अजित पवार यांचा बारामतीत झालेल्या विमान अपघातात मृत्यू झाला. या विमान अपघातावर अनेकांनी शंका उपस्थित केली आहे. त्यानंतर आज आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेत या अपघातावर भाष्य केले आहे. रोहित पवार यांनी हा अपघात नसून घातपात असल्याची शंका उपस्थित केली आहे. रोहित पवार यांनी यावेळी प्रेझेंटेशन सादर केले. यात त्यांनी वेगवेगळे प्रश्न उपस्थित केले आहेत. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
रोहित पवारांचे 10 मोठे प्रश्न
- रोहित पवार म्हणाले की, आयलेस सिसिस्टिम बारामतीत नसल्याने अपघात झाल्याचं सांगितलं जात आहे. पण मोठमोठी विमाने लँड होतात. मुंबईत तर आयलेस सिस्टिम होती, मग 2023 साली लेअरजेट विमानाचा अपघात कसा झाला होता?
- व्हिएसआर कंपनी सीएम, इतर मंत्र्यांना सेवा जाते. त्यांच्या संरक्षणाची काळजी घेतली पाहिजे. व्हिएसआरला फेव्हर का केलं जातं? व्हिएसआरचा एवढा होल्ड का आहे?
- अजितदादांना घेऊन बारामतीला जाणार होते. तिथून शमशाबाद ते बिहारमधील पटनाला जायचे होते. यांना घाई होती. नाही तर 10 लाखाचं नुकसान झालं असतं. त्यामुळे कंपनीकडून पायलटवर प्रेशर होतं का?
- ईएएसएने कंपनीच्या ना वापराबद्दलचं प्रमाणपत्र दिलं तरी डीजीसीएने कंपनीला विमान वापराची परवानगी का दिली. हा आमचा सवाल आहे.
- कॅप्टन साहिल मदन आणि यश अशी दोन नावे होती. पण दुसऱ्या दिवशी ही नावे बदलण्यात आलं. मदनच्या नावाची चर्चा सुरू झाली होती. त्यांचा मृत्यू झाल्याची चर्चा होती. तेव्हा मदन यांच्या पत्नीने सोशल मीडियावरून अफवा असल्याचं सांगितलं.
- टेक ऑफपूर्वी पायलट का बदलले गेले? कॅप्टन साहिल मदन आणि यश अशी दोन नावे होती. पण दुसऱ्या दिवशी हे दोन पायलट बदलण्यात आले.
- एका व्हॉट्सअप ग्रुपच्या चॅट समोर आल्या आहेत. कॅप्टन दारू पिल्याच्या यात चर्चा आहे. पायलट असून डायरेक्टर दारू पित असेल तर गंभीर गोष्ट आहे असं म्हणत रोहित पवारांनी पायलटवर नशेखोर असल्याची शंका उपस्थित केली आहे.
- 5000 किलोमीटरची व्हिजिबिलिटी येत नाही, तोपर्यंत विमान उडवायचंच नाही असा नियम आहे. अॅरोलाही जबाबदार धरलं पाहिजे. व्हिजिबिलीटी नसताना ओके म्हटलं. पायलट हिरोगिरी करायला का गेला?
- विमान लँड होण्यापूर्वी गावाच्या मंदिराच्या कळसाला घासून गेलं. विमान क्रॅश करायचा हेतू होता का. सारखं सारखं तुम्ही डोंगराळ भागात विमान का नेत होता. डोंगराळी बाजूच एमिंग पॉइंट होता का?
- आज अजितदादांच्या आमदारांनी मुख्यमंत्र्यांना भेटून पत्र दिलं. त्यांनी काही शंका व्यक्त केल्या आहेत. त्यांच्याच पक्षातील लोकांना शंका आहे. या विषयाचं राजकारण करायचं नाही. कोणत्या राजकीय पक्षाचा हात आहे असं म्हणायचं नाही. पण नक्कीच घात झाला. कसा झाला? कुणी केला? याची चौकशी झाली पाहिजे.
[embedded content]
हे पण वाचा-
शहर
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
- इलॉन मस्क: भारतातील ११,२५६ गावांना स्टारलिंक जोडणार! इंटरनेट नसलेल्या दुर्गम भागांसाठी मोठी घोषणा!
महाराष्ट्र
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल
- चेन्नई: "ना डावे, ना CJP, कुणाच्याही आंदोलनात विद्यार्थी सहभाग नको"; तामिळनाडू सरकारच्या कठोर निर्देशाने तापले राजकारण!


























Subscribe to my channel



