पंजाबी संगीताला आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिष्ठा मिळवूनदेणाऱ्यांमध्ये दिलजित दोसांझ यांचे नाव अग्रक्रमानेघेतले जाते. गायनासोबतच अभिनय क्षेत्रातही त्यांनीआपली वेगळी छाप पाडली . अनेक सामाजिक आणिराजकीय विषयांवर ते स्पष्टपणे भूमिका मांडतात. 2020मध्ये कृषी कायद्यांविरोधातील शेतकरी आंदोलनालाहीत्यांनी पाठिंबा दिला होता. काही दिवसांपूर्वी कॅनडातीलएका कार्यक्रमात त्यांनी खलिस्तान समर्थक झेंडेफडकवणाऱ्यांना फटकारले आणि सभागृहाबाहेरजाण्यास सांगितले. यानंतर त्यांना धमक्याही मिळाल्या. कदाचित याच लोकप्रियतेमुळे व सामाजिक भानामुळे ‘जागो पंजाब’ या संघटनेने त्यांना राजकारणात येऊन निवडणूक लढवण्याचे आवाहन केले. मात्र, दोसांझयांनी हे नाकारत आपले काम केवळ मनोरंजन करणे असल्याचे सांगितले. मात्र, दिलजीत दोसांझ यांनी इच्छा व्यक्त केली असतीतरी ते निवडणूक लढवू शकले असते का? असेसांगितले जाते की, 2022 मध्ये त्यांनी अमेरिकेचे नागरिकत्व स्वीकारले. आता ते अमेरिकन नागरिकम्हणूनच प्रवास करतात. म्हणजेच ते आता भारतीयनागरिक राहिलेले नाहीत आणि निवडणूक लढवू शकतनाहीत. पण भारताचे नागरिकत्व सोडल्यामुळे दिलजीतदोसांझ कमी भारतीय ठरतात का? ते आजही आपल्यापरिचयात भारतीयच आहेत- कदाचित अनेकभारतीयांपेक्षाही जास्त. दोसांझ यांचे हे प्रकरण अक्षयकुमार यांची आठवण करून देते. अनेक वर्षे ते कॅनडाचेनागरिक होते. एका सार्वत्रिक निवडणुकीदरम्यान त्यांनीमतदान का केले नाही असा प्रश्न टीव्ही वाहिन्यांनीउपस्थित केला होता. तेव्हा ते भारतात मतदान करूशकत नसल्याची बाब समोर आली. नंतर त्यांनी पुन्हाभारतीय नागरिकत्व स्वीकारले. अशी अनेक उदाहरणेअसू शकतात. त्यातूनच हा प्रश्न निर्माण होतो की,जगातील अनेक देशांप्रमाणे भारतातही आता दुहेरीनागरिकत्वावर विचार होऊ नये का? म्हणजे एखादाभारतीय कॅनडा किंवा अमेरिकेचे नागरिकत्वस्वीकारूनही भारतीय नागरिक राहू शकणार नाही का?अशी कायदेशीर व्यवस्था असायला नको का? सध्याजगभरात साडेतीन कोटींपेक्षा अधिक भारतीय विविधदेशांत स्थायिक झालेले आहेत. दरवर्षी सुमारे 25 लाखलोक देश सोडत आहेत. शिक्षण, रोजगार किंवा अधिकचांगल्या संधींच्या शोधात हे लोक परदेशात जातात.यातील मोठ्या संख्येने लोक भारतावर प्रेम करतातआणि येथील घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवतात.पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा राहुल गांधी यांच्या परदेशदौऱ्यांदरम्यान भारतीय समुदायाकडून दिसणारा उत्साहहेच दर्शवतो की, त्यांच्या मनात आजही एक भारतआहे. इंग्लंड, शारजाह किंवा ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्याक्रिकेट सामन्यांमध्ये गालावर तिरंगा रंगवून, हाताततिरंगा घेऊन ‘इंडिया-इंडिया’च्या घोषणा देणारे लोक हेभारतातून गेलेले आहेत. पण आपल्या मनातला भारतसोबत घेऊन ते गेले आहेत. भारतात दुहेरीनागरिकत्वाची व्यवस्था अस्तित्वात आली, तर अनेकजण आपली भारतीय ओळख आणि नागरिकत्वटिकवून ठेवू इच्छितील. आजच्या जागतिकीकरणाच्याकाळात आपली सीमा आकुंचित ठेवणे आणि ओळखकेवळ भूगोलापुरती मर्यादित ठेवणे योग्य वाटत नाही. ‘अमेरिका फर्स्ट’ किंवा ‘मागा’सारख्या राजकीयघोषणांद्वारे डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिका राष्ट्राच्यालोकशाहीच्या समावेशकतेला धक्का दिला. त्याचप्रकारे भारतातही काही अतिउत्साही लोक तेच करतानादिसतात. भारताने आपल्या भूगोलाच्या बाहेरहीनागरिकत्वाचा विस्तार करणे योग्य ठरेल. दुसऱ्या देशांचेनागरिकत्व घेतल्यामुळे भारतीय ओळखीपासून दूरगेलेल्या लोकांनाही भारतीय राहण्याची संधी मिळालीपाहिजे. नकळतपणे भारतीय नागरिकत्व आकुंचितकरण्याचे प्रयत्न टाळले पाहिजेत. त्यामुळे देश अधिकमजबूतच होईल, कमकुवत नाही. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.) भारताने आपल्या भूगोलाच्या बाहेरहीनागरिकत्वाचा विस्तार करणे योग्य ठरेल.दुसऱ्या देशांचे नागरिकत्व घेतल्यामुळेभारतीय ओळखीपासून वंचितराहणाऱ्यांनाही भारतीय राहण्याची संधीमिळायला हवी.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- जरांगे पाटलांच्या नव्या इशाऱ्यानंतर सरकार अॅक्शन मोडमध्ये! राज्यातील 'बोगस' कुणबी प्रमाणपत्रे रद्द होणार?
- ठाणे आरटीओची मोठी कारवाई! विशेष मोहिमेत २,३१७ चालकांची तपासणी; १४२ रिक्षाचालक 'मराठी'त नापास!
- भांडी व्यवसायापासून ते अंडरवर्ल्ड आणि राजकारणापर्यंत! आंदेकर टोळीची दहशत आणि ४ पिढ्यांचा रक्तरंजित इतिहास!
- मुंबई शिक्षण विभागात एसीबीचा मोठा दणका! लाचखोर लिपिक राहुल शिंदे लाचलुचपतच्या जाळ्यात.
महाराष्ट्र
- पर्यटकांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' तारखेपासून जंजिरा आणि सिंधुदुर्ग किल्ला राहणार बंद; प्रवासी बोट सेवा ३ महिने ठप्प!
- जरांगे पाटलांच्या नव्या इशाऱ्यानंतर सरकार अॅक्शन मोडमध्ये! राज्यातील 'बोगस' कुणबी प्रमाणपत्रे रद्द होणार?
- ठाणे आरटीओची मोठी कारवाई! विशेष मोहिमेत २,३१७ चालकांची तपासणी; १४२ रिक्षाचालक 'मराठी'त नापास!
- भांडी व्यवसायापासून ते अंडरवर्ल्ड आणि राजकारणापर्यंत! आंदेकर टोळीची दहशत आणि ४ पिढ्यांचा रक्तरंजित इतिहास!
गुन्हा
- संतापजनक! बलात्काराच्या आरोपीवर थेट पुष्पवृषाव, जामिनावर सुटताच काढली 'हिरो'सारखी मिरवणूक; व्हिडिओ व्हायरल!
- मुंबई शिक्षण विभागात एसीबीचा मोठा दणका! लाचखोर लिपिक राहुल शिंदे लाचलुचपतच्या जाळ्यात.
- जळगाव हादरलं! क्षुल्लक वादातून पेट्रोल पंप कर्मचाऱ्यावर धारदार चाकूने सपासप वार; थरारक घटना CCTV कॅमेऱ्यात कैद.
- भारतीय सैन्यात खळबळ! तब्बल ५० लाखांची लाच घेताना लष्कराच्या कर्नलला सीबीआयकडून अटक.
राजकीय
- नगरमध्ये राजकीय आखाडा पेटला! अहमदनगर स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद निवडणुकीसाठी पक्षांची मोर्चेबांधणी सुरू!
- "माझ्या शांततेला कमजोरी समजू नका, मी लवकरच परत येईन"; शेख हसीना यांचा बांगलादेशच्या अंतरिम सरकारला थेट इशारा
- मुंढवा जमीन घोटाळा प्रकरण: पुणे पोलिसांची मोठी कारवाई; दिग्विजय पाटीलविरुद्ध न्यायालयात पुरवणी दोषारोपपत्र दाखल
- लाडकी बहीण योजना अपडेट: १५०० रुपये मिळवण्यासाठी १० मिनिटांत पूर्ण करा e-KYC; अन्यथा लाभ थांबणार!
इतर
- आजचे राशिभविष्य (१९ मे २०२६): आज अंगारक संकष्टी चतुर्थी; श्री गणेशाच्या कृपेने 'या' राशींचे उजळणार भाग्य!
- लाडकी बहीण योजना अपडेट: १५०० रुपये मिळवण्यासाठी १० मिनिटांत पूर्ण करा e-KYC; अन्यथा लाभ थांबणार!
- दैनिक राशीभविष्य १५ मे २०२६: आज 'या' राशींवर असणार गणपती बाप्पाची विशेष कृपा!
- पुन्हा कालसर्प योग! 'या' ५ राशींना मिळणार अमाप पैसा; २४ मेपर्यंत चालून येईल सुवर्णसंधी!
मनोरंजन
- टीम इंडियात मोठे फेरबदल! पंतचे उपकर्णधारपद गेले; ४ नव्या दमाच्या खेळाडूंना संधी, पाहा संपूर्ण संघ.
- 'कुसुम मनोहर लेले'नंतर सुकन्या मोने आणि डॉ. गिरीश ओक पुन्हा एकत्र; रंगभूमीवर येणार नवे नाटक!
- खलनायिकांची हातमिळवणी! अनिका आणि समायरा रचणार दुष्ट कारस्थान; कमळी अन् शर्वरी संकटात.
- "मी पीआर आणि मार्केटिंगमध्ये कमी पडले!" भूमिका चावलाने २५ वर्षांच्या अनुभवानंतर व्यक्त केली मनातील खंत!
विडियो गॅलेरी

नसरापूर हादरलंय… आणि प्रत्येक आई-बापाच्या काळजात भीतीचं सावट दाटलंय! @punebatamya
संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याला वैचारिक दिशा देणारे महामानव…
बच्चू कडूंची शिवसेनेत अधिकृत एन्ट्री…मुद्द्यांसाठी राजकारण की नवं राजकीय समीकरण?
देश विदेश
- नोकरदारांसाठी गूड न्यूज! आता UPI द्वारे होणार PF ट्रान्सफर; 'EPFO 3.0' मध्ये २४ तास व्हॉट्सॲप सेवा सुरू.
- नराधमांना थेट धडा! महिलांच्या रक्षणासाठी महिला डॉक्टरचा अजब शोध; 'Rape-Axe' उपकरणाची जगभर चर्चा.
- भारतीय सैन्यात खळबळ! तब्बल ५० लाखांची लाच घेताना लष्कराच्या कर्नलला सीबीआयकडून अटक.
- भारताच्या शेजारी देशात गरिबीचा हाहाकार; ४७ लाख लोक उपासमारीच्या छायेत, मुलं विकण्याची आली वेळ!























Subscribe to my channel



