आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान गाजला. या चित्रपटाने कमाईचे नवीन विक्रम रचले. आता या चित्रपटाच्या सीक्वेलची प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. ‘धुरंधर 2’ हा दुसरा भाग येत्या 19 मार्च रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. परंतु त्यापूर्वीच या सीक्वेलवरून मोठा वाद निर्माण झाला आहे. धुरंधरचे निर्माते आणि मुंबई महानगरपालिका यांच्यातील हा वाद आहे. या वादामागचं कारण म्हणजे चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान टीमकडून मोडण्यात आलेले नियम. ‘धुरंधर 2’च्या शूटिंगदरम्यान टीमने अनेकदा नियम मोडल्याचा आरोप मनपाने केला आहे. प्रॉडक्शन कंपनीविरोधात मनपाने अनेक आरोप केले आहेत.
सेटवर जेवण बनवण्यासाठी गॅसचा वापर करणं, जिथे परवानगी नव्हती, तिथेच शूटिंग करणं, असे आरोप मनपाने प्रॉडक्शन टीमवर केले आहेत. याप्रकरणी BMC च्या A वॉर्ड कार्यालयाने मनपा उपायुक्तांना पत्र लिहून दिग्दर्शक आदित्य धरची प्रॉडक्शन कंपनी B62 Studios ला काळ्या यादीत टाकण्याची मागणी केली आहे. ‘धुरंधर 2’च्या शूटिंगदरम्यान वारंवार सुरक्षा आणि नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शूटिंगदरम्यान उच्च सुरक्षा क्षेत्रात ज्वलंत मशाली वापरण्यात आल्या होत्या. ही अत्यंत गंभीर सुरक्षा चूक मानली गेली. यात मुंबई पोलिसांनाही हस्तक्षेप करावा लागला आणि त्यांनी घटनास्थळावरील उपकरणं जप्त केली. इतकंच नव्हे तर चित्रपटाच्या क्रू मेंबर्सनी परवानगीशिवाय शूटिंगचं ठिकाण बदललं आणि महानगरपालिकेकडून आवश्यक परवानगी न घेता इमारतीच्या टेरेसचा वापर केला. त्याचसोबत स्थानिक प्रशासनाकडून वैध परवानगी न घेता सेटवर दोन जनरेटर व्हॅनदेखील कार्यरत होत्या.
याप्रकरणी महानगरपालिकेनं उपायुक्तांना औपचारिक पत्र पाठवत राज्याच्या सिंगल-विंडो फिल्मिंग पोर्टलद्वारे स्टुडिओवर शूटिंग करण्यापासून कायमचं बंदी घालण्याचा प्रस्ताव मांडला आहे. याच कारवाईचा एक भाग म्हणून महापालिकेनं आधीच 25 हजार रुपयांची सुरक्षा ठेव जप्त केली असून 1 लाख रुपयांचा अतिरिक्त दंड आकारण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. अद्याप आदित्य धरच्या स्टुडिओला अधिकृतपणे ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्यात आलेलं नाही.
आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ हा चित्रपट 5 डिसेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. यामध्ये रणवीरसोबतच संजय दत्त, अक्षय खन्ना, आर. माधवन, अर्जुन रामपाल आणि राकेश बेदी यांच्याही भूमिका आहेत.
शहर
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
- इलॉन मस्क: भारतातील ११,२५६ गावांना स्टारलिंक जोडणार! इंटरनेट नसलेल्या दुर्गम भागांसाठी मोठी घोषणा!
महाराष्ट्र
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल
- चेन्नई: "ना डावे, ना CJP, कुणाच्याही आंदोलनात विद्यार्थी सहभाग नको"; तामिळनाडू सरकारच्या कठोर निर्देशाने तापले राजकारण!


























Subscribe to my channel



