वेगळी असेल. आपण तर तेच असतो. मला त्या परिस्थितीत कसं काम केलं पाहिजे, याचा विचार केला पाहिजे,” असं ते म्हणाले.
“संघाचे स्वयंसेवक असंच काम करतात. अनेक ठिकाणी संकटं होती, तिथे काम केलं. काही ठिकाणी लवकर झालं, तर काही ठिकाणी वेळ लागला. त्या परिस्थितीवर काय उपाय केला पाहिजे याचा विचार केला. त्यामुळे काम पूर्ण झालं. नव्या परिस्थितीत भ्रम फैलावला जातो. संघाबाबत हे फार झालं. जोपर्यंत सत्य समोर येत नाही तोपर्यंत भ्रमाची स्थिती कायम राहते. सत्य समोर येताच भ्रम आपोआप दूर होतो. आमचं काम संस्काराचं आहे, प्रचाराचं नाही. प्रचारात आम्ही मागे आहोत. प्रचार करता करता प्रचार करणाऱ्यांवरही काही परिणाम होतो. प्रचार केला तर प्रसिद्धी होते. प्रसिद्धी झाल्यावर अहंकार वाढतो. त्यापासून वाचणं हे आवश्यक असतं. प्रसिद्धी पावसासारखी असते. जिथे जेवढी पाहिजे, तेवढीच झाली पाहिजे. कमी झाली तर खराब आणि जास्त झाली तरी खराब आहे. त्यामुळे प्रचार कार्याचा केला पाहिजे, व्यक्तीचा करू नये. जिथे जेवढा आवश्यक आहे, तेव्हाच करावा. असं आम्ही चालतो, म्हणून आम्ही मागे आहोत. पण त्यातही जेवढी माहिती देता येईल तेवढी माहिती देण्याचा प्रयत्न करत आहोत. वेबसाईट आणि संपर्कातून आम्ही काम करत आहोत,” असं भागवतांनी स्पष्ट केलं.
“एका मोठ्या मासिकाचे संपादक संघाच्या विरोधत होते. ते मला भेटायला आले. त्यांना मी सर्व सांगितलं. तरीही त्यांचे प्रश्न अनुत्तरीत राहिले. आता उत्तर तरी किती देणार? मी त्यांना नागपूरच्या संघाच्या वर्गाला बोलावलं. तिथे ते दोन दिवस राहिले, तेव्हा त्यांचे सर्व प्रश्न संपले. तरीसुद्धा त्यांचा एक प्रश्न होताच. संघाला पैसा येतो कुठून हा त्यांचा प्रश्न. मी सांगतो स्वयंसेवक संघ चालवण्यासाठी गुरु दक्षिणा देतात. सेवा चालवण्यासाठी आम्ही समाजाकडून मदत घेतो. पण त्यांना विश्वास बसत नव्हता. आम्हाला पैसा कमी येतो. जेवढा पैसा वाचवायचा तेवढा वाचवतो. आम्ही प्रवास करतो. त्यावेळी जेवणासाठी बाहेर खर्च करत नाही. आम्ही घरांमधून जेवण मागवतो. आम्ही हॉटेलात राहत नाही. घरात किंवा कार्यालयात राहतो. समाजाचा जो नॉर्मल बजेट आहे. त्यापेक्षा आमचा बजेट कमी आहे. आम्ही आमच्यात संघ घेऊन भेटतो. ही गोष्ट जेव्हा प्रत्यक्ष लोक पाहतात, तेव्हा त्यांचा भ्रम दूर होतो. आत येऊन तुम्ही संघाला पाहा असं आम्ही सांगतो. एक चमचा साखर खालल्यावर साखर गोड आहे हे तेव्हाच कळतं,” असं भागवत पुढे म्हणाले.
शहर
- एका अपघाताचा थरार पाहत असतानाच काळाने घातला घाला! रत्नागिरीत रिक्षा अपघात पाहण्यासाठी थांबलेल्या दाम्पत्याला डंपरची चिरडले; विवाहितेचा मृत्यू.
- रत्नागिरीत महायुतीतील जुगलबंदी! एमआयडीसी परिसरात भाजप-शिंदे गटाचे कार्यकर्ते भिडले; राड्यात अनेकजण जखमी.
- गॅस सिलेंडर पोहचवणाऱ्या डिलिव्हरी बॉयची कमाई किती? एजन्सीला मिळणाऱ्या कमिशनचे संपूर्ण गणित!
- अमेरिकेचे नागरिकत्व होणार आता महाग! ट्रम्प प्रशासनाचा ७५% शुल्कवाढीचा प्रस्ताव; गरिबांसाठीची सवलतही रद्द.
महाराष्ट्र
- एका अपघाताचा थरार पाहत असतानाच काळाने घातला घाला! रत्नागिरीत रिक्षा अपघात पाहण्यासाठी थांबलेल्या दाम्पत्याला डंपरची चिरडले; विवाहितेचा मृत्यू.
- रत्नागिरीत महायुतीतील जुगलबंदी! एमआयडीसी परिसरात भाजप-शिंदे गटाचे कार्यकर्ते भिडले; राड्यात अनेकजण जखमी.
- नागपुरात आता कचरा फेकणाऱ्यांची खैर नाही! नाल्यांत आणि सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर थेट FIR दाखल होणार.
- पुरोगामी कोल्हापूरला काळिमा! गुप्तधनाच्या लालसेपोटी अघोरी पूजा आणि काळ्या जादूचा बाजार; भोंदूगिरीचे वाढते पेव.
गुन्हा
- सेल्फीचा थरार की नियोजित घातपात? शाही लग्नाआधी केतन अग्रवालचा संशयास्पद मृत्यू; होणाऱ्या पत्नीला अटक!
- पुणे: पुन्हा गोळीबाराचा थरार! कात्रज-मंतरवाडी बायपासवर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी झाडल्या ४ गोळ्या.
- उत्तर प्रदेश: कौटुंबिक वादातून सख्ख्या भावाचा क्रूर अंत; भाऊ, भावजय आणि पुतण्याची निर्घृण हत्या!
- मुंबई: कल्याण मध्ये १५ वर्षीय मुलीवर आजोबांच्या वयाच्या दोघांकडून अत्याचार; दोन नराधमांना अटक!
राजकीय
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
- अमित शहांचा कोल्हापुरात उद्धव ठाकरेंना थेट टोला! एकनाथ शिंदेंचा उल्लेख थेट 'शिवसेना प्रमुख' म्हणून केल्याने राजकीय चर्चांना उधाण
- 'ऑपरेशन टायगर'चा पहिला फोटो समोर! पंचतारांकित हॉटेलमध्ये लपलेत बंडखोर खासदार; समोर बसलेली ती 'मोठी व्यक्ती' कोण?
इतर
- छत्रपती संभाजीनगरच्या अन्न प्रयोगशाळेत ढिगाऱ्याखाली तपासणी! कर्मचारी कमतरता आणि नादुरुस्त AC मुळे ४ हजार नमुने प्रलंबित.
- ॲनालॉग की अस्सल पनीर? फसवणूक टाळण्यासाठी 'या' सोप्या ट्रीक्स वापरून ओळखा भेसळयुक्त पनीर!
- दैनिक राशिभविष्य २३ जून २०२६: आज कोणाचे नशीब चमकणार? जाणून घ्या तुमची रास काय सांगते!
- आजचे राशिभविष्य (२२ जून २०२६): कोणत्या राशींवर होणार महादेवाची कृपा? जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल!
मनोरंजन
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
देश विदेश
- अमेरिकेचे नागरिकत्व होणार आता महाग! ट्रम्प प्रशासनाचा ७५% शुल्कवाढीचा प्रस्ताव; गरिबांसाठीची सवलतही रद्द.
- लव्ह मॅरेजनंतर पतीने केला दुसरा विवाह; न्यायासाठी चिमुरड्या मुलासह माय माऊली चढली मोबाईल टॉवरवर!
- भारताची जागतिक भरारी! जहाज पुनर्वापर (Ship Recycling) क्षेत्रात भारत जगात प्रथम क्रमांकावर, २०२५ मध्ये ३५.४ टक्के बाजार हिस्सा.
- ॲनालॉग की अस्सल पनीर? फसवणूक टाळण्यासाठी 'या' सोप्या ट्रीक्स वापरून ओळखा भेसळयुक्त पनीर!


























Subscribe to my channel

