जगभरातील सीईओ आणि संचालक मंडळांना सल्लादेण्याच्या सहा दशकांहून अधिक काळात, मीव्यवसायांना यशस्वी होताना आणि अयशस्वी होतानापाहिले आहे. हा फरक क्वचितच केवळ संसाधने,तंत्रज्ञान किंवा प्रतिभेचा असतो. खरा फरक स्पष्टतेचाअसतो. दीर्घकाळ टिकणारे व्यवसाय उभारणारे नेते तीनमूलभूत प्रश्नांकडे पुन्हा पुन्हा वळतात. केवळ एकदाचनाही, वार्षिक आढाव्यादरम्यान नाही, तर सतत. हे प्रश्नचेकलिस्ट नाहीत, पण ते आपल्याला दिशा नक्कीचदेतात. प्रश्न 1: आपण जे तयार करत आहोत, त्याची ग्राहकालागरज आहे का? हा व्यवसायातील सर्वात महत्त्वाचा प्रश्नआहे. आणि सुरुवातीच्या यशानंतर, बहुतेक नेते हा प्रश्नविचारणे थांबवतात. बाजारपेठा बदलतात. ग्राहकांच्यागरजा सतत विकसित होतात. जे पाच वर्षांपूर्वी समर्पकहोते, ते आज समर्पक असेलच असे नाही. स्टीव्ह जॉब्स यांना हे जवळजवळ इतर कोणापेक्षाही चांगले समजलेहोते. तो केवळ ग्राहकांच्या मागणीला प्रतिसाद देत नव्हता. ग्राहकांना स्वतःच्या गरजा कळण्याआधीच तो त्यांच्यागरजा ओळखत असे. आयफोन हा ग्राहक सर्वेक्षणाचा परिणाम नव्हता. तो ग्राहकांचे जीवन आणि त्यांच्यावाटचाली समजून घेण्याच्या अढळ ध्यासाचा परिणामहोता. स्वतःला प्रामाणिकपणे विचारा: आपण जे बनवतआहोत त्याची आजही खरोखर गरज आहे का? कीआपण नेहमी ज्या गोष्टी बनवत आलो आहोत, त्याचबनवत आहोत आणि बाजारपेठ तशीच राहील, अशीआशा करत आहोत? दुसरा प्रश्न: ग्राहक स्पर्धकांपेक्षा आपल्याला प्राधान्यदेतात का? ग्राहकांना आवश्यक असलेली वस्तू बनवणेपुरेसे नाही. त्यांनी तुम्हालाही प्राधान्य दिले पाहिजे. हाप्रश्न किंमत किंवा गुणवत्तेच्या पलीकडे जातो. तोविचारतो: काही ग्राहक आपल्याला का निवडतात तरकाही का नाही? आपण त्यांना असे काय देतो जे इतरकोणीही देत नाही? आपल्यात कुठे कमतरता आहेआणि का? अनेक नेते ग्राहकांच्या निष्ठेला गृहीत धरतात.ते असे मानतात की जर एखादा ग्राहक एकदा त्यांच्याकडेआला, तर तो परत येईल. आजच्या जगात, जिथे पर्यायफक्त एका क्लिकवर उपलब्ध आहेत, तिथे हे गृहीतकधोकादायक आहे. ग्राहकांच्या पसंतीमागील कारणे समजून घ्या. त्यापायावरच आपली इमारत उभी करा. आणि जिथे ग्राहकतुम्हाला प्राधान्य देत नाहीत, तिथे त्यामागील कारणांबद्दलप्रामाणिक आणि धाडसी राहा. ही माहिती कोणत्याहीबाजार संशोधन अहवालापेक्षा अधिक मौल्यवान आहे.तिसरा प्रश्न: आपले व्यवसाय मॉडेल नावीन्य आणिवाढीस समर्थन देते का? जरी तुम्ही ग्राहकांना आजआवश्यक असलेल्या गोष्टी तयार करत असाल आणि तेतुम्हाला प्राधान्य देत असले, तरी प्रश्न उद्याचा आहे. जेव्यवसाय मॉडेल भूतकाळात तुमच्यासाठी यशस्वी ठरले,तेच भविष्यात तुमच्या प्रगतीला मर्यादित करू शकते.तुमचे मॉडेल नावीन्यपूर्णतेसाठी संसाधने पुरवू शकतेका? ते योग्य लोकांना आकर्षित करू शकते का? तेबदलत्या परिस्थितीशी जुळवून घेऊ शकते का? स्टीव्ह जॉब्स म्हणाले होते: ग्राहकांच्या अनुभवापासूनसुरुवात करा आणि मग तंत्रज्ञानाकडे वळा, याउलटनाही. हा दृष्टिकोन आज पूर्वीपेक्षा अधिक समर्पक आहे.एआयच्या युगात, ज्या कंपन्या तंत्रज्ञानाने सुरुवात करूनग्राहक शोधतात, त्या यशस्वी होत नाहीत. त्याऐवजी त्याप्रथम ग्राहकांच्या गरजा सखोलपणे समजून घेतात आणिमग इतरांपेक्षा अधिक चांगल्या प्रकारे त्या पूर्णकरण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करतात. हे तीन प्रश्नतेव्हाच प्रभावी ठरतात, जेव्हा तुम्ही ते तुमच्या संस्थेवरपूर्ण स्पष्टतेने आणि प्रामाणिकपणे लागू करता. तुम्हीतुमच्या ग्राहकांच्या बदलत्या गरजा पूर्ण करत आहातका? की तुम्ही अजूनही कालच्याच समस्या सोडवतआहात? गर्दीच्या बाजारपेठेत ग्राहक तुम्हाला त्यांचीपहिली पसंती मानतात का? किंवा तुम्ही अशा निष्ठेचीअपेक्षा करत आहात का, जी कदाचित अस्तित्वातचनसेल? तुमचे व्यवसाय मॉडेल भविष्यातील वाढ आणिनावीन्यपूर्णतेशी सुसंगत आहे का? की ते हळूहळू तुमच्याप्रगतीत अडथळा आणत आहे? या प्रश्नांची उत्तरे एकदाच देऊन पुढे जाऊ नका. दर तीनमहिन्यांनी त्यांच्याकडे परत या. तुमच्या संचालकमंडळाशी यावर चर्चा करा. तुमच्या टीमसोबत यावरवादविवाद करा. ज्या क्षणी एखादा नेता हे प्रश्न विचारणेथांबवतो, त्याच क्षणी त्याचा व्यवसाय मार्गावरून भरकटूलागतो. (ही लेखकाची स्वतःची मते आहेत) आपण तयार करतो, त्याची ग्राहकालागरज आहे का? हा व्यवसायातील सर्वातमहत्त्वाचा प्रश्न आहे. बाजारपेठाबदलतात. ग्राहकांच्या गरजा विकसितहोतात. जे पाच वर्षांपूर्वी समर्पक होते, तेआज समर्पक असेलच असे नाही.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- नागपूर: राज्यात तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत द्या; आमदार रोहित पवारांचा सरकारवर जोरदार हल्लाबोल
- मुंबई: वित्त खाते परत मिळवण्यासाठी राष्ट्रवादी आक्रमक; सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ लवकरच अमित शहांची भेट घेणार!
- मुंबई: शिंदेसेनेला ठाण्यात मोठा धक्का! बनावट आदिवासी प्रमाणपत्राप्रकरणी नगरसेविका सुलेखा चव्हाण यांचे पद रद्द
- मुंबई: प्रसाद ओक म्हणजेच धर्मवीर आनंद दिघे.., मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून अभिनेत्याचं तोंडभरून कौतुक!
महाराष्ट्र
- नागपूर: २३७ वर्षांची परंपरा कायम! लाकडी नंदींच्या बाजारात मोठी उलाढाल, महाकाय नंदीबैलांचे दर थेट लाखांच्या घरात
- नागपूर: राज्यात तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत द्या; आमदार रोहित पवारांचा सरकारवर जोरदार हल्लाबोल
- मुंबई: वित्त खाते परत मिळवण्यासाठी राष्ट्रवादी आक्रमक; सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ लवकरच अमित शहांची भेट घेणार!
- मुंबई: शिंदेसेनेला ठाण्यात मोठा धक्का! बनावट आदिवासी प्रमाणपत्राप्रकरणी नगरसेविका सुलेखा चव्हाण यांचे पद रद्द
गुन्हा
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
- पुणे: 'सैराट' प्रकरणाची पुनरावृत्ती! आंतरजातीय प्रेमविवाह केल्याच्या रोषातून संतापलेल्या भावांचा बहिणीच्या पतीवर पिस्तूल आणि कोयत्याने जीवघेणा हल्ला
- नाशिक: रोड आणि सिडकोत तोतया पोलिसांचा उच्छाद; भरदिवसा नागरिकांना चकमा देत साडेपाच तोळे सोने लांबवले
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
- आजचे राशिभविष्य ३ सप्टेंबर २०२६: या राशींवर असणार स्वामींची कृपा आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद, पहा तुमचे भाग्य!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

4 September 2026
श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त मथुरेत भक्तिमय वातावरण; कृष्ण जन्मभूमी मंदिरात जन्मोत्सवाचा जल्लोष!
जन्माष्टमीनिमित्त चौपाटीच्या इस्कॉन मंदिरात भक्तिमय वातावरण! 🦚🙏
देश विदेश
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान
- नवी दिल्ली: राहुल गांधींच्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले न्यायालयासमोर सगळे समान आहेत, कोणीही श्रेष्ठ नाही
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
- तमिळनाडू: टीव्हीकेचे नेते विजय यांच्या सरकारसमोर मोठे राजकीय संकट, विरोधकांचे सरकार कोसळण्याचे भाकीत आणि नव्या समीकरणांची चर्चा


























Subscribe to my channel



