उद्या संपूर्ण जग योगासाठी सज्ज असेल. भगवान शिव आणि मातापार्वती यांनी एकांतामधील चर्चेचे संपादन महर्षी पतंजली यांनी केले आणि त्यातूनच योगाची निर्मिती झाली. आज योगाची लोकप्रियता वाढली. त्याच्या परिणामावर विविध दृष्टिकोनातून विद्वान आपली मते मांडतात. माझ्या वैयक्तिक अनुभवावरून मी एवढेच सांगू शकतो की, योगामुळे आपल्या व्यक्तिमत्त्वातील दोन कमकुवत बाजू गुणांत रूपांतरित होतात. एक म्हणजे लाजाळूपणा व दुसरा म्हणजे संकोच. आजच्या जगात तुम्ही लाजाळू असाल तर नुकसान सहन करावे लागते व संकोची असल्यास संधी गमवाव्या लागतात. लाजाळूपणा एक भावनिक प्रतिक्रिया असते, तर संकोच ही एक व्यावहारिक. पण नियमित योगाभ्यास केल्यास लाजाळूपणाचे रूपांतर शिस्तीत होते व संकोची स्वभावामुळे माणूस मर्यादांचे भान राखणारा बनतो. हे दोन्ही गुण योगाच्या माध्यमातून सहज प्राप्त होऊ शकतात. योग आज लोकप्रिय झाला . परंतु तो जीवनातील आवश्यक घटक बनणे अजून बाकी आहे.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: कुंडमळा पुलासाठी ८ कोटींचा निधी मंजूर, तरीही 'डीआरडीओ'च्या विरोधामुळे आराखडा कागदावरच
- हार्बर मार्गावरील प्रवाशांसाठी मोठी खूशखबर! जीटीबी नगर स्थानकाचा विस्तार; लवकरच धावणार १५ डब्यांची लोकल
- बोगस बियाणांमुळे बळीराजा संकटात! राज्यात २४ हजार हेक्टरवरील सोयाबीनची उगवणच नाही; दोषी कंपन्यांवर कारवाईचा बडगा
- पुणेकरांना मोठा झटका! रिक्षाभाडेवाढीचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात; लवकरच लागू होणार नवीन महागडे दर
महाराष्ट्र
- पुणे: पत्नी घर सोडून गेली, दोन दिवसांनी पतीने संपवले आयुष्य; हातावरील मजकूर आणि सुसाईड नोट पाहून पोलीसही झाले अवाक
- सिंधुदुर्ग: उच्च शिक्षणासाठी सांगलीत गेलेल्या सिंधुदुर्गातील १७ वर्षीय विद्यार्थ्याची हॉटेलात गळफास घेऊन आत्महत्या;
- पुणे: कुंडमळा पुलासाठी ८ कोटींचा निधी मंजूर, तरीही 'डीआरडीओ'च्या विरोधामुळे आराखडा कागदावरच
- सांगली: कामावरून झालेल्या वादातून झोपलेल्या तरुणाच्या डोक्यात लाकडी दांडके घालून निर्घृण खून; आरोपी पसार
गुन्हा
- सांगली: कामावरून झालेल्या वादातून झोपलेल्या तरुणाच्या डोक्यात लाकडी दांडके घालून निर्घृण खून; आरोपी पसार
- नाशिक: मुलीच्या मृत्यूनंतर दुःखात असलेल्या वडिलांनीही संपवले जीवन
- पुणे: शालेय विद्यार्थिनींचा ८ दिवस पाठलाग करून विनयभंग; दोन नराधम अटकेत
- मध्य प्रदेश: लग्नास नकार दिल्यामुळे तरुणाने बँक कर्मचारी प्रेयसीची केली हत्या; मृतदेह पेट्रोल टाकून जाळल्याने मोठी खळबळ
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य २९ जुलै २०२६: गणपती बाप्पाच्या कृपेने ‘या’ राशींना मिळणार नवीन नोकरी आणि आनंदाची बातमी
- आजचे राशिभविष्य २७ जुलै २०२६ : या राशींना नोकरीत प्रमोशन तर काही राशींना व्यवहारात सतर्क राहण्याचा इशारा, जाणून घ्या आजचे भविष्य
- आजचे राशिभविष्य २५ जुलै २०२६: विठूरायाची कृपा आणि शनीची साथ, या राशींचा दिवस ठरणार सोन्याचा!
- आजचे राशिभविष्य २४ जुलै २०२६: शुक्र या राशींसाठी पाडणार पैशांचा पाऊस, पुण्याई येणार फळाला, इच्छापूर्ती होणार!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

भोपालमध्ये शेतकऱ्यांचा ठिय्या; घर नव्हे, तर संपूर्ण संसारच आंदोलनस्थळी #MarathiNews #PuneNews
लखनऊमध्ये कंगना रनौत यांच्या पुतळा दहनाचा प्रयत्न; पोलीस निरीक्षकाने पुतळ्याचा भाग हिसकावला
झारखंडमध्ये EDची मोठी कारवाई; 25 हून अधिक ठिकाणी छापे, ₹1.5 कोटींची रोकड आणि ₹150 कोटी
देश विदेश
- मध्य प्रदेश: लग्नास नकार दिल्यामुळे तरुणाने बँक कर्मचारी प्रेयसीची केली हत्या; मृतदेह पेट्रोल टाकून जाळल्याने मोठी खळबळ
- उत्तर प्रदेश: कानपूर हादरले! चहात विष कालवून हळूहळू मारण्याचा प्रयत्न; चार्टर्ड अकाउंटंट पतीने पत्नीचा पोलखोल करणारा 'हिडन कॅमेरा' व्हिडिओ आणला समोर
- उत्तर प्रदेश: मथुरा बनले देशाचे नवे 'मिनी जामताडा'! १८ गावांमधील गल्लीबोळांतून तब्बल ३१२ सायबर ठगांना बेड्या; उत्तर प्रदेश पोलिसांची आतापर्यंतची सर्वात मोठी धडक कारवाई
- आसाम: मृतांचा आकडा ७५ वर पोहोचल्यानंतर मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमांकडून ९ लाखांच्या भरभक्कम मदत पॅकेजची घोषणा आणि नियमांत शिथिलता


























Subscribe to my channel



