‘कॉक्रोच ’ आंदोलनाचा आगामी निवडणुकांवर किंवाभारतीय राजकारणावर नेमका किती परिणाम होईल,याचा निष्कर्ष काढणे घाईचे ठरेल. जेन-झीच्याआंदोलनामुळे केंद्र सरकार बचावात्मक भूमिकेत आलेअसून विरोधी पक्षांनाही नवसंजीवनी मिळाल्याचे चित्रदिसत आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात परिसीमन विधेयकमांडण्याच्या सरकारच्या योजनेचा फेरविचार सुरूझाल्याचे संकेत आहेत. यापूर्वी राष्ट्रीय लोकशाहीआघाडी हे विधेयक मंजूर करण्यासाठी आवश्यकअसलेल्या दोन-तृतीयांश बहुमताच्या जवळपोहोचल्याचे मानले जात होते. द्रमुक आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांचाही पाठिंबा मिळू शकतो, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. मात्रआंदोलनानंतर या पक्षांची भूमिका पूर्वीपेक्षा अधिक अनिश्चित झाल्याचे दिसत आहे. पश्चिम बंगालमधीलयश आणि अनेक प्रादेशिक पक्षांतील फुटीमुळे भारतीय जनता पक्षाच्या बाजूने झुकत असल्याचे दिसणारेराजकीय चित्र आता बदलू लागल्याचे संकेत मिळतआहेत. माध्यमांतील वृत्तांनुसार 20 जुलै रोजी नवीदिल्लीतील रॅपिड ॲक्शन फोर्सच्या संचालकांनी अंतर्गतअहवालात संसदेकडे मोर्चा काढणाऱ्या सीजेपीसमर्थकांवर झालेल्या लाठीमार आणि हिंसाचारातअत्यधिक बळाचा वापर झाल्याचे तसेच पोलिसांच्याकारवाईत गंभीर त्रुटी असल्याचे नमूद केले आहे.सर्वोच्च न्यायालयानेही आंदोलन हाताळण्यासाठीलाठीमार योग्य ठरू शकत नाही, अशी टिप्पणी केली.विद्यार्थ्यांवरील पोलिसांच्या कठोर कारवाईमुळे हा मुद्दादेशातील प्रत्येक मध्यमवर्गीय कुटुंबापर्यंत पोहोचला.शहरी मध्यमवर्ग हा दीर्घकाळापासून भाजपचा प्रमुखमतदारवर्ग मानला जातो. परीक्षा , शिक्षण व्यवस्थेतीलसुधारणांची मागणी हा त्यांच्या कुटुंबांचाही भावनिकविषय बनला. अनेक पालकांना जेन-झीमधील मुलांनीधैर्य, संवेदनशीलता व चिकाटी दाखवल्याची भावनानिर्माण झाली. आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांसाठीहीशिक्षण हे गरिबीतून बाहेर पडण्याचे सर्वात प्रभावी साधनमानले जाते. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजप240 जागांवर थांबल्यानंतर पक्ष अडचणीत आल्याचेदिसले होते. त्यावेळी उत्तर प्रदेशातील अंतर्गत मतभेद वराष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तुलनेने कमी सक्रियप्रचाराला त्याची कारणे मानले गेले. यावेळी पक्षालाजनमताच्या धारणा बदलण्याचे आव्हान आहे. भाजपनेसीजेपी नेतृत्वाला दिलेली आश्वासने कितीप्रामाणिकपणे पूर्ण केली जातात आणि शिक्षण व्यवस्थेतकिती प्रभावी सुधारणा केल्या जातात, यावर पुढीलराजकीय समीकरणे अवलंबून राहतील. परिस्थितीनुसारवेगाने रणनीती बदलणारा पक्ष अशी भाजपची ओळखआहे. पंतप्रधानांनी नंदन निलेकणी यांच्याअध्यक्षतेखाली विशेष कार्यबल स्थापन करण्याचीघोषणा केली आहे. 30 वर्षांखालील लोकसंख्याजवळपास निम्मी असलेल्या भारतात जेन-झीलाआपल्याकडे आकर्षित करण्यासाठी भाजप प्रयत्न करतआहे. पक्षाने सीजेपीच्या जवळपास सर्व मागण्या मान्यकेल्या. मात्र, हा लेख लिहिला जात असताना पाटणाआणि इतर काही ठिकाणी आंदोलनकर्त्यांविरोधा तदाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यात आले नव्हते.दुसरीकडे, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यामुळे पक्षातीलकाही कार्यकर्ते व समर्थक नाराज असल्याचे दिसतअसून मध्यमवर्गीय मतदारांमध्येही काही प्रमाणातअसंतोष निर्माण झाल्याची चर्चा आहे. या संपूर्णघडामोडींचा सर्वाधिक राजकीय फायदा काँग्रेसलाहोण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पक्षानेहीआपली भूमिका सावधपणे मांडली. राहुल गांधी यांनीजंतर-मंतरवरील आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांना किंवाउपोषणकर्ते सोनम वांगचुक यांची तातडीने भेट घेतलीनाही. त्यामुळे आंदोलनाची विश्वासार्हता कायम राहिलीआणि त्यावर कोणत्याही राजकीय पक्षाचा शिक्काबसला नाही. मात्र, विद्यार्थ्यांवर लाठीमार झाल्यानंतरराहुल गांधी, प्रियंका गांधी , काँग्रेसच्या नेत्यांनी पंतप्रधाननिवासस्थानाबाहेर धरणे आंदोलन केले. काँग्रेसने धर्मेंद्रप्रधान यांच्या राजीनाम्याचे श्रेय स्वतःकडे न घेताविद्यार्थ्यांच्या संघर्षाचे कौतुक केले. त्यामुळे सीजेपीचेआंदोलन संपल्यानंतर काँग्रेसने ही मशाल पुढे नेल्याचीप्रतिमा निर्माण झाली. ‘ई-20 जनता पार्टी'' स्थापण्याचीचर्चा बदलते राजकीय संकेत दर्शवणारी आहे. ( लेखिकेचे हे वैयक्तिक मत आहे) विद्यार्थ्यांविरोधातील पोलिसांच्या कथितकठोर कारवाईमुळे सीजेपीचे आंदोलनदेशातील जवळपास प्रत्येक मध्यमवर्गीयकुटुंबापर्यंत पोहोचले. शहरी मध्यमवर्गहा दीर्घकाळापासून भाजपचा प्रमुखपाठीराखा मानला जातो.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- पुणे: ज्येष्ठ विचारवंत, राजकीय विश्लेषक व काँग्रेसचे निष्ठावान नेते डॉ. रत्नाकर महाजन यांचे पुण्यात निधन; पुरोगामी चळवळीचा अभ्यासू चेहरा हरपला
महाराष्ट्र
- रत्नागिरी: कोकणातील अंगावर काटा आणणारी वास्तवता! राजापूर तालुक्यातील सागवे वाडपवाडीत मृतदेह नेण्यासाठी ग्रामस्थांना चक्क पात्रातून काढावा लागतोय पायी रस्ता
- सातारा: देशसेवेदरम्यान शहीद झालेले वीर जवान रोहित पवार यांच्यावर साताऱ्यातील चिंचणी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; साऱ्यांचे डोळे झाले पाणावले
- रत्नागिरी: कोकण किनारपट्टीवर आजपासून वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता! हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा जारी
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
गुन्हा
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- हिंगोली: तू पोलिसांना टिप का देतोस? खबरी असल्याच्या संशयातून वसमतमध्ये २२ वर्षीय तरुणाची विटा-दगडने ठेचून निर्घृण हत्या
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ९ सप्टेंबर २०२६: सिंह राशीतील चंद्र गोचरमुळे ‘डबल धमाका’ आणि मालमत्ता वाढीचे योग!
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान
- नवी दिल्ली: राहुल गांधींच्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले न्यायालयासमोर सगळे समान आहेत, कोणीही श्रेष्ठ नाही
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
- तमिळनाडू: टीव्हीकेचे नेते विजय यांच्या सरकारसमोर मोठे राजकीय संकट, विरोधकांचे सरकार कोसळण्याचे भाकीत आणि नव्या समीकरणांची चर्चा


























Subscribe to my channel



