‘हिंदुस्थानीयांच्या हितासाठी’ : ही हिंदी पत्रकारितेचीआद्य-प्रतिज्ञा आहे. याच संकल्पासह 30 मे 1826 रोजीहिंदीचे पहिले वर्तमानपत्र “उदन्त मार्तण्ड’ प्रकाशित झालेहोते. युगलकिशोर शुक्ल यांना हिंदीचे पहिले संपादकहोण्याचा गौरव प्राप्त आहे. जानेवारी 1931 पर्यंत असेच मानले जात होते की हिंदीपत्रकारितेची सुरुवात 1845 मध्ये काशी येथून प्रकाशितहोणाऱ्या ‘बनारस अखबार’ पासून झाली. पण ‘मॉडर्नरिव्ह्यू’ चे सहायक संपादक ब्रजेन्द्रनाथ बंद्योपाध्याय जेव्हाभारतीय भाषांच्या पत्रकार-कलेचा इतिहास लिहीत होते,तेव्हा त्यांच्या शोध-दृष्टीस “उदन्त मार्तण्ड’ची फाइलआली. तेव्हा हे तथ्य समोर आले की हिंदीचे पहिलेवर्तमानपत्र “उदन्त मार्तण्ड’ आहे. ‘विशाल भारत’ च्या सन 1931 च्या फेब्रुवारी, मार्च,एप्रिल आणि मे या चार अंकांमध्ये ब्रजेन्द्रनाथ बंद्योपाध्याययांचे शोधनिबंध प्रकाशित झाले. त्यानुसार “उदन्तमार्तण्ड’ चा प्रवेशांक 30 मे 1826 रोजी प्रकाशित झालाहोता. 30×20 सेमी फुलस्केप आकाराच्या आठ पानांच्याया वर्तमानपत्राच्या मुखपृष्ठावर मोठ्या अक्षरांमध्ये सर्वातवर “उदन्त मार्तण्ड’ नाव असायचे. त्याच्या खाली संस्कृतमध्ये लिहिले जायचे- दिवाकान्त कान्तिं बिनाध्वान्तमन्तं नचाप्नोति तद्वज्जगत्यज्ञ लोक:। समाचार सेवामृते ज्ञत्वमाप्तुं नशक्नोति तस्मात्करोमीति यत्नं।।याचा अर्थ आहे- सूर्याच्या प्रकाशाशिवाय ज्याप्रमाणेअंधार दूर होत नाही, त्याचप्रमाणे वृत्तसेवेशिवाय अज्ञानी लोक जाणकार होऊ शकत नाहीत. म्हणूनच मी हावर्तमानपत्र प्रकाशनासारखा प्रयत्न करत आहे. अर्थात“उदन्त मार्तण्ड’ चे तात्पर्य आहे वृत्त-सूर्य. प्रवेशांकामध्ये ‘या कागदाच्या प्रकाशकाची जाहिरात’या शीर्षकाखाली वर्तमानपत्राचा उद्देश दिला गेला आहे-“हे “उदन्त मार्तण्ड’ आता पहिल्यांदाच हिंदुस्थानीयांच्याहितासाठी जे आजपर्यंत कुणी चालवले नाही पण इंग्रजीव पारशी व बंगालीमध्ये जो बातम्यांचा कागद छापलाजातो त्याचे सुख त्या भाषा जाणणाऱ्या व वाचणाऱ्यांनाचमिळते आणि सर्व लोक दुसऱ्यांच्या सुखाने सुखी होतात.जसे दुसऱ्याच्या धनाने श्रीमंत होणे व स्वतःचे असतानादुसऱ्याच्या डोळ्यांनी पाहणे तसेच ज्या गुणात ज्याची गतीनाही त्याला त्या रसाची चव मिळणे कठीणच आहे.’ “उदन्त मार्तण्ड’ मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्यांचेजेवढेही उतारे पाहायला मिळतात, त्यावरून असे समजतेकी वाचकांना कोणत्या घटना, प्रवृत्ती आणि बातम्यांचीमाहिती देणे गरजेचे आहे, याचे भान संपादकाला होते.माहिती देणे हे पत्रकारितेचे पहिले कर्तव्य आहे. दुसरेकर्तव्य म्हणजे समाजाला शिक्षित करणे आणि प्रेरितकरणे. पत्रकारितेने लोकरंजनाच्या दिशेनेही कामकरायला हवे, अशी सात्त्विक अपेक्षा केली जाते. “उदन्त मार्तण्ड’ च्या विचार-दृष्टीत भारत आणिभारतीयांच्या हिताला महत्त्वाचे स्थान होते. 7 सप्टेंबर1826 च्या अंकात ‘विलायती कपडा’ शीर्षकाखाली एकटिप्पणी लिहिली गेली आहे- “या देशात विलायतीकपड्यांची आवक कशा प्रकारे वर्षानुवर्षे वाढत गेली तेखाली लिहिलेल्या तपशिलावरूनच समजेल.’ नऊवर्षांचा तपशील देताना संपादकाने सवाल उपस्थितकेला- “जरा विचार करा कुठे दीड लाख रुपये वर्षाचाकपडा आणि कुठे साठ कोटी रुपये वार्षिक! 115 वर्षांत4,00,00,00/- प्रति शेकडा वाढ!’ 4 डिसेंबर 1827 रोजी “उदन्त मार्तण्ड’ चे प्रकाशन बंदझाले. याचे एक कारण म्हणजे इतर भाषांच्यावर्तमानपत्रांना कंपनी सरकारकडून जशी मदत मिळतहोती, तशी “उदन्त मार्तण्ड’ ला मिळाली नाही. टपालकार्यालयातून वर्तमानपत्र वितरणाची सुविधाही मिळालीनाही. “उदन्त मार्तण्ड’ ने हिंदी पत्रकारितेचा भक्कम पायारचला. गेल्या दोनशे वर्षांत हिंदी पत्रकारितेचा आशातीतविस्तार आणि विकास झाला आहे. हिंदी पत्रकारितेने दोनमोठी कामे केली. एक, देश आणि जगाच्या परिस्थिती वघडामोडींमध्ये रस घेणारा वाचकवर्ग तयार केला. दुसरे,भाषेला नवीन रूप दिले आणि स्वच्छ, सुस्पष्ट व समर्थगद्याच्या परंपरेचा विकास केला. हिंदी पत्रकारितेसाठी ही अभिमानाची गोष्ट आहे कीत्यांच्या श्रेष्ठ संपादकांमध्ये हिंदीतर भाषिक विद्वानांचेहीयोगदान आहे. मराठीचे माधवराव सप्रे, बाबूराव विष्णूपराडकर, लक्ष्मण नारायण गर्दे; बंगालीचे राजा राममोहनरॉय, केशवचंद्र सेन, अमृतलाल चक्रवर्ती; गुजरातीचेस्वामी दयानंद सरस्वती, महात्मा गांधी; कन्नडचे नारायणदत्त; तेलुगूचे बालशौरी रेड्डी इत्यादी विद्वानांची एक लांबसाखळी आहे. भारतेंदू यांना हिंदी प्रबोधनाचे अग्रदूत मानले जाते. हिंदीचाशब्दसंग्रह समृद्ध करण्यात ‘आज’ (1920, काशी) च्यासंपादकांची मोठी भूमिका आहे. हिंदी गद्याची रचना आणिशुद्धलेखनाच्या एकरूपतेसाठी ‘सरस्वती’ चे संपादकमहावीर प्रसाद द्विवेदी यांनी कठोर साधना केली. गणेशशंकर विद्यार्थी यांचे ‘प्रताप’ आणि माखनलाल चतुर्वेदीयांचे ‘कर्मवीर’ हीदेखील हिंदी पत्रकारितेची भूषणेआहेत. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे) “उदन्त मार्तण्ड’ ने हिंदी पत्रकारितेचाभक्कम पाया रचला. गेल्या दोनशे वर्षांतहिंदी पत्रकारितेने दोन मोठी कामे केली.एक, देश आणि जगाच्या घडामोडींमध्येरस घेणारा वाचकवर्ग तयार केला. दुसरे,स्वच्छ, सुस्पष्ट आणि समर्थ गद्याच्यापरंपरेचा विकास.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
महाराष्ट्र
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

पुण्यात NCP कार्यालयाबाहेर तरुणांच्या दोन गटांत राडा; एकमेकांना मारहाण
मुंबई लोकलच्या छतावर चढला तरुण; ओव्हरहेड वायरच्या संपर्कात येऊन 45% भाजला
वादळाआधीच मेक्सिकोत जोरदार वाऱ्यांचा तडाखा; मैदानातून खेळाडूंची धावपळ!
देश विदेश
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल

























Subscribe to my channel



