आयआयएममध्ये माझ्यासोबत शिकलेली एक मैत्रीणअचानक सोडून गेली. 31 डिसेंबरला व्हॉट्सॲपवर निरोपहोता की, श्वास घ्यायला थोडा त्रास होतोय, हॉस्पिटलमध्येभरती आहे. 17 जानेवारीला तिच्या निधनाची बातमीकळली. कोणाचाच विश्वास बसला नाही. याहसत्या-खेळत्या, सुदृढ व्यक्तीला आपण महिनाभरापूर्वीचभेटलो होतो. आता तिच्या फोटोवर हार चढवला आहे वआम्ही शोकसभेला बसलो आहोत. एवढीही काय घाईहोती, शारदा? 54 वर्षे हे काही जाण्याचे वय नसते. आम्ही दिवंगत आत्म्याच्या आठवणीत एकत्र आलोहोतो, पण प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न होता— माझा नंबरकधी येईल? वीस वर्षांनंतर की उद्या सकाळी? याचे उत्तरकोणाकडेच नाही. जाणे सर्वांचे निश्चित आहे, पण आपणअशा प्रकारे जगतो जणू आपल्याकडे वेळेचा महासागरआहे. शारदाने तरुण वयातच टाटा ग्रुपमध्ये मोठी नोकरीमिळवली होती. पण शोकसभेत तिच्या करिअरचा फारसाउल्लेख झाला नाही. उल्लेख झाला तो तिच्या प्रेमाचा आणिआपुलकीचा. साध्या स्वभावाचा. सासूबाई म्हणाल्या, बाहेरती मोठी अधिकारी असेलही, पण घरात आम्हाला ते कधीचजाणवले नाही. ती सर्वांमध्ये मिळून-मिसळून राहायची. हीगोष्ट दखल घेण्यासारखी आहे, कारण आजकालच्यातरुण पिढीला त्यांच्या शिक्षणाचा, पदाचा आणि पगाराचाखूप अभिमान आहे. अशा परिस्थितीत सासू-सून सोडाच,पती-पत्नीचेही पटत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे, कोणीहीमदत मागितली तर शारदा कधीच टाळत नसे. इतकेच नाहीतर तुम्ही मदत मागितली नाही तरी तिला जाणीव व्हायची कीया व्यक्तीला कदाचित माझी गरज आहे, तर मी स्वतःचविचारून घेऊ का? हा असा संस्कार आहे, जो कोणत्याहीशाळा-कॉलेजमध्ये शिकवला जात नाही. तुम्ही टॉपर आहात आणि तुमच्याकडे कोणी नोट्समागितल्या तर तुम्ही द्याल का? आधी तर तुम्ही विचारकराल की समोरचा किती नालायक आहे, स्वतः क्लासलाका येत नाही? मग मनात विचार येईल की, जर माझ्या नोट्सवाचून त्याने माझ्यापेक्षा जास्त मार्क मिळवले तर? खरं तरकॉलेज सोडल्यानंतर काही वर्षांनी तुमच्या मार्कशीटलाकाहीच अर्थ राहत नाही. कदाचित वर्गात जो टॉपर होता तोबाहेरच्या जगात संघर्ष करत असेल. एखादा दिवस असायेईल जेव्हा तुम्ही नोकरी शोधत असाल आणि तोचक्लासमेट, ज्याच्यासोबत तुम्ही नोट्स शेअर केल्या होत्या,एखाद्या मोठ्या कंपनीचा मालक असेल. कदाचित तुम्हीविसरला असाल, पण त्याला आजही ते आठवत असेल. तुम्ही म्हणाल ही तर ‘कॅल्क्युलेशन’ची गोष्ट झाली. मीकोणाला मदत केली तर कदाचित कधीतरी त्याचे फळमिळेल. हे फक्त एक उदाहरण होते, याची काही गॅरंटी नाही.मी तर फक्त एवढेच पाहिले आहे की, जो मनापासून जगतोतोच खऱ्या आनंदाचा धनी होतो. कर्माच्या देवाणघेवाणीततो नेहमीच फायद्यात राहतो. माझा पुनर्जन्मावर विश्वास आहे. कदाचित माझे कर्माचेखाते अजून थोडे जड आहे, ते संतुलित करण्याचे कामसुरू आहे. ज्या दिवशी ते पूर्ण होईल, तेव्हा माझ्याशोकसभेतही कोणीतरी येईल. माझी अशी इच्छा आहे कीमलाही अशाच प्रकारे लक्षात ठेवले जावे, लोकांच्या मनातएक गोडवा राहावा. थोडे आंबट, थोडे खारटही चालेल,फक्त कटूपणापासून दूर राहा, जीवन समृद्ध होईल. दोन आठवड्यांपूर्वी मी तुम्हाला ‘खुर्ची’वर एक कथालिहिण्याचे निमंत्रण दिले होते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे,70-75 वाचकांनी मला ई-मेल केले. मला अनेक सुंदररचना वाचायला मिळाल्या. पण सर्वात प्रेरणादायी कथाराजस्थानमधील जालोर जिल्ह्यातील बागरा येथील देवेंद्रसिंह सुथार यांनी पाठवली. बक्षीस म्हणून मी त्यांना माझेएक पुस्तक स्वाक्षरीसह पाठवणार आहे. तुमच्या सर्वांमध्येइतकी प्रतिभा आहे, म्हणून मी तुम्हाला कथा लिहिण्याचीआणखी एक संधी देत आहे. यावेळचे शीर्षक आहे—‘जीना इसी का नाम है’. कथेत पात्रे, संवाद, थोडा तणावआणि चढ-उतार असायला हवेत. निबंध लिहून पाठवू नका.मग सुरू करा कल्पनेचा बहार, मला तुमच्या कथांची प्रतीक्षाआहे. (हे लेखिकेचे वैयक्तिक मत आहे)
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- एका अपघाताचा थरार पाहत असतानाच काळाने घातला घाला! रत्नागिरीत रिक्षा अपघात पाहण्यासाठी थांबलेल्या दाम्पत्याला डंपरची चिरडले; विवाहितेचा मृत्यू.
- रत्नागिरीत महायुतीतील जुगलबंदी! एमआयडीसी परिसरात भाजप-शिंदे गटाचे कार्यकर्ते भिडले; राड्यात अनेकजण जखमी.
- गॅस सिलेंडर पोहचवणाऱ्या डिलिव्हरी बॉयची कमाई किती? एजन्सीला मिळणाऱ्या कमिशनचे संपूर्ण गणित!
- अमेरिकेचे नागरिकत्व होणार आता महाग! ट्रम्प प्रशासनाचा ७५% शुल्कवाढीचा प्रस्ताव; गरिबांसाठीची सवलतही रद्द.
महाराष्ट्र
- एका अपघाताचा थरार पाहत असतानाच काळाने घातला घाला! रत्नागिरीत रिक्षा अपघात पाहण्यासाठी थांबलेल्या दाम्पत्याला डंपरची चिरडले; विवाहितेचा मृत्यू.
- रत्नागिरीत महायुतीतील जुगलबंदी! एमआयडीसी परिसरात भाजप-शिंदे गटाचे कार्यकर्ते भिडले; राड्यात अनेकजण जखमी.
- नागपुरात आता कचरा फेकणाऱ्यांची खैर नाही! नाल्यांत आणि सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर थेट FIR दाखल होणार.
- पुरोगामी कोल्हापूरला काळिमा! गुप्तधनाच्या लालसेपोटी अघोरी पूजा आणि काळ्या जादूचा बाजार; भोंदूगिरीचे वाढते पेव.
गुन्हा
- सेल्फीचा थरार की नियोजित घातपात? शाही लग्नाआधी केतन अग्रवालचा संशयास्पद मृत्यू; होणाऱ्या पत्नीला अटक!
- पुणे: पुन्हा गोळीबाराचा थरार! कात्रज-मंतरवाडी बायपासवर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी झाडल्या ४ गोळ्या.
- उत्तर प्रदेश: कौटुंबिक वादातून सख्ख्या भावाचा क्रूर अंत; भाऊ, भावजय आणि पुतण्याची निर्घृण हत्या!
- मुंबई: कल्याण मध्ये १५ वर्षीय मुलीवर आजोबांच्या वयाच्या दोघांकडून अत्याचार; दोन नराधमांना अटक!
राजकीय
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
- अमित शहांचा कोल्हापुरात उद्धव ठाकरेंना थेट टोला! एकनाथ शिंदेंचा उल्लेख थेट 'शिवसेना प्रमुख' म्हणून केल्याने राजकीय चर्चांना उधाण
- 'ऑपरेशन टायगर'चा पहिला फोटो समोर! पंचतारांकित हॉटेलमध्ये लपलेत बंडखोर खासदार; समोर बसलेली ती 'मोठी व्यक्ती' कोण?
इतर
- छत्रपती संभाजीनगरच्या अन्न प्रयोगशाळेत ढिगाऱ्याखाली तपासणी! कर्मचारी कमतरता आणि नादुरुस्त AC मुळे ४ हजार नमुने प्रलंबित.
- ॲनालॉग की अस्सल पनीर? फसवणूक टाळण्यासाठी 'या' सोप्या ट्रीक्स वापरून ओळखा भेसळयुक्त पनीर!
- दैनिक राशिभविष्य २३ जून २०२६: आज कोणाचे नशीब चमकणार? जाणून घ्या तुमची रास काय सांगते!
- आजचे राशिभविष्य (२२ जून २०२६): कोणत्या राशींवर होणार महादेवाची कृपा? जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल!
मनोरंजन
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
देश विदेश
- अमेरिकेचे नागरिकत्व होणार आता महाग! ट्रम्प प्रशासनाचा ७५% शुल्कवाढीचा प्रस्ताव; गरिबांसाठीची सवलतही रद्द.
- लव्ह मॅरेजनंतर पतीने केला दुसरा विवाह; न्यायासाठी चिमुरड्या मुलासह माय माऊली चढली मोबाईल टॉवरवर!
- भारताची जागतिक भरारी! जहाज पुनर्वापर (Ship Recycling) क्षेत्रात भारत जगात प्रथम क्रमांकावर, २०२५ मध्ये ३५.४ टक्के बाजार हिस्सा.
- ॲनालॉग की अस्सल पनीर? फसवणूक टाळण्यासाठी 'या' सोप्या ट्रीक्स वापरून ओळखा भेसळयुक्त पनीर!


























Subscribe to my channel

