नवीन कामगार कायदा सुधारणांनी महिलांना रात्रीच्याशिफ्टमध्ये काम करण्याची परवानगी दिली आहे. पण खराप्रश्न हा नाही की महिला रात्री काम करू शकतात कीनाही. खरा प्रश्न हा आहे की, आता आपण त्यांना कामकरताना सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी घेण्यास तयारआहोत का? कारण सुरक्षा जर केवळ महिलांच्या धैर्यावरसोडली, तर या सुधारणा अपयशी ठरतील. सुरक्षेचे उपाय म्हणजे केवळ घोषणा किंवा कार्यालयीनपरिपत्रके असू शकत नाहीत. ते व्यावहारिक, अमलातआणण्यायोग्य आणि तडजोड न करणारे असावेत. खऱ्यासुरक्षेचा अर्थ म्हणजे अनिवार्य एस्कॉर्ट धोरणे- जी पर्यायीनसतील किंवा मागणी केल्यावर दिली जाणारी नसतील,तर ती अनिवार्य असावीत. याचा अर्थ असाही आहे की, घराच्या दरवाजापर्यंत सुरक्षित वाहतूक व्यवस्था. यामध्ये पडताळणी केलेले चालक, जीपीएसद्वारे मागोवा घेतायेणारी वाहने, बदलणारे मार्ग, प्रकाशमान पार्किंग क्षेत्रआणि बाहेर पडण्याचा मार्ग यांचा समावेश असावा. पॅनिक-बटण हे केवळ शोभेचे नसावेत. तर ते थेट पोलिस आणि अंतर्गत प्रतिसाद पथकांशी जोडलेले असावेत. आपत्कालीन ॲप्स केवळ महानगरांच्या सादरीकरणापुरते मर्यादित राहू नयेत; ते सर्वत्र काम करतील याची काळजीघेतली पाहिजे. तक्रार निवारण अधिकारी २४x७ उपलब्धअसावेत, सुरक्षा समित्यांत महिलांना स्थान असावे. सर्वात महत्त्वाची गोष्ट- जबाबदारी स्पष्ट असावी. जरएखाद्या महिला कर्मचाऱ्याला काही इजा झाली, तर कंपनीकिंवा संस्था केवळ ‘चिंता’ व्यक्त करून मोकळा होऊशकत नाही. त्याची जबाबदारी निश्चित केली पाहिजे.कारण वास्तव हेच आहे की, रात्रीच्या शिफ्टमध्ये कामकरणाऱ्या महिलेला एक्सेल शीटची भीती वाटत नाही,तिला भीती वाटते ती प्रवासाची. वाहनांच्या प्रतीक्षेची.मदतीसाठी साद घातल्यानंतर पसरणाऱ्या शांततेची. परंतु सुरक्षा हा चित्राचा फक्त एक भाग आहे. नोकरीकरणाऱ्या महिलांना परवडणाऱ्या बालसंगोपन केंद्रांचीहीगरज आहे, जेणेकरून मातृत्व ही त्यांच्या करिअरचा अंतकरणारी घटना ठरणार नाही. लवचिक कार्य-नमुने(वर्क-मॉडेल) हे अपराधीपणाने भरलेले अपवाद नसून,ती एक सामान्य व्यवस्था असायला हवी. महिलांसाठीनोकऱ्या हे केवळ उदरनिर्वाहाचे नाही, तर ते आर्थिकसुरक्षेचेही साधन आहे. निर्णय प्रक्रियेत महिलांचीउपस्थिती अनिवार्य आहे, कारण ज्या शहरांची, वाहतूकव्यवस्थांची आणि कार्यालयांची रचना महिलांशिवायकेली जाते, ती कधीही त्यांना सुरक्षित वाटू शकत नाहीत.हा महिलांना रात्री कामासाठी भाग पाडण्याचा प्रश्न नाही,तर महिलांना वास्तविक पर्याय देण्याचा प्रश्न आहे. असेपर्याय, ज्यांना चांगल्या पायाभूत सुविधा, कायद्यांची कडकअंमलबजावणी आणि मानवी प्रतिष्ठेचे पाठबळ असेल. महिलांची सुरक्षा हा एक आर्थिक मुद्दादेखील आहे.जेव्हा महिलांना असुरक्षित वाटते, तेव्हा त्या काम करणेथांबवतात किंवा त्यातून बाहेर पडतात. परिणामी कुटुंबाचेउत्पन्न घटते आणि जेव्हा कुटुंबाचे उत्पन्न घटते, तेव्हाअर्थव्यवस्थेचे नुकसान होते. कार्यशक्तीचा अर्धा भागविकासात सहभागी करून घेतल्याशिवाय भारत ५ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनू शकत नाही. हे २०२६ साल आहे आणि आजही भारतीय महिलांपैकीकेवळ एक तृतीयांश महिला श्रमशक्तीमध्ये सहभागीहोतात, पुरुषांचे प्रमाण सुमारे तीन चतुर्थांश आहे. या एकतृतीयांश नोकरी करणाऱ्या महिलांचा मोठा भागदेखीलअनौपचारिक आणि असुरक्षित नोकऱ्यांमध्ये आहे आणिआर्थिक संकटाच्या वेळी सर्वात आधी त्यांनाच फटकाबसतो. पदवीधरांमध्ये महिलांचा वाटा ५१% असूनही- एकाअभ्यासानुसार- भारतात सुरुवातीच्या स्तरावरीलभूमिकांमध्ये त्यांचे प्रमाण केवळ २९% आहे. वरिष्ठव्यवस्थापनात ही संख्या घसरून ९% वर येते आणिसीईओ स्तरावर तर हे प्रमाण १% पेक्षाही कमी आहे. वर्ल्डइकॉनॉमिक फोरमने लिंग समानतेच्या बाबतीत १५३देशांमध्ये भारताला ११२ वे स्थान दिले आहे. ही परिस्थितीबदलली पाहिजे. (हे लेखिकेचे वैयक्तिक मत आहे.) दीर्घकाळापासून आपण महिलांच्यारोजगाराचा प्रश्न निर्बंधांद्वारे सोडवतआलो आहोत- जसे की, उशिरापर्यंत कामकरू नका, लांब कामाला जाऊ नका,जोखीम घेऊ नका. नवीन कामगार कायदासुधारणा ही स्थिती बदलतात.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक! पॅन्ट्री कारमधील उंदीर आणि झुरळांच्या त्रासाला बसणार चाप; रेल्वेकडून १५ दिवसांची विशेष मोहीम
- धक्कादायक! जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूला मुंबईत अटक; उद्योगपतीला 'सेक्सटॉर्शन'च्या जाळ्यात ओढून ६३ लाखांना लुटले
- नवी दिल्ली/मुंबई: निवडणुकीनंतर पेट्रोल-डिझेल २५ रुपयांनी महागणार? सोशल मीडियावरील चर्चांवर सरकारने दिले महत्त्वाचे स्पष्टीकरण
- पुण्यात विश्वासघाताचा धक्का! मालकाच्याच कार्यालयातून नोकराने लंपास केली १० लाखांची रोकड; खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
महाराष्ट्र
- आंबेगाव तालुक्यात शोककळा! ओढ्यात खेळताना १० वर्षीय कृष्णा चवरेचा बुडून दुर्दैवी मृत्यू; अवसरी बुद्रुकमधील घटना
- जाऊन येतो म्हणाला, पण विहिरीत आढळला मृतदेह! जालन्यातील तरुणाच्या मृत्यूचे गूढ वाढले; दानापूर फाट्यावरील घटना
- बीड कारागृहातून धक्कादायक ऑडिओ क्लिप व्हायरल! अझर पठाणचा गंभीर आरोप; निवडणुकीच्या तोंडावर राजकीय षडयंत्राचा दावा
- रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक! पॅन्ट्री कारमधील उंदीर आणि झुरळांच्या त्रासाला बसणार चाप; रेल्वेकडून १५ दिवसांची विशेष मोहीम
गुन्हा
- पैसा, घर गेले आणि मातृछत्रही हरवले! शहीद पुत्राची २ कोटींची फसवणूक; धक्क्याने मातेचा मृत्यू
- धक्कादायक! जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूला मुंबईत अटक; उद्योगपतीला 'सेक्सटॉर्शन'च्या जाळ्यात ओढून ६३ लाखांना लुटले
- पुण्यात विश्वासघाताचा धक्का! मालकाच्याच कार्यालयातून नोकराने लंपास केली १० लाखांची रोकड; खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
- पुणे: भिडे पुलाजवळील गळा चिरून झालेल्या खून प्रकरणाचा छडा; हातावरील 'टॅटू' आणि तांत्रिक तपासाने आरोपींना बेड्या
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ
























Subscribe to my channel




