नवीन कामगार कायदा सुधारणांनी महिलांना रात्रीच्याशिफ्टमध्ये काम करण्याची परवानगी दिली आहे. पण खराप्रश्न हा नाही की महिला रात्री काम करू शकतात कीनाही. खरा प्रश्न हा आहे की, आता आपण त्यांना कामकरताना सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी घेण्यास तयारआहोत का? कारण सुरक्षा जर केवळ महिलांच्या धैर्यावरसोडली, तर या सुधारणा अपयशी ठरतील. सुरक्षेचे उपाय म्हणजे केवळ घोषणा किंवा कार्यालयीनपरिपत्रके असू शकत नाहीत. ते व्यावहारिक, अमलातआणण्यायोग्य आणि तडजोड न करणारे असावेत. खऱ्यासुरक्षेचा अर्थ म्हणजे अनिवार्य एस्कॉर्ट धोरणे- जी पर्यायीनसतील किंवा मागणी केल्यावर दिली जाणारी नसतील,तर ती अनिवार्य असावीत. याचा अर्थ असाही आहे की, घराच्या दरवाजापर्यंत सुरक्षित वाहतूक व्यवस्था. यामध्ये पडताळणी केलेले चालक, जीपीएसद्वारे मागोवा घेतायेणारी वाहने, बदलणारे मार्ग, प्रकाशमान पार्किंग क्षेत्रआणि बाहेर पडण्याचा मार्ग यांचा समावेश असावा. पॅनिक-बटण हे केवळ शोभेचे नसावेत. तर ते थेट पोलिस आणि अंतर्गत प्रतिसाद पथकांशी जोडलेले असावेत. आपत्कालीन ॲप्स केवळ महानगरांच्या सादरीकरणापुरते मर्यादित राहू नयेत; ते सर्वत्र काम करतील याची काळजीघेतली पाहिजे. तक्रार निवारण अधिकारी २४x७ उपलब्धअसावेत, सुरक्षा समित्यांत महिलांना स्थान असावे. सर्वात महत्त्वाची गोष्ट- जबाबदारी स्पष्ट असावी. जरएखाद्या महिला कर्मचाऱ्याला काही इजा झाली, तर कंपनीकिंवा संस्था केवळ ‘चिंता’ व्यक्त करून मोकळा होऊशकत नाही. त्याची जबाबदारी निश्चित केली पाहिजे.कारण वास्तव हेच आहे की, रात्रीच्या शिफ्टमध्ये कामकरणाऱ्या महिलेला एक्सेल शीटची भीती वाटत नाही,तिला भीती वाटते ती प्रवासाची. वाहनांच्या प्रतीक्षेची.मदतीसाठी साद घातल्यानंतर पसरणाऱ्या शांततेची. परंतु सुरक्षा हा चित्राचा फक्त एक भाग आहे. नोकरीकरणाऱ्या महिलांना परवडणाऱ्या बालसंगोपन केंद्रांचीहीगरज आहे, जेणेकरून मातृत्व ही त्यांच्या करिअरचा अंतकरणारी घटना ठरणार नाही. लवचिक कार्य-नमुने(वर्क-मॉडेल) हे अपराधीपणाने भरलेले अपवाद नसून,ती एक सामान्य व्यवस्था असायला हवी. महिलांसाठीनोकऱ्या हे केवळ उदरनिर्वाहाचे नाही, तर ते आर्थिकसुरक्षेचेही साधन आहे. निर्णय प्रक्रियेत महिलांचीउपस्थिती अनिवार्य आहे, कारण ज्या शहरांची, वाहतूकव्यवस्थांची आणि कार्यालयांची रचना महिलांशिवायकेली जाते, ती कधीही त्यांना सुरक्षित वाटू शकत नाहीत.हा महिलांना रात्री कामासाठी भाग पाडण्याचा प्रश्न नाही,तर महिलांना वास्तविक पर्याय देण्याचा प्रश्न आहे. असेपर्याय, ज्यांना चांगल्या पायाभूत सुविधा, कायद्यांची कडकअंमलबजावणी आणि मानवी प्रतिष्ठेचे पाठबळ असेल. महिलांची सुरक्षा हा एक आर्थिक मुद्दादेखील आहे.जेव्हा महिलांना असुरक्षित वाटते, तेव्हा त्या काम करणेथांबवतात किंवा त्यातून बाहेर पडतात. परिणामी कुटुंबाचेउत्पन्न घटते आणि जेव्हा कुटुंबाचे उत्पन्न घटते, तेव्हाअर्थव्यवस्थेचे नुकसान होते. कार्यशक्तीचा अर्धा भागविकासात सहभागी करून घेतल्याशिवाय भारत ५ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनू शकत नाही. हे २०२६ साल आहे आणि आजही भारतीय महिलांपैकीकेवळ एक तृतीयांश महिला श्रमशक्तीमध्ये सहभागीहोतात, पुरुषांचे प्रमाण सुमारे तीन चतुर्थांश आहे. या एकतृतीयांश नोकरी करणाऱ्या महिलांचा मोठा भागदेखीलअनौपचारिक आणि असुरक्षित नोकऱ्यांमध्ये आहे आणिआर्थिक संकटाच्या वेळी सर्वात आधी त्यांनाच फटकाबसतो. पदवीधरांमध्ये महिलांचा वाटा ५१% असूनही- एकाअभ्यासानुसार- भारतात सुरुवातीच्या स्तरावरीलभूमिकांमध्ये त्यांचे प्रमाण केवळ २९% आहे. वरिष्ठव्यवस्थापनात ही संख्या घसरून ९% वर येते आणिसीईओ स्तरावर तर हे प्रमाण १% पेक्षाही कमी आहे. वर्ल्डइकॉनॉमिक फोरमने लिंग समानतेच्या बाबतीत १५३देशांमध्ये भारताला ११२ वे स्थान दिले आहे. ही परिस्थितीबदलली पाहिजे. (हे लेखिकेचे वैयक्तिक मत आहे.) दीर्घकाळापासून आपण महिलांच्यारोजगाराचा प्रश्न निर्बंधांद्वारे सोडवतआलो आहोत- जसे की, उशिरापर्यंत कामकरू नका, लांब कामाला जाऊ नका,जोखीम घेऊ नका. नवीन कामगार कायदासुधारणा ही स्थिती बदलतात.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- महाराष्ट्र: ओला-उबर-रॅपिडो चालकांसाठी मोठा निर्णय; अधिवास प्रमाणपत्र होणार बंधनकारक!
- पालखी सोहळ्याचा उत्साह! सुरक्षेसाठी पुण्यातील रस्त्यांवर जड वाहनांना बंदी; वाहतूक व्यवस्थापनाचे कडक निर्बंध
- 'एक राष्ट्र, एक निवडणूक' वर मंथन: १० आणि ११ जुलै रोजी गोव्यात संसदीय समितीची दोन दिवसीय बैठक
- सातारा: २४ तासांत ५१३ मिमी पाऊस; महाबळेश्वरात इतिहासातील विक्रमी वर्षाव
महाराष्ट्र
- महाराष्ट्र: ओला-उबर-रॅपिडो चालकांसाठी मोठा निर्णय; अधिवास प्रमाणपत्र होणार बंधनकारक!
- पालखी सोहळ्याचा उत्साह! सुरक्षेसाठी पुण्यातील रस्त्यांवर जड वाहनांना बंदी; वाहतूक व्यवस्थापनाचे कडक निर्बंध
- पावसाची विश्रांती! पूर ओसरणार, नागरिकांना दिलासा, हवामान विभागाचे ताजे अपडेट
- सातारा: २४ तासांत ५१३ मिमी पाऊस; महाबळेश्वरात इतिहासातील विक्रमी वर्षाव
गुन्हा
- तामिळनाडूमध्ये माणुसकीला काळीमा! कामावर निघालेल्या ५० वर्षीय महिलेला पार्कमध्ये ओढत नेऊन अत्याचार
- क्रूरतेचा कळस! इमारतीवरून ढकलूनही पती वाचला; शेवटी प्रियकराच्या सांगण्यावरून 'कॅन्यूला'मधून दिले टॉयलेट क्लीनरचे इंजेक्शन
- RTO विभागातील भ्रष्टाचाराची SIT द्वारे होणार चौकशी; दोषींवर होणार कठोर कारवाई!
- पुणे: व्हॉट्सॲप चॅटमध्ये गुपिते उघड चॅटमध्ये सिया आणि चेतन यांनी एकमेकांशी केलेल्या 'सिक्रेट लग्ना' बद्दल माहिती
राजकीय
- तमिळनाडू: विजय सरकार पाडण्यासाठी आमदाराला ₹35 कोटींची ऑफर; तिघांना अटक
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
इतर
- पावसाळी आरोग्य इशारा: कॅन्सर रुग्ण आणि कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती असलेल्या व्यक्तींनी राहावे सावधान!
- व्हॉट्सॲपवरूनच बनवा आयुष्मान कार्ड; केंद्र सरकारचा ‘आयुष्मान सारथी’ चॅटबॉट लाँच!
- आज ७ जुलै रोजी या राशींवर बरसेल धन, वाचा तुमचे आर्थिक भविष्य
- पावसाळ्यातील फंगल इन्फेक्शनपासून राहा सुरक्षित; त्वचेच्या आरोग्यासाठी 'या' सोप्या टिप्स नक्की फॉलो करा!
मनोरंजन
- अखेर वितळला बर्फ! कश्मीरा पायावर पडून रडली, सुनीता आहुजांनी सांगितला १५ वर्षांच्या वादाचा शेवट!
- 'वेलकम टू द जंगल' मधून संजय दत्त बाहेर का पडला? अखेर दिग्दर्शक अहमद खान यांनी सांगितंलं खरं कारण!
- मुंबई: 'हेरा फेरी 3' बंद? कायदेशीर कचाट्यात अडकलेल्या चित्रपटातून प्रियदर्शन बाहेर, म्हणाले - "हा चित्रपट कधीच रिलीज होणार नाही!"
- 'द इंडिया स्टोरी'चा टीझर रिलीज! श्रेयस तळपदे आणि काजल अग्रवालची जोडी शेतीतील एका गंभीर वास्तवावर प्रकाश टाकणार.
विडियो गॅलेरी

पवई परिसरातील JVLR मार्गावर L&T गेट क्रमांक ५ जवळ मुख्य रस्त्यावर मोठा खड्डा
🚨 हडपसरमध्ये पावसाने उघड केली ड्रेनेज व्यवस्थेची पोलखोल!
पुणे: हडपसर रेल्वे स्थानकाबाहेरील रस्त्याची दुरवस्था; खड्डे-चिखलामुळे हजारो प्रवाशांचे हाल.
देश विदेश
- भारत-इंग्लंड तिसरा टी२०: टीम इंडियात मोठे बदल; रवी बिश्नोई बाहेर, तर वैभव सूर्यवंशीवर सर्वांचे लक्ष!
- तामिळनाडूमध्ये माणुसकीला काळीमा! कामावर निघालेल्या ५० वर्षीय महिलेला पार्कमध्ये ओढत नेऊन अत्याचार
- क्रूरतेचा कळस! इमारतीवरून ढकलूनही पती वाचला; शेवटी प्रियकराच्या सांगण्यावरून 'कॅन्यूला'मधून दिले टॉयलेट क्लीनरचे इंजेक्शन
- तेलंगणा: प्रियकरासाठी पत्नीने नर्स असूनही सलाईनमध्ये टॉयलेट क्लीनर टाकून नवऱ्याचा केला गेम


























Subscribe to my channel

