
Harbhajan Singh on Hardik Pandya IPL 2024 : हार्दिक पंड्याला पुन्हा संघात घेऊन त्याच्याकडे नेतृत्व देण्याचा मुंबई इंडियन्सचा निर्णय त्यांच्यावर उलटला. एकसंध संघ म्हणून त्यांची कामगिरी यंदा झाली नाही, असे थेट मत मुंबई इंडियन्स संघाचा माजी कर्णधार आणि खेळाडू हरभजन सिंगने व्यक्त केले आहे.पाच वेळा आयपीएल करंडक उंचावणाऱ्या मुंबई इंडियन्स संघासाठी यंदाची ही स्पर्धा फारच निराशाजनक ठरली. १० संघांत त्यांना दहाव्या क्रमांकावर राहावे लागले. मूळचा मुंबई संघातील खेळाडू; पण गेल्या दोन वर्षांत गुजरात संघातून खेळलेल्या हार्दिकला मुंबई संघ व्यवस्थापनाने आपल्या संघात तर आणलेच; पण रोहित शर्माला दूर करून त्याच्याकडे कर्णधारपद दिले. सोशल मीडियावर या निर्णयाविरुद्ध रान उठले होते. आणि मुंबईच्या प्रत्येक सामन्याच्या वेळी याचे पडसाद स्टेडियममध्ये उमटत होते.
यंदाच्या मोसमातील मुंबई इंडियन्स संघाच्या कामगिरीचे विश्लेषण करताना हरभजन म्हणतो. मुंबईचा संघ एकसंध वाटला नाही. हार्दिकला कर्णधारपद देण्याचा निर्णय पुढच्या वर्षीही घेता आला असता; परंतु या सर्व बदलात हार्दिकचा दोष नव्हता.मुंबई संघातून मी १० वर्षे खेळलो आहे. हा संघ मोठा आहे. संघ व्यवस्थापनही फार मोठे आहे आणि ते संघालाही तेवढ्याच सक्षमपणे तयार करत असतात; परंतु यावेळी त्यांनी कदाचित जास्त पुढचा विचार केला असेल आणि तोच त्यांच्या मुळावर आला असेल. संघ जेव्हा एकसंध नसतो तेव्हा अशा अपयशाचा सामना करावा लागणे हे अपेक्षित असते; पण मुंबईसारख्या संघाची अशाप्रकारे अवस्था होते हे पाहून मला फार दुःख झाले, अशी भावना हरभजनने व्यक्त केली.
|
T20 World Cup 2024 : ICCची मोठी घोषणा! टीम इंडिया 'या' नव्या मैदानावर खेळणार सराव सामना |
गुजरात संघात दोन्ही वर्षांत अंतिम फेरी गाठून देणाऱ्या हार्दिकला स्वतः फलंदाजी आणि गोलंदाजीतही अपयश आले. मुळात तो दुखापतीनंतर प्रदीर्घ काळानंतर खेळत होता. १४ सामन्यांत मिळून त्याला १८.०० च्या सरासरीने केवळ २१६ धावाच करता आल्या आणि गोलंदाजीत ३५.१८ च्या सरासरीने केवळ ११ विकेटच मिळवता आल्या. प्रत्येक षटकात त्याने १०.७५ च्या इकॉनॉमीने धावा दिल्या.
वेगळा हार्दिक दिसून येईल
आयपीएलमध्ये अपयश आले तरी येत्या काही दिवसांत सुरू होणाऱ्या ट्वेन्टी-२० विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत वेगळा हार्दिक पंड्या दिसून येईल, हार्दिक हा चांगला अष्टपैलू आहे. भारतीय संघाची जर्सी परिधान केल्यावर एक वेगळी ऊर्जा असलेला हार्दिक मैदानावर उतरतो, असे हरभजन म्हणाला.
शहर
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- पुणे: ज्येष्ठ विचारवंत, राजकीय विश्लेषक व काँग्रेसचे निष्ठावान नेते डॉ. रत्नाकर महाजन यांचे पुण्यात निधन; पुरोगामी चळवळीचा अभ्यासू चेहरा हरपला
महाराष्ट्र
- रत्नागिरी: कोकणातील अंगावर काटा आणणारी वास्तवता! राजापूर तालुक्यातील सागवे वाडपवाडीत मृतदेह नेण्यासाठी ग्रामस्थांना चक्क पात्रातून काढावा लागतोय पायी रस्ता
- सातारा: देशसेवेदरम्यान शहीद झालेले वीर जवान रोहित पवार यांच्यावर साताऱ्यातील चिंचणी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; साऱ्यांचे डोळे झाले पाणावले
- रत्नागिरी: कोकण किनारपट्टीवर आजपासून वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता! हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा जारी
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
गुन्हा
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- हिंगोली: तू पोलिसांना टिप का देतोस? खबरी असल्याच्या संशयातून वसमतमध्ये २२ वर्षीय तरुणाची विटा-दगडने ठेचून निर्घृण हत्या
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ९ सप्टेंबर २०२६: सिंह राशीतील चंद्र गोचरमुळे ‘डबल धमाका’ आणि मालमत्ता वाढीचे योग!
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान
- नवी दिल्ली: राहुल गांधींच्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले न्यायालयासमोर सगळे समान आहेत, कोणीही श्रेष्ठ नाही
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
- तमिळनाडू: टीव्हीकेचे नेते विजय यांच्या सरकारसमोर मोठे राजकीय संकट, विरोधकांचे सरकार कोसळण्याचे भाकीत आणि नव्या समीकरणांची चर्चा



























Subscribe to my channel



