राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेसला जे जमलेनाही, ते त्यांनी कर्नाटकात करून दाखवले.राजस्थानमध्ये पक्षाने अशोक गेहलोत आणि सचिनपायलट यांना आलटून-पालटून मुख्यमंत्री बनवण्याचेआश्वासन दिले होते, मात्र गेहलोत यांनी तसे होऊ दिलेनाही. त्यांनी तर पक्षालाच आव्हान दिले होते. पक्षश्रेष्ठीपायलट यांना राजस्थान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षही बनवूशकले नाहीत, जेणेकरून ते 2028 च्या निवडणुकीतमुख्यमंत्रिपदाचे नैसर्गिक उत्तराधिकारी बनू शकतील.याचप्रमाणे छत्तीसगडमध्ये जेव्हा पक्षाने निम्म्याकार्यकाळासाठी टी.एस. सिंहदेव यांच्याकडे राज्याचीधुरा सोपवण्याचा विचार केला, तेव्हा बहुतांशआमदारांचा पाठिंबा असलेल्या भूपेश बघेल यांनीहीअसा प्रयत्न हाणून पाडला होता. या दोन्ही राज्यांमध्ये काँग्रेसला गटबाजीचा फटकासहन करावा लागला आणि 2023 मध्ये त्यांनी सत्ता गमावली. याउलट, कर्नाटकात सत्ता हस्तांतरण शांततेतपार पडले. याचे श्रेय सिद्धरामय्या यांना जाते, जे आपल्या उपमुख्यमंत्र्यांसाठी मुख्यमंत्रिपदाची खुर्ची सोडण्यासतयार झाले. या वेळी पक्षश्रेष्ठींनाही नेमकं काय हवंययाबाबत स्पष्टता होती. शीर्ष नेतृत्वामध्ये एकजूट आणिआपला निर्णय मान्य करून घेण्याची ठाम भूमिका दिसूनआली. दक्षिणेत काँग्रेसचा वाढता दबदबा पाहता,कर्नाटकबाबत त्यांचे डावपेच आता अधिक महत्त्वाचेठरत आहेत. गेहलोत आणि बघेल यांच्याप्रमाणेचसिद्धरामय्या यांच्याकडेही समर्थक आमदारांचे बहुमतहोते. मात्र त्यांनी बंडखोरी करण्याऐवजी पक्षश्रेष्ठींच्यासूचनेचे पालन करणे पसंत केले. भविष्यात त्यांना याचाराजकीय फायदा मिळो वा न मिळो, पण त्यांनी आपलीविश्वासार्हता नक्कीच निर्माण केली आहे. त्यांना माहीतहोते की डी.के. शिवकुमार केंद्रीय नेतृत्वावर दबावआणत आहेत. अशा स्थितीत सिद्धरामय्या आणिडीकेएस यांच्यासह काँग्रेससाठीही परिस्थिती गोंधळाचीठरू शकली असती. एका वेळी तर डीकेएस यांचीभाजपशीही जवळीक वाढत असल्याच्या बातम्याआल्या होत्या. कुरुबा ओबीसी समुदायातील सिद्धरामय्याहे जनाधार असलेले नेते आहेत आणि ते ‘अहिंदा’(मागास, अल्पसंख्याक, दलित) आघाडीचे शिल्पकारमानले जातात, ज्याने काँग्रेसला मजबूत स्थितीत ठेवले.याच जोरावर सिद्धरामय्या दोनदा विरोधी पक्षनेते आणिदोनदा मुख्यमंत्रीही राहिले. त्यांचे राजकीय वजन आणिओबीसी ओळख यामुळेच राहुल गांधी सतत त्यांनापाठिंबा देत राहिले आहेत. मात्र आता उद्या म्हणजेच 3जून रोजी डीकेएस मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील आणित्यांच्या नावाचा प्रस्ताव सिद्धरामय्या यांनीच मांडलाहोता. सिद्धरामय्या यांनी पद सोडले याचा अर्थ तेराजकारणही सोडत आहेत असा काढता येणार नाही.याउलट, आपण आमदार म्हणून कर्नाटकात सक्रियराहणार असल्याचे संकेत त्यांनी दिले आहेत. पक्षानेत्यांना राज्यसभेच्या जागेची ऑफर दिली होती, मात्रत्यांनी राष्ट्रीय राजकारणात जाण्यास नकार दिला. असेअसले तरी, जर काँग्रेसने त्यांना राष्ट्रीय अध्यक्षपदाचीऑफर दिली तर ते तीही नाकारतील की नाही, हे सांगणेकठीण आहे. खरगे यांचा कार्यकाळ लवकरच संपणारआहे आणि अशा परिस्थितीत ओबीसी समाजातूनआलेला एखादा अध्यक्ष राहुल यांच्या राजकारणालानवी गती देऊ शकतो. मुख्यमंत्रिपद सोडण्यापूर्वी काही तास आधीचसिद्धरामय्या यांनी कर्नाटकातील जातीय जनगणनेलामंजुरी दिली, ज्याचे आदेश त्यांनीच 202५ मध्ये दिलेहोते. असे करून त्यांनी डीकेएस यांच्यासमोर एककठीण राजकीय आव्हान उभे केले आहे. जर डीकेएसयांनी हे स्वीकारले, तर त्यांचा स्वतःचा वोक्कलिगासमाज नाराज होऊ शकतो. जर त्यांनी हे बासनातगुंडाळले, तर ओबीसी समाज नाराज होऊन पुन्हासिद्धरामय्या यांच्या बाजूने उभा राहू शकतो. (हे लेखिकेचे वैयक्तिक मत आहे)
कर्नाटकचे उदाहरण हे सांगते की,काँग्रेसमध्ये निर्णय घेण्याची वेळ येतेतेव्हा राहुल आणि प्रियांका आता अधिकसमन्वयाने काम करत आहेत. यामुळेदक्षिण भारतात काँग्रेसने स्वतःला अधिकबळकटी दिली आहे.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- एका अपघाताचा थरार पाहत असतानाच काळाने घातला घाला! रत्नागिरीत रिक्षा अपघात पाहण्यासाठी थांबलेल्या दाम्पत्याला डंपरची चिरडले; विवाहितेचा मृत्यू.
- रत्नागिरीत महायुतीतील जुगलबंदी! एमआयडीसी परिसरात भाजप-शिंदे गटाचे कार्यकर्ते भिडले; राड्यात अनेकजण जखमी.
- गॅस सिलेंडर पोहचवणाऱ्या डिलिव्हरी बॉयची कमाई किती? एजन्सीला मिळणाऱ्या कमिशनचे संपूर्ण गणित!
- अमेरिकेचे नागरिकत्व होणार आता महाग! ट्रम्प प्रशासनाचा ७५% शुल्कवाढीचा प्रस्ताव; गरिबांसाठीची सवलतही रद्द.
महाराष्ट्र
- एका अपघाताचा थरार पाहत असतानाच काळाने घातला घाला! रत्नागिरीत रिक्षा अपघात पाहण्यासाठी थांबलेल्या दाम्पत्याला डंपरची चिरडले; विवाहितेचा मृत्यू.
- रत्नागिरीत महायुतीतील जुगलबंदी! एमआयडीसी परिसरात भाजप-शिंदे गटाचे कार्यकर्ते भिडले; राड्यात अनेकजण जखमी.
- नागपुरात आता कचरा फेकणाऱ्यांची खैर नाही! नाल्यांत आणि सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर थेट FIR दाखल होणार.
- पुरोगामी कोल्हापूरला काळिमा! गुप्तधनाच्या लालसेपोटी अघोरी पूजा आणि काळ्या जादूचा बाजार; भोंदूगिरीचे वाढते पेव.
गुन्हा
- सेल्फीचा थरार की नियोजित घातपात? शाही लग्नाआधी केतन अग्रवालचा संशयास्पद मृत्यू; होणाऱ्या पत्नीला अटक!
- पुणे: पुन्हा गोळीबाराचा थरार! कात्रज-मंतरवाडी बायपासवर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी झाडल्या ४ गोळ्या.
- उत्तर प्रदेश: कौटुंबिक वादातून सख्ख्या भावाचा क्रूर अंत; भाऊ, भावजय आणि पुतण्याची निर्घृण हत्या!
- मुंबई: कल्याण मध्ये १५ वर्षीय मुलीवर आजोबांच्या वयाच्या दोघांकडून अत्याचार; दोन नराधमांना अटक!
राजकीय
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
- अमित शहांचा कोल्हापुरात उद्धव ठाकरेंना थेट टोला! एकनाथ शिंदेंचा उल्लेख थेट 'शिवसेना प्रमुख' म्हणून केल्याने राजकीय चर्चांना उधाण
- 'ऑपरेशन टायगर'चा पहिला फोटो समोर! पंचतारांकित हॉटेलमध्ये लपलेत बंडखोर खासदार; समोर बसलेली ती 'मोठी व्यक्ती' कोण?
इतर
- छत्रपती संभाजीनगरच्या अन्न प्रयोगशाळेत ढिगाऱ्याखाली तपासणी! कर्मचारी कमतरता आणि नादुरुस्त AC मुळे ४ हजार नमुने प्रलंबित.
- ॲनालॉग की अस्सल पनीर? फसवणूक टाळण्यासाठी 'या' सोप्या ट्रीक्स वापरून ओळखा भेसळयुक्त पनीर!
- दैनिक राशिभविष्य २३ जून २०२६: आज कोणाचे नशीब चमकणार? जाणून घ्या तुमची रास काय सांगते!
- आजचे राशिभविष्य (२२ जून २०२६): कोणत्या राशींवर होणार महादेवाची कृपा? जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल!
मनोरंजन
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
देश विदेश
- अमेरिकेचे नागरिकत्व होणार आता महाग! ट्रम्प प्रशासनाचा ७५% शुल्कवाढीचा प्रस्ताव; गरिबांसाठीची सवलतही रद्द.
- लव्ह मॅरेजनंतर पतीने केला दुसरा विवाह; न्यायासाठी चिमुरड्या मुलासह माय माऊली चढली मोबाईल टॉवरवर!
- भारताची जागतिक भरारी! जहाज पुनर्वापर (Ship Recycling) क्षेत्रात भारत जगात प्रथम क्रमांकावर, २०२५ मध्ये ३५.४ टक्के बाजार हिस्सा.
- ॲनालॉग की अस्सल पनीर? फसवणूक टाळण्यासाठी 'या' सोप्या ट्रीक्स वापरून ओळखा भेसळयुक्त पनीर!


























Subscribe to my channel

