जगभरातील सीईओ आणि संचालक मंडळांना सल्लादेण्याच्या सहा दशकांहून अधिक काळात, मीव्यवसायांना यशस्वी होताना आणि अयशस्वी होतानापाहिले आहे. हा फरक क्वचितच केवळ संसाधने,तंत्रज्ञान किंवा प्रतिभेचा असतो. खरा फरक स्पष्टतेचाअसतो. दीर्घकाळ टिकणारे व्यवसाय उभारणारे नेते तीनमूलभूत प्रश्नांकडे पुन्हा पुन्हा वळतात. केवळ एकदाचनाही, वार्षिक आढाव्यादरम्यान नाही, तर सतत. हे प्रश्नचेकलिस्ट नाहीत, पण ते आपल्याला दिशा नक्कीचदेतात. प्रश्न 1: आपण जे तयार करत आहोत, त्याची ग्राहकालागरज आहे का? हा व्यवसायातील सर्वात महत्त्वाचा प्रश्नआहे. आणि सुरुवातीच्या यशानंतर, बहुतेक नेते हा प्रश्नविचारणे थांबवतात. बाजारपेठा बदलतात. ग्राहकांच्यागरजा सतत विकसित होतात. जे पाच वर्षांपूर्वी समर्पकहोते, ते आज समर्पक असेलच असे नाही. स्टीव्ह जॉब्स यांना हे जवळजवळ इतर कोणापेक्षाही चांगले समजलेहोते. तो केवळ ग्राहकांच्या मागणीला प्रतिसाद देत नव्हता. ग्राहकांना स्वतःच्या गरजा कळण्याआधीच तो त्यांच्यागरजा ओळखत असे. आयफोन हा ग्राहक सर्वेक्षणाचा परिणाम नव्हता. तो ग्राहकांचे जीवन आणि त्यांच्यावाटचाली समजून घेण्याच्या अढळ ध्यासाचा परिणामहोता. स्वतःला प्रामाणिकपणे विचारा: आपण जे बनवतआहोत त्याची आजही खरोखर गरज आहे का? कीआपण नेहमी ज्या गोष्टी बनवत आलो आहोत, त्याचबनवत आहोत आणि बाजारपेठ तशीच राहील, अशीआशा करत आहोत? दुसरा प्रश्न: ग्राहक स्पर्धकांपेक्षा आपल्याला प्राधान्यदेतात का? ग्राहकांना आवश्यक असलेली वस्तू बनवणेपुरेसे नाही. त्यांनी तुम्हालाही प्राधान्य दिले पाहिजे. हाप्रश्न किंमत किंवा गुणवत्तेच्या पलीकडे जातो. तोविचारतो: काही ग्राहक आपल्याला का निवडतात तरकाही का नाही? आपण त्यांना असे काय देतो जे इतरकोणीही देत नाही? आपल्यात कुठे कमतरता आहेआणि का? अनेक नेते ग्राहकांच्या निष्ठेला गृहीत धरतात.ते असे मानतात की जर एखादा ग्राहक एकदा त्यांच्याकडेआला, तर तो परत येईल. आजच्या जगात, जिथे पर्यायफक्त एका क्लिकवर उपलब्ध आहेत, तिथे हे गृहीतकधोकादायक आहे. ग्राहकांच्या पसंतीमागील कारणे समजून घ्या. त्यापायावरच आपली इमारत उभी करा. आणि जिथे ग्राहकतुम्हाला प्राधान्य देत नाहीत, तिथे त्यामागील कारणांबद्दलप्रामाणिक आणि धाडसी राहा. ही माहिती कोणत्याहीबाजार संशोधन अहवालापेक्षा अधिक मौल्यवान आहे.तिसरा प्रश्न: आपले व्यवसाय मॉडेल नावीन्य आणिवाढीस समर्थन देते का? जरी तुम्ही ग्राहकांना आजआवश्यक असलेल्या गोष्टी तयार करत असाल आणि तेतुम्हाला प्राधान्य देत असले, तरी प्रश्न उद्याचा आहे. जेव्यवसाय मॉडेल भूतकाळात तुमच्यासाठी यशस्वी ठरले,तेच भविष्यात तुमच्या प्रगतीला मर्यादित करू शकते.तुमचे मॉडेल नावीन्यपूर्णतेसाठी संसाधने पुरवू शकतेका? ते योग्य लोकांना आकर्षित करू शकते का? तेबदलत्या परिस्थितीशी जुळवून घेऊ शकते का? स्टीव्ह जॉब्स म्हणाले होते: ग्राहकांच्या अनुभवापासूनसुरुवात करा आणि मग तंत्रज्ञानाकडे वळा, याउलटनाही. हा दृष्टिकोन आज पूर्वीपेक्षा अधिक समर्पक आहे.एआयच्या युगात, ज्या कंपन्या तंत्रज्ञानाने सुरुवात करूनग्राहक शोधतात, त्या यशस्वी होत नाहीत. त्याऐवजी त्याप्रथम ग्राहकांच्या गरजा सखोलपणे समजून घेतात आणिमग इतरांपेक्षा अधिक चांगल्या प्रकारे त्या पूर्णकरण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करतात. हे तीन प्रश्नतेव्हाच प्रभावी ठरतात, जेव्हा तुम्ही ते तुमच्या संस्थेवरपूर्ण स्पष्टतेने आणि प्रामाणिकपणे लागू करता. तुम्हीतुमच्या ग्राहकांच्या बदलत्या गरजा पूर्ण करत आहातका? की तुम्ही अजूनही कालच्याच समस्या सोडवतआहात? गर्दीच्या बाजारपेठेत ग्राहक तुम्हाला त्यांचीपहिली पसंती मानतात का? किंवा तुम्ही अशा निष्ठेचीअपेक्षा करत आहात का, जी कदाचित अस्तित्वातचनसेल? तुमचे व्यवसाय मॉडेल भविष्यातील वाढ आणिनावीन्यपूर्णतेशी सुसंगत आहे का? की ते हळूहळू तुमच्याप्रगतीत अडथळा आणत आहे? या प्रश्नांची उत्तरे एकदाच देऊन पुढे जाऊ नका. दर तीनमहिन्यांनी त्यांच्याकडे परत या. तुमच्या संचालकमंडळाशी यावर चर्चा करा. तुमच्या टीमसोबत यावरवादविवाद करा. ज्या क्षणी एखादा नेता हे प्रश्न विचारणेथांबवतो, त्याच क्षणी त्याचा व्यवसाय मार्गावरून भरकटूलागतो. (ही लेखकाची स्वतःची मते आहेत) आपण तयार करतो, त्याची ग्राहकालागरज आहे का? हा व्यवसायातील सर्वातमहत्त्वाचा प्रश्न आहे. बाजारपेठाबदलतात. ग्राहकांच्या गरजा विकसितहोतात. जे पाच वर्षांपूर्वी समर्पक होते, तेआज समर्पक असेलच असे नाही.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- इलॉन मस्क: भारतातील ११,२५६ गावांना स्टारलिंक जोडणार! इंटरनेट नसलेल्या दुर्गम भागांसाठी मोठी घोषणा!
- महाराष्ट्रातील हवामानात पुन्हा मोठा उलटफेर! पुढील चार आठवडे पावसाचं असमान वितरण आणि तूट राहण्याचा अंदाज, शेतकऱ्यांची चिंता वाढली!
- आजचे राशिभविष्य २१ ऑगस्ट २०२६: शुक्र देणार पैसा, लक्झरी आणि सुख-समृद्धी; जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस!
- पुणे: भावाला वाचवताना दोघांचा करुण अंत, पुण्याच्या दौंडमध्ये विजेचा शॉक लागून दोन चुलत भावांचा मृत्यू आई थोडक्यात बचावली!
महाराष्ट्र
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
- इलॉन मस्क: भारतातील ११,२५६ गावांना स्टारलिंक जोडणार! इंटरनेट नसलेल्या दुर्गम भागांसाठी मोठी घोषणा!
- नक्कीच पुढच्या जन्मी डॉक्टर बनेल... वैद्यकीय परीक्षेच्या तणावातून १९ वर्षीय सूरजचे टोकाचे पाऊल!
गुन्हा
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
- कचरा वादातून अमानुष हत्या! कुपवाडमध्ये केसरेकर दाम्पत्याचा मृत्यू, हातोडी-चाकूच्या हल्ल्याने सांगली हादरली
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

पुण्यात NCP कार्यालयाबाहेर तरुणांच्या दोन गटांत राडा; एकमेकांना मारहाण
मुंबई लोकलच्या छतावर चढला तरुण; ओव्हरहेड वायरच्या संपर्कात येऊन 45% भाजला
वादळाआधीच मेक्सिकोत जोरदार वाऱ्यांचा तडाखा; मैदानातून खेळाडूंची धावपळ!
देश विदेश
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल
- चेन्नई: "ना डावे, ना CJP, कुणाच्याही आंदोलनात विद्यार्थी सहभाग नको"; तामिळनाडू सरकारच्या कठोर निर्देशाने तापले राजकारण!




























Subscribe to my channel



