भारत आणि इटली यांचे संबंध आता निर्णायक टप्प्यावरआले आहेत. गेल्या काही वर्षांत उभय देशांतीलसंबंधांचा अभूतपूर्व वेगाने विस्तार झाला आहे. हे संबंधआता केवळ मैत्रीपुरते मर्यादित राहिले नसून स्वातंत्र्य,लोकशाही मूल्ये आणि भविष्यासंदर्भातील समानदृष्टिकोनावर आधारित विशेष रणनीतिक भागीदारीतरूपांतरित झाले आहेत. जगभरात मोठे बदल होतअसताना भारत आणि इटलीमधील भागीदारी उच्चराजकीय आणि संस्थात्मक संवादातून अधिक मजबूतहोत आहे. या संबंधांना आता अधिक व्यापक स्वरूपमिळत असून त्यात दोन्ही देशांची आर्थिक शक्ती,सामाजिक सर्जनशीलता आणि सांस्कृतिक वारसायांचाही समावेश आहे. आमचे सहकार्य हे दर्शवते की, 21 व्या शतकातील समृद्धीआणि सुरक्षा या देशांच्या नवोन्मेष क्षमतेवर, ऊर्जासंक्रमणाच्या व्यवस्थापनावर आणि रणनीतिकआत्मनिर्भरतेवर अवलंबून असतील. याच उद्देशाने आम्हीद्विपक्षीय संबंध अधिक व्यापक आणि विविध करण्याचानिर्धार केला आहे, जेणेकरून दोन्ही देशांच्या पूरकताकदींचा अधिक चांगला उपयोग करता येईल. इटलीची डिझाइन क्षमता, उत्कृष्ट उत्पादन कौशल्यआणि जागतिक दर्जाची सुपरकॉम्प्युटर तंत्रज्ञान क्षमताभारताच्या वेगवान आर्थिक वाढ, अभियांत्रिकी कौशल्य,मोठ्या प्रमाणातील उत्पादन क्षमता आणि 100 हून अधिकयुनिकॉर्न तसेच 2 लाख स्टार्टअप्स असलेल्या उद्योजकीयपरिसंस्थेशी जोडून मजबूत समन्वय निर्माण करण्याचेआमचे उद्दिष्ट आहे. हे केवळ दोन व्यवस्थांचे साधे एकत्रीकरण नाही, तरदोन्ही देशांच्या औद्योगिक क्षमतांना अधिक बळकटीदेणारी सामायिक मूल्यनिर्मिती आहे. युरोपीय संघ आणि भारत यांच्यातील मुक्त व्यापारकरारामुळे (एफटीए) दोन्ही दिशांनी व्यापार आणि गुंतवणुकीस नवे मार्ग खुले होत आहेत. 2029 पर्यंत भारत आणि इटलीमधील व्यापार 20 अब्ज युरोपेक्षा अधिक नेण्याचे आमचे लक्ष्य आहे. संरक्षण, एअरोस्पेस, स्वच्छ तंत्रज्ञान, यंत्रसामग्री, ऑटोमोबाईल सुटे भाग, रसायने, औषधनिर्मिती, वस्त्रोद्योग, कृषी-खाद्य क्षेत्र आणि पर्यटनया क्षेत्रांवर विशेष भर राहणार आहे. ‘मेड इन इटली’ हे नेहमीच जागतिक दर्जाच्या गुणवत्तेचे प्रतीक राहिले आहे आणि आता त्याचा ‘मेक इनइंडिया’च्या उच्च गुणवत्तेच्या उद्दिष्टांशी नैसर्गिक मेळदिसून येतो. भारतात उत्पादनासाठी इटालियन कंपन्यांची वाढती रुची आणि इटलीमध्ये भारतीय उद्योगांची वाढती उपस्थिती — ती आता दोन्ही बाजूंनी मिळून एकहजारांहून अधिक झाली आहे — हे सकारात्मक संकेत आहेत. यामुळे पुरवठा साखळीचे एकत्रीकरण अधिक मजबूत होईल. तांत्रिक नवोन्मेष हा आमच्या भागीदारीचा महत्त्वाचा पाया आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), क्वांटम कॉम्प्युटिंग,प्रगत उत्पादन तंत्रज्ञान, महत्त्वपूर्ण खनिजे आणिडिजिटल पायाभूत सुविधा या क्षेत्रांमध्ये जग मोठ्यातांत्रिक बदलाच्या उंबरठ्यावर आहे. भारताची नवोन्मेषक्षमता आणि कुशल मनुष्यबळ तसेच इटलीची प्रगतऔद्योगिक शक्ती या क्षेत्रांमध्ये सहकार्य अधिक नैसर्गिकआणि रणनीतिक बनवते. दोन्ही देशांतील विद्यापीठे आणिसंशोधन संस्थांमधील वाढते सहकार्यही याला बळ देणारआहे. भारताची डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा(डीपीआय) आधीच ग्लोबल साउथमधील अनेकदेशांसाठी आकर्षणाचा विषय बनली आहे. विशेषतःएआयचा समाज आणि जागतिक अर्थव्यवस्थेवर मोठाप्रभाव पडत आहे. एआयचा विकास जबाबदार आणिमानवकेंद्रित पद्धतीने व्हावा, यासाठी भारत आणि इटलीदीर्घकाळापासून सहकार्य करत आहेत. दोन्ही देशएआयला सर्वसमावेशक विकासाचे प्रभावी साधनमानतात, विशेषतः ग्लोबल साउथ देशांसाठी. डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा आणि बहुभाषिकतंत्रज्ञानाच्या मदतीने एआय सामाजिक व डिजिटल दरीकमी करू शकतो. भारताची ‘मानवकेंद्रित तंत्रज्ञान’संकल्पना आणि इटलीची ‘एल्गोर-एथिक्स’ संकल्पनायांवर आधारित भागीदारीमुळे कृत्रिम बुद्धिमत्ता सामाजिकसक्षमीकरणाचे साधन ठरेल, याची खात्री केली जाईल.सुरक्षित डिजिटल सहकार्य, क्षमता विकास आणि मजबूतसायबर पायाभूत सुविधांशी संबंधित सर्वोत्तमकार्यपद्धतींच्या आदानप्रदानातून आम्ही खुले, विश्वासार्हआणि समान डिजिटल वातावरण निर्माण करू इच्छितो.तंत्रज्ञानाने मानवाची जागा घेऊ नये किंवा त्याचे मूलभूतअधिकार कमकुवत करू नयेत, हा आमचा स्पष्टदृष्टिकोन आहे. तसेच, एआयचा वापर जनमत प्रभावितकरण्यासाठी किंवा लोकशाही प्रक्रियेत हस्तक्षेपकरण्यासाठी होऊ नये. राष्ट्रांच्या समृद्धीसाठी सुरक्षा आणि स्थैर्य अत्यावश्यकआहेत. त्यामुळे भारत आणि इटली संरक्षण, सुरक्षा आणिरणनीतिक तंत्रज्ञान क्षेत्रांतील सहकार्य अधिक मजबूतकरू इच्छितात. महत्त्वाच्या सागरी मार्गांच्या सुरक्षेसोबतचदहशतवाद, आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी जाळे, अंमलीपदार्थांची तस्करी, सायबर गुन्हे आणि मानवी तस्करीयांसारख्या आव्हानांविरोधात लढण्यासाठी हे सहकार्यमहत्त्वाचे ठरणार आहे. भारतीय संस्कृतीतील ‘धर्म’ ही संकल्पना आपल्याकृतींना दिशा देणाऱ्या जबाबदारीची भावना दर्शवते. तसेच‘वसुधैव कुटुंबकम्’ ही संकल्पना आजच्या परस्परांशीजोडलेल्या डिजिटल युगात अधिक महत्त्वाची वाटते. हेमूल्य इटलीच्या पुनर्जागरणकालीन मानवतावादीपरंपरेशीही सुसंगत आहेत. यामुळे लोककेंद्रित दृष्टिकोनठेवत भारत-इटली भागीदारीला अधिक मजबूत,आधुनिक आणि भविष्याभिमुख आधार देणे हेच आमचेसामायिक उद्दिष्ट आहे. इटलीची डिझाइन क्षमता, उत्पादनकौशल्य आणि जागतिक दर्जाचेसुपरकॉम्प्युटर तंत्रज्ञान भारताच्या वेगवानआर्थिक वाढ, अभियांत्रिकी कौशल्य,मोठ्या प्रमाणातील उत्पादन क्षमता,नवकल्पना तसेच 100 हून अधिकयुनिकॉर्न आणि 2 लाख स्टार्ट-अप्सच्याउद्योजकीय परिसंस्थेशी जोडून प्रभावीसमन्वय निर्माण करण्याचा प्रयत्न आहे.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- नाशिक वन विभागात 'एसीबी'चा महाब्लास्ट! सागाची झाडे तोडण्याच्या परवानगीसाठी लाच घेणारे तब्बल ८ कर्मचारी रंगेहात जाळ्यात.
- मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका! दहिसरमध्ये भव्य 'ट्रांसपोर्ट हब' उभारणार; खासगी ट्रॅव्हल्स बसेसना शहरात प्रवेशबंदी?
- भारतीय संघात मोठे बदल! जडेजाला विश्रांती की डच्चू? पंतचे उपकर्णधारपद जाण्यामागचे कारण सांगत अजित आगरकरांनी केला खुलासा!
- जरांगे पाटलांच्या नव्या इशाऱ्यानंतर सरकार अॅक्शन मोडमध्ये! राज्यातील 'बोगस' कुणबी प्रमाणपत्रे रद्द होणार?
महाराष्ट्र
- नवी मुंबईत 'एसीबी'चा मोठा दणका! नालेसफाईच्या बिलासाठी ठेकेदाराकडे १५% कमिशनची मागणी; एपीएमसीचे २ वरिष्ठ अधिकारी रंगेहाथ जाळ्यात!
- कोल्हापुरात काळीज हेलावणारी घटना! राजाराम बंधाऱ्यात पोहायला गेलेल्या १२ वर्षीय उज्ज्वलचा बुडून दुर्दैवी मृत्यू.
- नाशिक वन विभागात 'एसीबी'चा महाब्लास्ट! सागाची झाडे तोडण्याच्या परवानगीसाठी लाच घेणारे तब्बल ८ कर्मचारी रंगेहात जाळ्यात.
- मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका! दहिसरमध्ये भव्य 'ट्रांसपोर्ट हब' उभारणार; खासगी ट्रॅव्हल्स बसेसना शहरात प्रवेशबंदी?
गुन्हा
- नवी मुंबईत 'एसीबी'चा मोठा दणका! नालेसफाईच्या बिलासाठी ठेकेदाराकडे १५% कमिशनची मागणी; एपीएमसीचे २ वरिष्ठ अधिकारी रंगेहाथ जाळ्यात!
- नाशिक वन विभागात 'एसीबी'चा महाब्लास्ट! सागाची झाडे तोडण्याच्या परवानगीसाठी लाच घेणारे तब्बल ८ कर्मचारी रंगेहात जाळ्यात.
- प्रियकरासोबत रंगेहात पकडलं! संतापलेल्या पतीने पत्नीला संपवलं; बिहारमधील जमुई हादरलं.
- संतापजनक! बलात्काराच्या आरोपीवर थेट पुष्पवृषाव, जामिनावर सुटताच काढली 'हिरो'सारखी मिरवणूक; व्हिडिओ व्हायरल!
राजकीय
- नगरमध्ये राजकीय आखाडा पेटला! अहमदनगर स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद निवडणुकीसाठी पक्षांची मोर्चेबांधणी सुरू!
- "माझ्या शांततेला कमजोरी समजू नका, मी लवकरच परत येईन"; शेख हसीना यांचा बांगलादेशच्या अंतरिम सरकारला थेट इशारा
- मुंढवा जमीन घोटाळा प्रकरण: पुणे पोलिसांची मोठी कारवाई; दिग्विजय पाटीलविरुद्ध न्यायालयात पुरवणी दोषारोपपत्र दाखल
- लाडकी बहीण योजना अपडेट: १५०० रुपये मिळवण्यासाठी १० मिनिटांत पूर्ण करा e-KYC; अन्यथा लाभ थांबणार!
इतर
- आजचे राशिभविष्य (१९ मे २०२६): आज अंगारक संकष्टी चतुर्थी; श्री गणेशाच्या कृपेने 'या' राशींचे उजळणार भाग्य!
- लाडकी बहीण योजना अपडेट: १५०० रुपये मिळवण्यासाठी १० मिनिटांत पूर्ण करा e-KYC; अन्यथा लाभ थांबणार!
- दैनिक राशीभविष्य १५ मे २०२६: आज 'या' राशींवर असणार गणपती बाप्पाची विशेष कृपा!
- पुन्हा कालसर्प योग! 'या' ५ राशींना मिळणार अमाप पैसा; २४ मेपर्यंत चालून येईल सुवर्णसंधी!
मनोरंजन
- टीम इंडियात मोठे फेरबदल! पंतचे उपकर्णधारपद गेले; ४ नव्या दमाच्या खेळाडूंना संधी, पाहा संपूर्ण संघ.
- 'कुसुम मनोहर लेले'नंतर सुकन्या मोने आणि डॉ. गिरीश ओक पुन्हा एकत्र; रंगभूमीवर येणार नवे नाटक!
- खलनायिकांची हातमिळवणी! अनिका आणि समायरा रचणार दुष्ट कारस्थान; कमळी अन् शर्वरी संकटात.
- "मी पीआर आणि मार्केटिंगमध्ये कमी पडले!" भूमिका चावलाने २५ वर्षांच्या अनुभवानंतर व्यक्त केली मनातील खंत!
विडियो गॅलेरी

नसरापूर हादरलंय… आणि प्रत्येक आई-बापाच्या काळजात भीतीचं सावट दाटलंय! @punebatamya
संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याला वैचारिक दिशा देणारे महामानव…
बच्चू कडूंची शिवसेनेत अधिकृत एन्ट्री…मुद्द्यांसाठी राजकारण की नवं राजकीय समीकरण?
देश विदेश
- नोकरदारांसाठी गूड न्यूज! आता UPI द्वारे होणार PF ट्रान्सफर; 'EPFO 3.0' मध्ये २४ तास व्हॉट्सॲप सेवा सुरू.
- नराधमांना थेट धडा! महिलांच्या रक्षणासाठी महिला डॉक्टरचा अजब शोध; 'Rape-Axe' उपकरणाची जगभर चर्चा.
- भारतीय सैन्यात खळबळ! तब्बल ५० लाखांची लाच घेताना लष्कराच्या कर्नलला सीबीआयकडून अटक.
- भारताच्या शेजारी देशात गरिबीचा हाहाकार; ४७ लाख लोक उपासमारीच्या छायेत, मुलं विकण्याची आली वेळ!






















Subscribe to my channel




