नवीन वर्ष 2026 मध्ये अनेक टेलिकॉम कंपन्यानी रिचार्ज प्लॅनच्या किंमती वाढवलेल्या आहेत. त्यामुळे याचा सर्वात जास्त फटका हा सर्वसामान्यांच्या खिशाला बसला आहे. त्यातच वाढत्या रिचार्जच्या किंमती पाहता जिओ कंपनीने त्यांच्या वापरकर्त्यांसाठी नवीन आणि स्वस्त रिचार्ज प्लॅन लाँच केला आहे. रिलायन्स जिओकडे प्रीपेड वापरकर्त्यांसाठी कमी किमतीत रिचार्ज प्लॅन आहे, जो 28 दिवसांची वैधता देतो. या 28 दिवसांच्या प्लॅनची किंमत फक्त 123 रूपये आहे. या 123 रूपयांच्या प्लॅनमध्ये वापरकर्त्यांला किती GB डेटा मिळेल? या प्रीपेड प्लॅनमध्ये तुम्हाला इतर कोणते फायदे मिळतात? चला आजच्या लेखात आपण जाणून घेऊयात.
जिओच्या 123 रूपयांच्या प्लॅनची माहिती
या प्लॅनची किंमत कमी आहे परंतु त्याची वैधता दीर्घकाळ आहे, म्हणजेच डेटापेक्षा वैधता पसंत करणाऱ्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी ही योजना तयार करण्यात आली आहे. या प्लॅनमध्ये दररोज 0.5 जीबी हाय-स्पीड डेटा मिळतो. याव्यतिरिक्त यात अमर्यादित व्हॉइस कॉलिंग आणि 300 एसएमएस सेवा मिळत आहे.
जिओच्या 123 रूपयांच्या प्लॅनची वैधता
रिलायन्स जिओचा हा प्रीपेड प्लॅन 28 दिवसांच्या वैधतेसह येतो. दररोज 0.5 जीबी हाय-स्पीड डेटावर, या प्लॅनमध्ये एकूण 14 जीबी हाय-स्पीड डेटा मिळतो. डेटा मर्यादा पूर्ण झाल्यानंतर त्याचा स्पीड 64 केबीपीएस पर्यंत कमी होईल.
अतिरिक्त फायद्यांबद्दल बोलायचे झाले तर, रिलायन्स जिओ या प्लॅनसह जिओ टीव्ही आणि जिओ सावन सारखे फायदे देखील देईल. या अतिरिक्त फायद्यांसाठी वेगळे शुल्क आकारले जाणार नाही.
टिप: तर एअरटेल किंवा व्होडाफोन आयडिया या दोन्ही टेलिकॉम कंपन्यांकडे 28 दिवसांच्या वैधतेसह इतका स्वस्त प्लॅन येत नाहीत. येथे एक गोष्ट लक्षात ठेवावी की हा जिओ प्लॅन जिओभारत फोन वापरणाऱ्या वापरकर्त्यांसाठी आहे. याचा अर्थ असा की जर तुम्हीही जिओभारत फोन वापरत असाल तर तुम्ही 123 रुपयांच्या प्लॅनचा फायदा घेऊ शकता. जर तुमच्याकडे स्मार्टफोन असेल तर हा प्लॅन निरुपयोगी आहे कारण कंपनी जिओभारत फोन वापरकर्त्यांना फक्त 123 रुपयांमध्ये 28 दिवसांचा फायदा देत आहे.
शहर
- नाशिक: केमिकल वापरून बनवल्या जात होत्या बनावट नोटा; त्र्यंबकेश्वर मार्गावरील बंगल्यावर पोलिसांचा छापा
- पुणे: राहुल गांधी २२ ऑगस्टला पुण्याच्या दौऱ्यावर; विद्यार्थ्यांशी साधणार थेट संवाद, युवकांच्या प्रश्नांवर होणार चर्चा
- मुंबई: केडीएमसी रुग्णालयाचा भोंगळ कारभार फ्रॅक्चर झालेल्या पायाला प्लास्टरऐवजी लावला पुठ्ठा, कर्मचाऱ्यांची पैशांची मागणी
- अमरावती: विद्यापीठात १३ असोसिएट प्रोफेसर पदांसाठी तब्बल १८७ अर्ज; राज्यासह देशभरातील उच्चशिक्षित उमेदवार तीव्र स्पर्धेत!
महाराष्ट्र
- नाशिक: केमिकल वापरून बनवल्या जात होत्या बनावट नोटा; त्र्यंबकेश्वर मार्गावरील बंगल्यावर पोलिसांचा छापा
- पुणे: राहुल गांधी २२ ऑगस्टला पुण्याच्या दौऱ्यावर; विद्यार्थ्यांशी साधणार थेट संवाद, युवकांच्या प्रश्नांवर होणार चर्चा
- जळगाव: भोळा राहिलो तर हे भाजपवाले खाऊन जातील; गिरीश महाजनांसमोरच गुलाबराव पाटलांचा भाजपवर खोचक टोला
- महाराष्ट्र: गेल्या पाच वर्षांत ३६ हजार कंपन्या बंद झाल्याचा विरोधकांचा आरोप; मात्र थेट परकीय गुंतवणुकीत (FDI) राज्य अजूनही अव्वल!
गुन्हा
- कोल्हापूर: वीजचोरीचा मोठा भांडाफोड शिरोळमध्ये स्मार्ट मीटरमध्ये फेरफार करून ९ लाखांची चोरी; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल!
- सांगली: "मेस बदलली म्हणून विद्यार्थ्याला लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण; विटा येथील 'गुरुकुल'मधील प्रकाराने खळबळ."
- पुणे: "पहाटे ३ वाजता थरार; गळ्याला कोयता लावून व्यापाऱ्याची कार फोडली अन् रोकड लुटली!"
- नागपूर: "इन्स्टाग्रामवरील मैत्री ठरली काळ; १६ वर्षीय मुलीला ओलीस ठेवून अमानवीय अत्याचार; नराधम अटकेत."
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
- पंचांग १२ ऑगस्ट २०२६: दीपअमावस्या, बुधादित्य योग, गजकेसरी योग आणि शुभ मुहूर्त
- ८ ऑगस्ट २०२६ चे सविस्तर राशिभविष्य: आज शनीची विशेष कृपा, या राशींचे नशीब चमकणार!
- अंक भविष्य ४ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या मूलांक १ ते ९ नुसार तुमचे आजचे राशीभविष्य
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: लोकशाही जिवंत ठेवण्याची आपली जबाबदारी आहे; कपिल सिब्बलांच्या युक्तिवादावर सरन्यायाधीशांचे महत्त्वपूर्ण निरीक्षण
- बांगलादेश: आता फक्त भारतच वाचवू शकतो का? रात्री ८ वाजताच दिवे बंद करण्याची वेळ का आली? नेमकं काय घडलं
- उत्तर प्रदेश: केस गळतीच्या गंभीर समस्येमुळे आणि उपचारांनंतरही फरक न पडल्याने १५ वर्षीय मुलीचे टोकाचे पाऊल; गळफास घेऊन संपवले जीवन!
- नवी दिल्ली: राज्यसभेत मोठा गदारोळ रामलिला मैदानावर झालेल्या 'शुद्धीकरण' हवन प्रकरणावरून मल्लिकार्जुन खर्गे यांचे भाजपवर जोरदार प्रहार!


























Subscribe to my channel




