गेल्या 15 ऑगस्टला पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरूनविधिमंडळातील 33 टक्के महिला आरक्षणाच्याआश्वासनाची आठवण करून दिली. गेल्या आठवड्यातपुण्यात राहुल गांधींनीही हजारो विद्यार्थिनींशी संवादसाधला. याआधी जंतर-मंतरवर झालेल्या आंदोलनातहीमुली आघाडीवर दिसल्या होत्या. थोडे मागे वळून पाहिलेतर, शेतकरी आंदोलनातही महिलांनी हिरिरीने सहभागघेतला होता. ‘सीएए’च्या (नागरिकत्व सुधारणा कायदा)विरोधात शाहीन बागेत बसलेल्या आजीही चर्चेत राहिल्याहोत्या. आणखी थोडे मागे गेले तर, नर्मदा आंदोलनाच्यामोठ्या नेत्या मेधा पाटकर होत्या. माहितीच्या अधिकाराचीपार्श्वभूमी तयार करण्यात अरुणा रॉय यांची भूमिकामहत्त्वाची होती. सध्या सोशल मीडियावर मुली अतिशय स्पष्टपणे आपले विचार मांडताना दिसत आहेत. अनेकदापुरुष जे बोलण्यास घाबरतात, ते महिला उघडपणे बोलून दाखवतात. मग आता सार्वजनिक जीवन आणि राजकीय पटलावर महिलांची उपस्थिती निर्णायक ठरत आहे का? त्यांच्या या स्पष्टवक्तेपणाचाच हा परिणाम आहे का?ज्यामुळे भाजप असो वा काँग्रेस, सर्वच पक्ष महिलांच्या सहभागाचे उत्साही समर्थक बनले आहेत. मात्र, 33 टक्के आरक्षणाची वकिली करूनही सत्य काहीवेगळेच आहे. आतापर्यंतच्या निवडणुकांमध्ये सर्वचपक्षांनी महिला उमेदवारांना पुरेशी तिकिटे दिलेली नाहीत.2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने सुमारे 16 टक्केमहिला उमेदवारांना मैदानात उतरवले, तर काँग्रेसने 13टक्के महिलांना तिकीट दिले. संपूर्ण निवडणुकीत महिलाउमेदवारांची राष्ट्रीय सरासरी 10 टक्क्यांपेक्षाही कमीराहिली. महिलांना मतदार म्हणून आकर्षित केले जातआहे. सरकारे त्यांना लाभार्थी म्हणून विविध फायदेही देतआहेत. पण नेतृत्वाच्या फळीत त्यांना जागा देण्यासअजूनही कुणी तयार नाही. महिला आरक्षणावरून गेल्या तीन दशकांपासून राजकारणसुरू आहे. यातून एकच धडा मिळतो. हळूहळू सर्व पक्षमहिला आरक्षणावर तात्त्विकदृष्ट्या सहमत झाले आहेत.पण प्रत्यक्ष व्यवहारात त्यांना वाटा देण्यास ते कचरतआहेत. ‘नारीशक्ती वंदन अधिनियम’ आता अधिकृतकायदा बनला आहे. पण विद्यमान जागांवर महिलाआरक्षणाची व्यवस्था करण्याऐवजी सरकारमतदारसंघांच्या पुनर्रचनेची (परिसीमन) वाट पाहत आहे,जेणेकरून एक तृतीयांश अतिरिक्त जागा वाढतील आणित्यात महिलांना जागा मिळेल. पण महिलांना राजकारणात आरक्षण किंवा वाटाकोणाच्या कृपेने किंवा सवलतीसारखा मिळणार नाही.महिलांनी वेगवेगळ्या आघाड्यांवर मिळवलेलीजागरूकता आणि सक्रियता, याचाच हा परिणाम आहे.त्यांच्या वाटेत अनेक अडथळेही आहेत. पुरुषप्रधानराजकारणातील पुरुषी अहंकार आजही महिलांकडेसंशयाने आणि तुच्छतेने पाहतो. समाजाची पारंपरिकविचारसरणी त्यांना त्यांची भूमिका कुटुंबापुरतीच मर्यादितअसल्याची आठवण करून देते. जेव्हा त्या घराबाहेरपाऊल ठेवतात, तेव्हा जुनी सरंजामशाही वृत्ती त्यांचा रस्ताअडवतेच. महिला हा स्वतःमध्ये एक वर्ग तर आहेच, पणत्या सर्व वर्गांचा हिस्साही आहेत. त्या ‘जेन-झी’ आहेत,शेतकरी आहेत, अल्पसंख्याक आहेत, दलित आहेतआणि ओबीसीही आहेत. या दुहेरी स्थितीमुळे त्या दुहेरीशोषणाच्या बळी ठरतात. पण जवळपास प्रत्येक वर्गावरप्रभाव टाकण्याची क्षमताही त्यांच्यात आहे. पुण्यात राहुलगांधींनी आठवण करून दिली की, त्या फक्त आई, बहीणकिंवा मुलगी नाहीत. तर त्यांचे स्वतःचे एक वेगळेअस्तित्वही आहे. हल्ली त्या आपल्या अनेक छुप्यागुलामगिरीतून मुक्त होत आहेत. देश आणि समाजबदलण्याच्या लढ्यात त्या आघाडीवर आहेत. आपल्याउपस्थितीने त्या ही लढाई अधिक सुंदर आणि सभ्य बनवतआहेत. हे दृश्य खूप दिलासा देणारे आणि आश्वासकआहे. यातून एक खात्री मिळते की, जेव्हा राजकारणाचीसूत्रे त्यांच्या हाती येतील, तेव्हा एक समानतेवर आधारितजगाचे स्वप्न सत्याच्या खूप जवळ आलेले असेल. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.)
हल्ली महिला स्वतःला अनेक छुप्यागुलामगिरीतून मुक्त करत आहेत. देश आणिसमाज बदलण्याच्या लढ्यात त्या आघाडीवरआहेत. त्यांच्या उपस्थितीने ही लढाई अधिकसुंदर आणि सभ्य होत आहे. हे दृश्य खूपदिलासा देणारे आणि आश्वासक आहे.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: सुरक्षेचा मोठा प्रश्न! केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या अधिकृत ताफ्याला दुचाकीस्वाराने मारला 'कट'; ३२ वर्षीय तरुणाविरोधात गुन्हा दाखल!
- पुणे: "ओम नमस्ते गणपतये...!" पुण्यात स्त्रीशक्तीचा अभूतपूर्व जागर; श्रीमंत दगडूशेठ बाप्पासमोर तब्बल ३५ हजार महिलांचे सामूहिक अथर्वशीर्ष पठण!
- मुंबई: कावळ्याच्या शापाने गाय मरत नसते...राज ठाकरेंच्या एकाच वाक्यातील सूचक आणि रहस्यमय पोस्टमुळे राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ!
- छत्रपती संभाजीनगर: गणरायाच्या स्वागतावेळी मृत्यूने साधला डाव; कंटेनर थेट मिरवणुकीच्या गर्दीत घुसल्याने २ ठार, पाच वर्षांच्या बालकासह १२ जण जखमी!
महाराष्ट्र
- उल्हासनगर: महापालिकेचा अजब कारभार! पावसाळा संपल्यावर विद्यार्थ्यांना मिळणार रेनकोट आणि शालेय साहित्य; पालकांमध्ये संताप!
- पुणे: फर्ग्युसन रोडवर २१ हजार पाणीपुरीच्या पुऱ्यांपासून साकारला तब्बल १३ फूट उंच देखणा गणपती बाप्पा!
- कोल्हापूर: पोलिसांची भन्नाट क्लिष्ट कामगिरी! एका छोट्या 'फोन पे' ट्रान्झॅक्शन आणि कपड्याच्या तुकड्यामुळे लागला तब्बल ५ लाखांच्या चोरीचा छडा!
- सोलापूर: अचानक प्रकृती बिघडून रक्ताची उलटी झाल्याने २५ वर्षीय महिला पोलीस प्रतीक्षा पाटील यांची मृत्यूशी झुंज अपयशी; पांगरीत शोककळा!
गुन्हा
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- हिंगोली: तू पोलिसांना टिप का देतोस? खबरी असल्याच्या संशयातून वसमतमध्ये २२ वर्षीय तरुणाची विटा-दगडने ठेचून निर्घृण हत्या
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ११ सप्टेंबर २०२६: धनलक्ष्मीच्या कृपेने वाढणार बँक बॅलन्स, शुक्र देणार लक्झरी लाईफस्टाईल!
- आजचे राशिभविष्य ९ सप्टेंबर २०२६: सिंह राशीतील चंद्र गोचरमुळे ‘डबल धमाका’ आणि मालमत्ता वाढीचे योग!
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

4 September 2026
श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त मथुरेत भक्तिमय वातावरण; कृष्ण जन्मभूमी मंदिरात जन्मोत्सवाचा जल्लोष!
जन्माष्टमीनिमित्त चौपाटीच्या इस्कॉन मंदिरात भक्तिमय वातावरण! 🦚🙏
देश विदेश
- कर्नाटक: बेळगावात गणेशोत्सवाच्या रात्री भीषण दुर्घटना! रेफ्रिजरेटरचा (फ्रिज) स्फोट होऊन लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील ४ जणांचा जिवंत जळून करपून मृत्यू!
- लंडन: ब्रिटनच्या संसदेत एकनाथ शिंदेंचा डंका! अस्खलित इंग्रजीत भाषण करत लंडनमध्येही गाजवली 'लाडकी बहीण' योजना
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान
- नवी दिल्ली: राहुल गांधींच्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले न्यायालयासमोर सगळे समान आहेत, कोणीही श्रेष्ठ नाही





























Subscribe to my channel




