‘कॉक्रोच ’ आंदोलनाचा आगामी निवडणुकांवर किंवाभारतीय राजकारणावर नेमका किती परिणाम होईल,याचा निष्कर्ष काढणे घाईचे ठरेल. जेन-झीच्याआंदोलनामुळे केंद्र सरकार बचावात्मक भूमिकेत आलेअसून विरोधी पक्षांनाही नवसंजीवनी मिळाल्याचे चित्रदिसत आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात परिसीमन विधेयकमांडण्याच्या सरकारच्या योजनेचा फेरविचार सुरूझाल्याचे संकेत आहेत. यापूर्वी राष्ट्रीय लोकशाहीआघाडी हे विधेयक मंजूर करण्यासाठी आवश्यकअसलेल्या दोन-तृतीयांश बहुमताच्या जवळपोहोचल्याचे मानले जात होते. द्रमुक आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांचाही पाठिंबा मिळू शकतो, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. मात्रआंदोलनानंतर या पक्षांची भूमिका पूर्वीपेक्षा अधिक अनिश्चित झाल्याचे दिसत आहे. पश्चिम बंगालमधीलयश आणि अनेक प्रादेशिक पक्षांतील फुटीमुळे भारतीय जनता पक्षाच्या बाजूने झुकत असल्याचे दिसणारेराजकीय चित्र आता बदलू लागल्याचे संकेत मिळतआहेत. माध्यमांतील वृत्तांनुसार 20 जुलै रोजी नवीदिल्लीतील रॅपिड ॲक्शन फोर्सच्या संचालकांनी अंतर्गतअहवालात संसदेकडे मोर्चा काढणाऱ्या सीजेपीसमर्थकांवर झालेल्या लाठीमार आणि हिंसाचारातअत्यधिक बळाचा वापर झाल्याचे तसेच पोलिसांच्याकारवाईत गंभीर त्रुटी असल्याचे नमूद केले आहे.सर्वोच्च न्यायालयानेही आंदोलन हाताळण्यासाठीलाठीमार योग्य ठरू शकत नाही, अशी टिप्पणी केली.विद्यार्थ्यांवरील पोलिसांच्या कठोर कारवाईमुळे हा मुद्दादेशातील प्रत्येक मध्यमवर्गीय कुटुंबापर्यंत पोहोचला.शहरी मध्यमवर्ग हा दीर्घकाळापासून भाजपचा प्रमुखमतदारवर्ग मानला जातो. परीक्षा , शिक्षण व्यवस्थेतीलसुधारणांची मागणी हा त्यांच्या कुटुंबांचाही भावनिकविषय बनला. अनेक पालकांना जेन-झीमधील मुलांनीधैर्य, संवेदनशीलता व चिकाटी दाखवल्याची भावनानिर्माण झाली. आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांसाठीहीशिक्षण हे गरिबीतून बाहेर पडण्याचे सर्वात प्रभावी साधनमानले जाते. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजप240 जागांवर थांबल्यानंतर पक्ष अडचणीत आल्याचेदिसले होते. त्यावेळी उत्तर प्रदेशातील अंतर्गत मतभेद वराष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तुलनेने कमी सक्रियप्रचाराला त्याची कारणे मानले गेले. यावेळी पक्षालाजनमताच्या धारणा बदलण्याचे आव्हान आहे. भाजपनेसीजेपी नेतृत्वाला दिलेली आश्वासने कितीप्रामाणिकपणे पूर्ण केली जातात आणि शिक्षण व्यवस्थेतकिती प्रभावी सुधारणा केल्या जातात, यावर पुढीलराजकीय समीकरणे अवलंबून राहतील. परिस्थितीनुसारवेगाने रणनीती बदलणारा पक्ष अशी भाजपची ओळखआहे. पंतप्रधानांनी नंदन निलेकणी यांच्याअध्यक्षतेखाली विशेष कार्यबल स्थापन करण्याचीघोषणा केली आहे. 30 वर्षांखालील लोकसंख्याजवळपास निम्मी असलेल्या भारतात जेन-झीलाआपल्याकडे आकर्षित करण्यासाठी भाजप प्रयत्न करतआहे. पक्षाने सीजेपीच्या जवळपास सर्व मागण्या मान्यकेल्या. मात्र, हा लेख लिहिला जात असताना पाटणाआणि इतर काही ठिकाणी आंदोलनकर्त्यांविरोधा तदाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यात आले नव्हते.दुसरीकडे, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यामुळे पक्षातीलकाही कार्यकर्ते व समर्थक नाराज असल्याचे दिसतअसून मध्यमवर्गीय मतदारांमध्येही काही प्रमाणातअसंतोष निर्माण झाल्याची चर्चा आहे. या संपूर्णघडामोडींचा सर्वाधिक राजकीय फायदा काँग्रेसलाहोण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पक्षानेहीआपली भूमिका सावधपणे मांडली. राहुल गांधी यांनीजंतर-मंतरवरील आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांना किंवाउपोषणकर्ते सोनम वांगचुक यांची तातडीने भेट घेतलीनाही. त्यामुळे आंदोलनाची विश्वासार्हता कायम राहिलीआणि त्यावर कोणत्याही राजकीय पक्षाचा शिक्काबसला नाही. मात्र, विद्यार्थ्यांवर लाठीमार झाल्यानंतरराहुल गांधी, प्रियंका गांधी , काँग्रेसच्या नेत्यांनी पंतप्रधाननिवासस्थानाबाहेर धरणे आंदोलन केले. काँग्रेसने धर्मेंद्रप्रधान यांच्या राजीनाम्याचे श्रेय स्वतःकडे न घेताविद्यार्थ्यांच्या संघर्षाचे कौतुक केले. त्यामुळे सीजेपीचेआंदोलन संपल्यानंतर काँग्रेसने ही मशाल पुढे नेल्याचीप्रतिमा निर्माण झाली. ‘ई-20 जनता पार्टी'' स्थापण्याचीचर्चा बदलते राजकीय संकेत दर्शवणारी आहे. ( लेखिकेचे हे वैयक्तिक मत आहे) विद्यार्थ्यांविरोधातील पोलिसांच्या कथितकठोर कारवाईमुळे सीजेपीचे आंदोलनदेशातील जवळपास प्रत्येक मध्यमवर्गीयकुटुंबापर्यंत पोहोचले. शहरी मध्यमवर्गहा दीर्घकाळापासून भाजपचा प्रमुखपाठीराखा मानला जातो.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- कोल्हापुरात संतापजनक प्रकार! लॉजवर बोलावून सुरू होते बेकायदेशीर गर्भलिंग निदान; पोलिसांचा छापा पडताच तोतया डॉक्टर मशीन घेऊन पसार, महिला व एजंट ताब्यात"
- राष्टकुल खेळ २०२६: महाराष्ट्राच्या तेजस शिर्सेची ऐतिहासिक कामगिरी; पुरुष 110 मीटर हर्डल्सच्या अंतिम फेरीत धडक, भारताला पदकाची मोठी आशा"
- हुडकेश्वर पोलिस ठाण्यातून कुख्यात चोर फरार; शौचालयाच्या बहाण्याने पोलिसांच्या डोळ्यात धूळ फेकून आरोपी पसार, खात्यात एकच खळबळ"
- महिला सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य! महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात राबवणार १० कलमी राष्ट्रीय कृती आराखडा; राष्ट्रीय महिला आयोगाची मोठी घोषणा"
महाराष्ट्र
- नांदेड शहरात तासभर कोसळला मुसळधार पाऊस; मराठवाड्यातील इतर भागांत हलक्या सरी आणि रिमझिम"
- लातूर: स्मार्ट मीटर काढा आणि जुने मीटर पूर्ववत बसवा; महावितरणच्या मनमानी कारभाराविरोधात आणि स्मार्ट वीज मीटरच्या सक्तीविरुद्ध नागरिकांचा संताप व तीव्र आंदोलन
- कोल्हापुरात संतापजनक प्रकार! लॉजवर बोलावून सुरू होते बेकायदेशीर गर्भलिंग निदान; पोलिसांचा छापा पडताच तोतया डॉक्टर मशीन घेऊन पसार, महिला व एजंट ताब्यात"
- कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठाचा अजब कारभार; विद्यार्थ्यांच्या कष्टाच्या पैशातून भरला कर्मचाऱ्यांचा आयकर दंड, शैक्षणिक वर्तुळात तीव्र संताप
गुन्हा
- बीड: आष्टी तालुक्यातील लिंबोडी येथे १९ वर्षीय युवकाने संपवले जीवन, सकाळी गायरानात आढळला मृतदेह
- बंगळुरू: पतीच्या अनैतिक संबंधांना कंटाळून बाळंतीणीने संपवले जीवन, मृतदेहाशेजारीच शांत झोपलेला होता ७ महिन्यांचा चिमुकला
- मुंबईत सायबर गुन्हेगारीचा मोठा धक्का! दिल्ली पोलिसांच्या नावे आभासी अटकेत ठेवून वृद्ध व्यावसायिकाची तब्बल आठ कोटी रुपयांची फसवणूक"
- चंद्रपुर: हॉटेलमध्ये घुसून एमआयएमच्या एकमेव नगरसेवकावर १५ ते १६ जणांकडून प्राणघातक हल्ला, राजकीय वर्तुळात चिंता
राजकीय
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
- जळगाव: राष्ट्रवादीचा मोठा नेता भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या मार्गावर, मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासमोर तगडे आव्हान निर्माण होणार?
इतर
- आजचे राशिभविष्य २५ जुलै २०२६: विठूरायाची कृपा आणि शनीची साथ, या राशींचा दिवस ठरणार सोन्याचा!
- आजचे राशिभविष्य २४ जुलै २०२६: शुक्र या राशींसाठी पाडणार पैशांचा पाऊस, पुण्याई येणार फळाला, इच्छापूर्ती होणार!
- आजचे राशिभविष्य २३ जुलै २०२६: सूर्य-गुरूचा द्विग्रह योग या राशींसाठी ठरणार लकी, गुरु देणार यश, संपत्ती व प्रगती!
- आजचे राशिभविष्य २१ जुलै २०२६: या राशींना मिळणार गुडन्यूज तर या राशींना बसणार मोठा फटका! पहा तुमचे भविष्य
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- चंदीगड: ट्यूशन घेणाऱ्या पत्नीचे २० वर्षांच्या विद्यार्थ्यासोबत अफेअर, पतीने रंगेहाथ पकडल्यानंतर उचलले टोकाचे पाऊल
- नवी दिल्ली: झारखंड हायकोर्टाचा मोठा निर्णय: रात्री २ वाजता बायकोने काजळ-लिपस्टिक लावले म्हणजे ती मानसिक रोगी ठरत नाही
- नवी दिल्ली: केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर सोनम वांगचुक यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले- 'हा लोकशाहीचा विजय'
- नवी दिल्ली: 'आताची पिढी प्रश्न विचारतेय, ऐकून घ्यायला हवं'; CJP आंदोलनावर सरसंघचालक मोहन भागवतांचं मोठं वक्तव्य



























Subscribe to my channel



