‘हिंदुस्थानीयांच्या हितासाठी’ : ही हिंदी पत्रकारितेचीआद्य-प्रतिज्ञा आहे. याच संकल्पासह 30 मे 1826 रोजीहिंदीचे पहिले वर्तमानपत्र “उदन्त मार्तण्ड’ प्रकाशित झालेहोते. युगलकिशोर शुक्ल यांना हिंदीचे पहिले संपादकहोण्याचा गौरव प्राप्त आहे. जानेवारी 1931 पर्यंत असेच मानले जात होते की हिंदीपत्रकारितेची सुरुवात 1845 मध्ये काशी येथून प्रकाशितहोणाऱ्या ‘बनारस अखबार’ पासून झाली. पण ‘मॉडर्नरिव्ह्यू’ चे सहायक संपादक ब्रजेन्द्रनाथ बंद्योपाध्याय जेव्हाभारतीय भाषांच्या पत्रकार-कलेचा इतिहास लिहीत होते,तेव्हा त्यांच्या शोध-दृष्टीस “उदन्त मार्तण्ड’ची फाइलआली. तेव्हा हे तथ्य समोर आले की हिंदीचे पहिलेवर्तमानपत्र “उदन्त मार्तण्ड’ आहे. ‘विशाल भारत’ च्या सन 1931 च्या फेब्रुवारी, मार्च,एप्रिल आणि मे या चार अंकांमध्ये ब्रजेन्द्रनाथ बंद्योपाध्याययांचे शोधनिबंध प्रकाशित झाले. त्यानुसार “उदन्तमार्तण्ड’ चा प्रवेशांक 30 मे 1826 रोजी प्रकाशित झालाहोता. 30×20 सेमी फुलस्केप आकाराच्या आठ पानांच्याया वर्तमानपत्राच्या मुखपृष्ठावर मोठ्या अक्षरांमध्ये सर्वातवर “उदन्त मार्तण्ड’ नाव असायचे. त्याच्या खाली संस्कृतमध्ये लिहिले जायचे- दिवाकान्त कान्तिं बिनाध्वान्तमन्तं नचाप्नोति तद्वज्जगत्यज्ञ लोक:। समाचार सेवामृते ज्ञत्वमाप्तुं नशक्नोति तस्मात्करोमीति यत्नं।।याचा अर्थ आहे- सूर्याच्या प्रकाशाशिवाय ज्याप्रमाणेअंधार दूर होत नाही, त्याचप्रमाणे वृत्तसेवेशिवाय अज्ञानी लोक जाणकार होऊ शकत नाहीत. म्हणूनच मी हावर्तमानपत्र प्रकाशनासारखा प्रयत्न करत आहे. अर्थात“उदन्त मार्तण्ड’ चे तात्पर्य आहे वृत्त-सूर्य. प्रवेशांकामध्ये ‘या कागदाच्या प्रकाशकाची जाहिरात’या शीर्षकाखाली वर्तमानपत्राचा उद्देश दिला गेला आहे-“हे “उदन्त मार्तण्ड’ आता पहिल्यांदाच हिंदुस्थानीयांच्याहितासाठी जे आजपर्यंत कुणी चालवले नाही पण इंग्रजीव पारशी व बंगालीमध्ये जो बातम्यांचा कागद छापलाजातो त्याचे सुख त्या भाषा जाणणाऱ्या व वाचणाऱ्यांनाचमिळते आणि सर्व लोक दुसऱ्यांच्या सुखाने सुखी होतात.जसे दुसऱ्याच्या धनाने श्रीमंत होणे व स्वतःचे असतानादुसऱ्याच्या डोळ्यांनी पाहणे तसेच ज्या गुणात ज्याची गतीनाही त्याला त्या रसाची चव मिळणे कठीणच आहे.’ “उदन्त मार्तण्ड’ मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्यांचेजेवढेही उतारे पाहायला मिळतात, त्यावरून असे समजतेकी वाचकांना कोणत्या घटना, प्रवृत्ती आणि बातम्यांचीमाहिती देणे गरजेचे आहे, याचे भान संपादकाला होते.माहिती देणे हे पत्रकारितेचे पहिले कर्तव्य आहे. दुसरेकर्तव्य म्हणजे समाजाला शिक्षित करणे आणि प्रेरितकरणे. पत्रकारितेने लोकरंजनाच्या दिशेनेही कामकरायला हवे, अशी सात्त्विक अपेक्षा केली जाते. “उदन्त मार्तण्ड’ च्या विचार-दृष्टीत भारत आणिभारतीयांच्या हिताला महत्त्वाचे स्थान होते. 7 सप्टेंबर1826 च्या अंकात ‘विलायती कपडा’ शीर्षकाखाली एकटिप्पणी लिहिली गेली आहे- “या देशात विलायतीकपड्यांची आवक कशा प्रकारे वर्षानुवर्षे वाढत गेली तेखाली लिहिलेल्या तपशिलावरूनच समजेल.’ नऊवर्षांचा तपशील देताना संपादकाने सवाल उपस्थितकेला- “जरा विचार करा कुठे दीड लाख रुपये वर्षाचाकपडा आणि कुठे साठ कोटी रुपये वार्षिक! 115 वर्षांत4,00,00,00/- प्रति शेकडा वाढ!’ 4 डिसेंबर 1827 रोजी “उदन्त मार्तण्ड’ चे प्रकाशन बंदझाले. याचे एक कारण म्हणजे इतर भाषांच्यावर्तमानपत्रांना कंपनी सरकारकडून जशी मदत मिळतहोती, तशी “उदन्त मार्तण्ड’ ला मिळाली नाही. टपालकार्यालयातून वर्तमानपत्र वितरणाची सुविधाही मिळालीनाही. “उदन्त मार्तण्ड’ ने हिंदी पत्रकारितेचा भक्कम पायारचला. गेल्या दोनशे वर्षांत हिंदी पत्रकारितेचा आशातीतविस्तार आणि विकास झाला आहे. हिंदी पत्रकारितेने दोनमोठी कामे केली. एक, देश आणि जगाच्या परिस्थिती वघडामोडींमध्ये रस घेणारा वाचकवर्ग तयार केला. दुसरे,भाषेला नवीन रूप दिले आणि स्वच्छ, सुस्पष्ट व समर्थगद्याच्या परंपरेचा विकास केला. हिंदी पत्रकारितेसाठी ही अभिमानाची गोष्ट आहे कीत्यांच्या श्रेष्ठ संपादकांमध्ये हिंदीतर भाषिक विद्वानांचेहीयोगदान आहे. मराठीचे माधवराव सप्रे, बाबूराव विष्णूपराडकर, लक्ष्मण नारायण गर्दे; बंगालीचे राजा राममोहनरॉय, केशवचंद्र सेन, अमृतलाल चक्रवर्ती; गुजरातीचेस्वामी दयानंद सरस्वती, महात्मा गांधी; कन्नडचे नारायणदत्त; तेलुगूचे बालशौरी रेड्डी इत्यादी विद्वानांची एक लांबसाखळी आहे. भारतेंदू यांना हिंदी प्रबोधनाचे अग्रदूत मानले जाते. हिंदीचाशब्दसंग्रह समृद्ध करण्यात ‘आज’ (1920, काशी) च्यासंपादकांची मोठी भूमिका आहे. हिंदी गद्याची रचना आणिशुद्धलेखनाच्या एकरूपतेसाठी ‘सरस्वती’ चे संपादकमहावीर प्रसाद द्विवेदी यांनी कठोर साधना केली. गणेशशंकर विद्यार्थी यांचे ‘प्रताप’ आणि माखनलाल चतुर्वेदीयांचे ‘कर्मवीर’ हीदेखील हिंदी पत्रकारितेची भूषणेआहेत. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे) “उदन्त मार्तण्ड’ ने हिंदी पत्रकारितेचाभक्कम पाया रचला. गेल्या दोनशे वर्षांतहिंदी पत्रकारितेने दोन मोठी कामे केली.एक, देश आणि जगाच्या घडामोडींमध्येरस घेणारा वाचकवर्ग तयार केला. दुसरे,स्वच्छ, सुस्पष्ट आणि समर्थ गद्याच्यापरंपरेचा विकास.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- टोमॅटोच्या किमती गगनाला भिडल्या! सामान्यांना दिलासा देण्यासाठी सरकारचा 'अनुदानित' विक्रीचा मोठा निर्णय
- शेअर बाजाराची दमदार 'यु टर्न' कामगिरी; सेन्सेक्स ७९० अंकांनी वधारला, निफ्टी पुन्हा २४,००० च्या पार!
- जालन्यात खळबळ: दीड वर्षात १५ बांगलादेशी घुसखोर जेरबंद; बनावट ओळखपत्रांचे मोठे रॅकेट उघड!
- इंडिगोची एअरपोर्ट टॅक्सी सेवा सुरू! आता अवघ्या ४९ रुपयांपासून कॅब बुकिंग, प्रवाशांना मिळणार मोठा दिलासा
महाराष्ट्र
- शेअर बाजाराची दमदार 'यु टर्न' कामगिरी; सेन्सेक्स ७९० अंकांनी वधारला, निफ्टी पुन्हा २४,००० च्या पार!
- जालन्यात खळबळ: दीड वर्षात १५ बांगलादेशी घुसखोर जेरबंद; बनावट ओळखपत्रांचे मोठे रॅकेट उघड!
- इंडिगोची एअरपोर्ट टॅक्सी सेवा सुरू! आता अवघ्या ४९ रुपयांपासून कॅब बुकिंग, प्रवाशांना मिळणार मोठा दिलासा
- अमरावतीत अंगावर काटा आणणारी घटना! सकाळी फिरायला निघालेल्या मुलालाच आढळला वडिलांचा रक्ताच्या थारोळ्यातील मृतदेह; ६५ वर्षीय वृद्धाची निर्घृण हत्या
गुन्हा
- अमरावतीत अंगावर काटा आणणारी घटना! सकाळी फिरायला निघालेल्या मुलालाच आढळला वडिलांचा रक्ताच्या थारोळ्यातील मृतदेह; ६५ वर्षीय वृद्धाची निर्घृण हत्या
- लोहगड किल्ला हत्याकांडाचा धक्कादायक खुलासा! केतन अग्रवालचा मृत्यू 'अपघात' नसून मंगेतर आणि तिच्या प्रियकराने केलेली सुनियोजित हत्या
- मुंबई: लोकलमध्ये प्रवाशावर जीवघेणा हल्ला; दरवाजा बंद करण्याच्या वादातून तरुणावर चाकूने वार!
- गोव्यातील आलिशान सोसायटीतून चालत होते सायबर फ्रॉडचे साम्राज्य; ६.२५ कोटींचे व्यवहार उघड, १२ जणांना बेड्या
राजकीय
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
- अमित शहांचा कोल्हापुरात उद्धव ठाकरेंना थेट टोला! एकनाथ शिंदेंचा उल्लेख थेट 'शिवसेना प्रमुख' म्हणून केल्याने राजकीय चर्चांना उधाण
- 'ऑपरेशन टायगर'चा पहिला फोटो समोर! पंचतारांकित हॉटेलमध्ये लपलेत बंडखोर खासदार; समोर बसलेली ती 'मोठी व्यक्ती' कोण?
- 'ऑपरेशन टायगर'ची इनसाईड स्टोरी! एकनाथ शिंदेंनी कसा घडवून आणला उद्धव ठाकरेंच्या खासदारांमध्ये ऐतिहासिक भूकंप?
इतर
- छत्रपती संभाजीनगरच्या अन्न प्रयोगशाळेत ढिगाऱ्याखाली तपासणी! कर्मचारी कमतरता आणि नादुरुस्त AC मुळे ४ हजार नमुने प्रलंबित.
- ॲनालॉग की अस्सल पनीर? फसवणूक टाळण्यासाठी 'या' सोप्या ट्रीक्स वापरून ओळखा भेसळयुक्त पनीर!
- दैनिक राशिभविष्य २३ जून २०२६: आज कोणाचे नशीब चमकणार? जाणून घ्या तुमची रास काय सांगते!
- आजचे राशिभविष्य (२२ जून २०२६): कोणत्या राशींवर होणार महादेवाची कृपा? जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल!
मनोरंजन
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
विडियो गॅलेरी

अटक करण्यात आलेल्या TMC नेते सब्यसाची दत्ता प्रकरणात पोलिसांना मोठे यश. #PoliceRaid #BreakingNews
🚨एका व्यक्तीच्या मृत्यूनंतर संतप्त ग्रामस्थ आणि पोलिस आमनेसामने आल्याचा दावा. #TopNews
मुसळधार पावसामुळे चांदवड-देवळा मार्गावरील भावडबारी घाटात दरड कोसळून मोठे दगड रस्त्यावर आले. #news
देश विदेश
- स्कोडाची दमदार एन्ट्री! एका चार्जवर ६४७ किमी धावणार ७-सीटर लक्झरी इलेक्ट्रिक एसयूव्ही 'पीक' (Peaq) लाँच
- उत्तर प्रदेशात खळबळ! काकी गरोदर राहिली अल्पवयीन पुतण्यामुळे; नात्याला काळीमा फासणाऱ्या प्रकरणामुळे गाव हादरले!
- प्रवाशांसाठी मोठा दिलासा! हायवेवर आता मिळणार गाडी दुरुस्ती आणि पंचरची सुविधा; NHAI चा महत्त्वाचा निर्णय
- टेलिग्रामवरील बंदी अखेर उठली; मात्र 'मेसेज एडिटिंग' फिचर ३० जूनपर्यंत बंदच राहणार
























Subscribe to my channel




