
Bangladesh : बांगलादेशमध्ये पुन्हा हिंसाचार (Bangaladesh Violence) उफाळला आहे. या हिंसाचारामध्ये आतापर्यंत ९० जणांचा मृत्यू झालाय. मृतांमध्ये १४ पोलिस (Bangaladesh Police) कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. हिंसाचारामुळे बांगलादेशमधील जनजीवन पूर्णत: विस्कळीत झाले आहे. अशामध्ये रविवारी भारत सरकारने बांगलादेशमध्ये राहणाऱ्या आपल्या नागरिकांना हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर सावधगिरी बाळगण्याचे आणि काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. भारताने आपल्या ॲडव्हायझरीत आपल्या नागरिकांना पुढील माहिती मिळेपर्यंत बांगलादेशात न जाण्याचा सल्ला दिला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी बांगलादेशच्या विविध भागात सुरक्षा दल आणि सरकारविरोधी आंदोलन करणाऱ्यांमध्ये जोरदार वाद झाला. यानंतर झालेल्या चकमकीत १४ पोलिसांसह ९० जणांचा मृत्यू झाला. बांगलादेशमध्ये नागरिकांनी आंदोलन करत पंतप्रधान शेख हसीना यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. यावरूनच आता बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरू आहे.
|
Pune : पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर महापालिकेकडून सुमारे दीड हजार नागरिकांचे स्थलांतर |
परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) एकॲडव्हायझरी जारी केली आहे. त्यानुसार, 'बांगलादेशमध्ये सध्या सुरू असलेला हिंसाचार लक्षात घेता, भारतीय नागरिकांना पुढील सूचना मिळेपर्यंत बांगलादेशमध्ये प्रवास न करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. सध्या बांगलादेशमध्ये असलेल्या सर्व भारतीय नागरिकांना अत्यंत सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देण्यात आला आहे. काही अडचणी असल्यास ढाका येथील भारतीय उच्चायुक्तांच्या संपर्कात राहावे असा सल्ला देण्यात आला आहे.
बांगलादेशातील वादग्रस्त नोकरी कोटा योजनेच्या विरोधात गेल्या महिन्याापासून विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू झाले. या आंदोलनाचे रूपांतर सरकारविरोधी आंदोलनात झाले आहे. २५ जुलै रोजी परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, बांगलादेशातील परिस्थिती लक्षात घेता सुमारे ६,७०० भारतीय विद्यार्थी बांगलादेशात परतत आहेत. संयुक्त राष्ट्र मानवाधिकार प्रमुख वोल्कर तुर्क यांनी रविवारी सांगितले की, 'बांगलादेशमधील हिंसाचार संपला पाहिजे. पंतप्रधान शेख हसीना यांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या हजारो बांगलादेशी आंदोलकांवर रविवारी सरकारी समर्थकांनी हल्ला केला. यामध्ये अनेकांचा मृत्यू झाला.
शहर
- मुंबई: जुहू बीचवर काळाचा घाला! जे.डब्ल्यू. मॅरियट हॉटेलजवळ बुडून १६ वर्षीय मुलाचा मृत्यू.
- मुंबई: फडणवीस सरकारचा ऐतिहासिक निर्णय; ओबीसींप्रमाणे मिळणार सर्व शैक्षणिक सवलती!
- पुणे: जिल्ह्यात मोबाईल ॲपद्वारे गर्भलिंग निदान; पोर्टेबल सोनोग्राफी मशिनचा 'असा' होतोय वापर!
- नागपूर विधान परिषद निवडणूक बिनविरोध नाहीच! डमी उमेदवाराच्या माघारीनंतर भाजपचे डॉ. राजीव पोतदार अन् काँग्रेसचे अतुल लोंढे यांच्यात थेट लढत निश्चित!
महाराष्ट्र
- मुंबई: जुहू बीचवर काळाचा घाला! जे.डब्ल्यू. मॅरियट हॉटेलजवळ बुडून १६ वर्षीय मुलाचा मृत्यू.
- मुंबई: फडणवीस सरकारचा ऐतिहासिक निर्णय; ओबीसींप्रमाणे मिळणार सर्व शैक्षणिक सवलती!
- पुणे: जिल्ह्यात मोबाईल ॲपद्वारे गर्भलिंग निदान; पोर्टेबल सोनोग्राफी मशिनचा 'असा' होतोय वापर!
- नागपूर विधान परिषद निवडणूक बिनविरोध नाहीच! डमी उमेदवाराच्या माघारीनंतर भाजपचे डॉ. राजीव पोतदार अन् काँग्रेसचे अतुल लोंढे यांच्यात थेट लढत निश्चित!
गुन्हा
- पुणे: जिल्ह्यात मोबाईल ॲपद्वारे गर्भलिंग निदान; पोर्टेबल सोनोग्राफी मशिनचा 'असा' होतोय वापर!
- नागपूर दर्गा धर्मांतर प्रकरण: तरुणीला बुरखा आणि कलमा वाचायला लावून बळजबरीने धर्मांतराचा प्रयत्न
- मलबार हिल पोलिसांत गुन्हा! सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ लिपिकाकडून विवाहितेची १५ लाखांना फसवणूक!
- अमरावती: "तू आम्हाला दारू पाजतो का?"; नकार देताच वाद झाला अन् दगडाने ठेचून तरुणाचा खून;
राजकीय
- तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी खळबळ! २३ खासदार बंडखोर गटाच्या संपर्कात, ममता बॅनर्जींच्या अडचणीत वाढ?
- कर्नाटकात राजकीय भूकंप: मंत्री रामलिंगा रेड्डींचा राजीनामा; खातेवाटपावरून मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप!
- छगन भुजबळ दिल्लीला जाणार? राज्यसभेसाठी नाव निश्चित होण्याची शक्यता, समीर भुजबळांच्या मंत्रिमंडळ प्रवेशाची चर्चा!
- पश्चिम बंगाल: तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी फूट! 'ममता बॅनर्जी आता आमच्या नेत्या नाहीत', बंडखोर आमदारांचा खळबळजनक दावा
इतर
- सकाळी उठल्यावर ही ५ लक्षणं दिसली तर सावध व्हा! किडनी खराब होण्याचे असू शकतात संकेत
- मुंबई हादरली: डोकेडिया कुटुंब मृत्यू प्रकरणाचे गूढ वाढले; टरबूज नाही, तर 'उंदीर मारण्याचे विष' कारणीभूत?
- आजचे राशीभविष्य ५ जून २०२६: ग्रहांच्या आशीर्वादाने नशीब उजळणार, जाणून घ्या काय सांगतात तुमचे तारे!
- पुणे: सामाजिक बांधिलकी जपत 'ONP Hospitals'तर्फे ७ जून रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन!
मनोरंजन
- आयपीएल फायनल नंतर गुजरात टायटन्सला मोठा धक्का! टीम बसमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; शुभमन गिलसह सर्व खेळाडू सुखरूप!
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
- "बॉलिवूडमध्ये मराठी कलाकारांना 'घाटी' समजलं जातं"; वैभव मांगलेंचे बॉलीवूडवर अत्यंत खळबळजनक भाष्य!
देश विदेश
- खिसा रिकामा, महागाई जोरात! २००० ते २०२६ दरम्यान जीवनावश्यक वस्तू ५ ते ६ पटीने महागल्या; पेट्रोल अन् दुधाचे दर ऐकून चक्रावाल!खिसा रिकामा, महागाई जोरात! २००० ते २०२६ दरम्यान जीवनावश्यक वस्तू ५ ते ६ पटीने महागल्या; पेट्रोल अन् दुधाचे दर ऐकून चक्रावाल!
- गरिबीवर मात! ई-रिक्षा चालकाच्या मुलाने क्रॅक केली JEE Advanced परीक्षा; आयआयटीत (IIT) जाणारा ठरला गावातील पहिलाच तरुण!
- नोएडा शहरासाठी आजची सकाळ अत्यंत भीतीदायक ठरली, कारण शहरातील दोन वेगवेगळ्या ठिकाणी आगीच्या भीषण घटना घडल्या आहेत.
- पश्चिम बंगाल: तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी फूट! 'ममता बॅनर्जी आता आमच्या नेत्या नाहीत', बंडखोर आमदारांचा खळबळजनक दावा
























Subscribe to my channel



