राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेसला जे जमलेनाही, ते त्यांनी कर्नाटकात करून दाखवले.राजस्थानमध्ये पक्षाने अशोक गेहलोत आणि सचिनपायलट यांना आलटून-पालटून मुख्यमंत्री बनवण्याचेआश्वासन दिले होते, मात्र गेहलोत यांनी तसे होऊ दिलेनाही. त्यांनी तर पक्षालाच आव्हान दिले होते. पक्षश्रेष्ठीपायलट यांना राजस्थान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षही बनवूशकले नाहीत, जेणेकरून ते 2028 च्या निवडणुकीतमुख्यमंत्रिपदाचे नैसर्गिक उत्तराधिकारी बनू शकतील.याचप्रमाणे छत्तीसगडमध्ये जेव्हा पक्षाने निम्म्याकार्यकाळासाठी टी.एस. सिंहदेव यांच्याकडे राज्याचीधुरा सोपवण्याचा विचार केला, तेव्हा बहुतांशआमदारांचा पाठिंबा असलेल्या भूपेश बघेल यांनीहीअसा प्रयत्न हाणून पाडला होता. या दोन्ही राज्यांमध्ये काँग्रेसला गटबाजीचा फटकासहन करावा लागला आणि 2023 मध्ये त्यांनी सत्ता गमावली. याउलट, कर्नाटकात सत्ता हस्तांतरण शांततेतपार पडले. याचे श्रेय सिद्धरामय्या यांना जाते, जे आपल्या उपमुख्यमंत्र्यांसाठी मुख्यमंत्रिपदाची खुर्ची सोडण्यासतयार झाले. या वेळी पक्षश्रेष्ठींनाही नेमकं काय हवंययाबाबत स्पष्टता होती. शीर्ष नेतृत्वामध्ये एकजूट आणिआपला निर्णय मान्य करून घेण्याची ठाम भूमिका दिसूनआली. दक्षिणेत काँग्रेसचा वाढता दबदबा पाहता,कर्नाटकबाबत त्यांचे डावपेच आता अधिक महत्त्वाचेठरत आहेत. गेहलोत आणि बघेल यांच्याप्रमाणेचसिद्धरामय्या यांच्याकडेही समर्थक आमदारांचे बहुमतहोते. मात्र त्यांनी बंडखोरी करण्याऐवजी पक्षश्रेष्ठींच्यासूचनेचे पालन करणे पसंत केले. भविष्यात त्यांना याचाराजकीय फायदा मिळो वा न मिळो, पण त्यांनी आपलीविश्वासार्हता नक्कीच निर्माण केली आहे. त्यांना माहीतहोते की डी.के. शिवकुमार केंद्रीय नेतृत्वावर दबावआणत आहेत. अशा स्थितीत सिद्धरामय्या आणिडीकेएस यांच्यासह काँग्रेससाठीही परिस्थिती गोंधळाचीठरू शकली असती. एका वेळी तर डीकेएस यांचीभाजपशीही जवळीक वाढत असल्याच्या बातम्याआल्या होत्या. कुरुबा ओबीसी समुदायातील सिद्धरामय्याहे जनाधार असलेले नेते आहेत आणि ते ‘अहिंदा’(मागास, अल्पसंख्याक, दलित) आघाडीचे शिल्पकारमानले जातात, ज्याने काँग्रेसला मजबूत स्थितीत ठेवले.याच जोरावर सिद्धरामय्या दोनदा विरोधी पक्षनेते आणिदोनदा मुख्यमंत्रीही राहिले. त्यांचे राजकीय वजन आणिओबीसी ओळख यामुळेच राहुल गांधी सतत त्यांनापाठिंबा देत राहिले आहेत. मात्र आता उद्या म्हणजेच 3जून रोजी डीकेएस मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील आणित्यांच्या नावाचा प्रस्ताव सिद्धरामय्या यांनीच मांडलाहोता. सिद्धरामय्या यांनी पद सोडले याचा अर्थ तेराजकारणही सोडत आहेत असा काढता येणार नाही.याउलट, आपण आमदार म्हणून कर्नाटकात सक्रियराहणार असल्याचे संकेत त्यांनी दिले आहेत. पक्षानेत्यांना राज्यसभेच्या जागेची ऑफर दिली होती, मात्रत्यांनी राष्ट्रीय राजकारणात जाण्यास नकार दिला. असेअसले तरी, जर काँग्रेसने त्यांना राष्ट्रीय अध्यक्षपदाचीऑफर दिली तर ते तीही नाकारतील की नाही, हे सांगणेकठीण आहे. खरगे यांचा कार्यकाळ लवकरच संपणारआहे आणि अशा परिस्थितीत ओबीसी समाजातूनआलेला एखादा अध्यक्ष राहुल यांच्या राजकारणालानवी गती देऊ शकतो. मुख्यमंत्रिपद सोडण्यापूर्वी काही तास आधीचसिद्धरामय्या यांनी कर्नाटकातील जातीय जनगणनेलामंजुरी दिली, ज्याचे आदेश त्यांनीच 202५ मध्ये दिलेहोते. असे करून त्यांनी डीकेएस यांच्यासमोर एककठीण राजकीय आव्हान उभे केले आहे. जर डीकेएसयांनी हे स्वीकारले, तर त्यांचा स्वतःचा वोक्कलिगासमाज नाराज होऊ शकतो. जर त्यांनी हे बासनातगुंडाळले, तर ओबीसी समाज नाराज होऊन पुन्हासिद्धरामय्या यांच्या बाजूने उभा राहू शकतो. (हे लेखिकेचे वैयक्तिक मत आहे)
कर्नाटकचे उदाहरण हे सांगते की,काँग्रेसमध्ये निर्णय घेण्याची वेळ येतेतेव्हा राहुल आणि प्रियांका आता अधिकसमन्वयाने काम करत आहेत. यामुळेदक्षिण भारतात काँग्रेसने स्वतःला अधिकबळकटी दिली आहे.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- सिंधुदुर्ग: कणकवलीत ATM फोडण्याचा डाव उधळला,रोख रक्कम लंपास करण्याआधीच चोरटा पोलिसांच्या जाळ्यात
- पुणे: ATS ची धडक कारवाई, पाकिस्तानी गँगस्टरशी कथित संपर्कप्रकरणी ६६ जण रडारवर; सकाळपासून चौकशी सुरू
- पुणे: पंढरीच्या वाटेवर तुकोबांची पालखी: भांडगावात पहिला विसावा, तर वरवंडमध्ये भाविकांकडून भक्तिमय स्वागत!
- नवी मुंबईत अमानवीय हत्याकांड! पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीची केली हत्या; मृतदेहाचे तुकडे करून विल्हेवाट, ११ महिन्यांनंतर गुन्ह्याचा उलगडा
महाराष्ट्र
- सिंधुदुर्ग: कणकवलीत ATM फोडण्याचा डाव उधळला,रोख रक्कम लंपास करण्याआधीच चोरटा पोलिसांच्या जाळ्यात
- पुणे: ATS ची धडक कारवाई, पाकिस्तानी गँगस्टरशी कथित संपर्कप्रकरणी ६६ जण रडारवर; सकाळपासून चौकशी सुरू
- पुणे: पंढरीच्या वाटेवर तुकोबांची पालखी: भांडगावात पहिला विसावा, तर वरवंडमध्ये भाविकांकडून भक्तिमय स्वागत!
- नवी मुंबईत अमानवीय हत्याकांड! पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीची केली हत्या; मृतदेहाचे तुकडे करून विल्हेवाट, ११ महिन्यांनंतर गुन्ह्याचा उलगडा
गुन्हा
- महाराष्ट्र: 'कलम १५५'चा गैरवापर केल्याप्रकरणी १५ अधिकारी निलंबित; जमीन घोटाळ्याप्रकरणी मोठी कारवाई.
- उत्तर प्रदेश: पत्नीला परत आणण्यासाठी आईलाच विष! सासूच्या कथित सल्ल्यावरून मुलाचं धक्कादायक कृत्य
- पुणे: शुक्रवार पेठेतील आयुर्वेदिक दुकानावर धाड, ५० लाखांचा संशयास्पद साठा जप्त.
- नागपूर: मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम संपताच परिसरात खून; अवघ्या १० रुपयांच्या चहासाठी तरुणाचा बळी
राजकीय
- मुंबई: महाराष्ट्रात समान नागरी कायदा (UCC) लागू करण्याच्या हालचालींना वेग; दोन आठवड्यांत स्थापन होणार तज्ज्ञ समिती.
- तमिळनाडू: विजय सरकार पाडण्यासाठी आमदाराला ₹35 कोटींची ऑफर; तिघांना अटक
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
इतर
- आजचे राशिभविष्य (१४ जुलै २०२६): गणरायाच्या कृपेने 'या' राशींना धनलाभ, यश आणि नव्या संधींची चाहूल!
- आजचे राशिभविष्य १३ जुलै २०२६: या राशींना होणार बंपर लाभ, आजचा दिवस ठरेल खास!
- आजचे राशिभविष्य: १२ जुलै २०२६ – जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस?
- हेल्थ टिप्स: पोट निरोगी ठेवायचंय? दररोज मूठभर बदाम खा! 'सुपरफूड'चे जाणून घ्या जबरदस्त फायदे
मनोरंजन
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
- मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान तिसऱ्यांदा अडकला लग्नबंधनात! प्रेयसी गौरी स्प्रॅटसोबत केले कोर्ट मॅरेज; जमिनीवर बसून सही करतानाचा पहिला फोटो व्हायरल!
विडियो गॅलेरी

पवई परिसरातील JVLR मार्गावर L&T गेट क्रमांक ५ जवळ मुख्य रस्त्यावर मोठा खड्डा
🚨 हडपसरमध्ये पावसाने उघड केली ड्रेनेज व्यवस्थेची पोलखोल!
पुणे: हडपसर रेल्वे स्थानकाबाहेरील रस्त्याची दुरवस्था; खड्डे-चिखलामुळे हजारो प्रवाशांचे हाल.
देश विदेश
- ई-२० (E20) पेट्रोलबाबत केंद्र सरकारची झोप उडवणारा सर्व्हे; मायलेजमधील घट आणि इंजिन खराब होण्याच्या भीतीने जनता चिंतेत, एनडीए समर्थकही विरोधात
- हरमुझ सामुद्रधुनीत इराणचा क्षेपणास्त्र हल्ला; भारतीय नाविक ठार, भारताने इराणच्या राजदूताला बजावले समन्स
- सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निकाल! आसाममधील २७ जणांना 'परदेशी' ठरवणारे उच्च न्यायालयाचे निर्णय रद्द; नागरिकत्वाचा निर्णय निष्पक्ष प्रक्रियेने घेण्याचे आदेश
- उत्तर प्रदेशातील: सरकारी रुग्णालयातील धक्कादायक प्रकार! मध्यरात्री ICU मध्ये रुग्णाला कथित मारहाण; उपचारादरम्यान मृत्यू
























Subscribe to my channel




