आपल्या काळातील सर्वात महत्त्वाचा प्रश्न आताएआय आपले जग बदलणार का, हा राहिलेला नाही.कारण ते बदलण्यास त्याने आधीच सुरुवात केली आहे.आता जगाला या तंत्रज्ञानासाठी एका नैतिकदिशादर्शकाची गरज आहे. याच विचारातून मी जिनिव्हायेथे झालेल्या एआय फॉर गुड ग्लोबल समिटमध्ये 170देशांतील 12 हजारांहून अधिक प्रतिनिधींसमोर‘करुणामूलक एआय’ (Compassionate AI) हीसंकल्पना मांडली. एआय केवळ नफा आणि सत्तेचे साधन न बनताव्यापक जनहितासाठी काम करावे, असे आपल्याला खरोखर वाटत असेल, तर एआय अभियंते आणि विकसकांना एक महिन्यासाठी त्यांच्या प्रयोगशाळांबाहेर पाठवले पाहिजे. त्यांनी खाणी आणि कारखान्यांमध्येकाम करणाऱ्या बालकामगारांना भेटले पाहिजे.संघर्षामुळे विस्थापित कुटुंबांशी संवाद साधला पाहिजे. गरिबी, भेदभाव व सामाजिक बहिष्कार सहन करणाऱ्या वंचित समाजघटकांसोबत काही काळ घालवलापाहिजे. त्यांचे आयुष्य तंत्रज्ञानापेक्षा अन्यायामुळेअधिक प्रभावित झाले आहे, अशा लोकांसोबत त्यांनी चालले पाहिजे. केवळ एका महिन्याचा असा अनुभवहीएखाद्या व्यक्तीची विचारसरणी बदलू शकतो आणित्याचा परिणाम ते विकसित करत असलेल्यातंत्रज्ञानाच्या दिशेवर होऊ शकतो. एआयने शिक्षण,आरोग्यसेवा, उद्योग, प्रशासन आणि संशोधन या क्षेत्रांनाआधीच नवे स्वरूप दिले आहे. मात्र प्रत्येक तांत्रिकक्रांती ही नैतिक परीक्षाही असते आणि एआय त्यालाअपवाद नाही. आज आपल्या समोरचा सर्वात मोठाधोका म्हणजे आपण महत्त्वाचा प्रश्नच विसरत आहोत.तो म्हणजे ही बुद्धिमत्ता नेमकी कोणाच्या सेवेसाठीआहे? जागतिक स्तरावरील बहुतांश चर्चा नैतिक एआयव जबाबदार एआय याभोवती केंद्रित आहेत. मात्रअधिक सक्षम प्रशासन, अर्थपूर्ण उत्तरदायित्व आणिप्रभावी नियमन यांचीही गरज आहे. नैतिकता आपल्यालायोग्य-अयोग्याची जाणीव करून देते. कायदे मर्यादाआखू शकतात, पण अब्जावधी लोकांच्या आयुष्यावरपरिणाम करणारे तंत्रज्ञान घडवणाऱ्यांची मानसिकताबदलू शकत नाहीत. त्यासाठी अधिक खोल मूल्याचीआवश्यकता आहे आणि ती म्हणजे करुणा. करुणाम्हणजे केवळ सहानुभूती, दयाळूपणा किंवा परोपकारनव्हे. ती या सर्वांपेक्षा वेगळी आहे. ती केवळ भावनाकिंवा अमूर्त नैतिक आदर्शही नाही. आपण दुसऱ्याचेदुःख स्वतःचे मानतो तेव्हा करुणेची सुरुवात तेव्हा होते.हीच भावना आपल्याला त्या व्यक्तीची वेदना कमीकरण्यासाठी कृती करण्यास प्रवृत्त करते. त्यासाठीआवश्यक धैर्यही करुणेतच असते. करुणा आपल्यालाकेवळ व्यवस्था अधिक कार्यक्षम बनवण्याकडे नेतनाही, तर मानवी प्रतिष्ठेचे संरक्षण करण्याची प्रेरणाहीदेते. करुणामूलक एआय इतर चौकटींपेक्षा वेगळे आहे,कारण त्याची सुरुवात तंत्रज्ञानापासून नव्हे, तरमानवतेपासून होते. एखादी प्रणाली काय करू शकते, हाप्रश्न विचारण्यापूर्वी ती कोणासाठी काम करते, हा प्रश्न तेविचारते. अधिक कार्यक्षमतेपूर्वी ते मानवी परिणामांचाविचार करते. नवकल्पनांचा उत्सव साजरा करण्यापूर्वीकोणी मागे तर राहणार नाही ना, याची खात्री करते. आज एआयमधील अनेक त्रुटी—पूर्वग्रह, भेदभाव,बहिष्कार, दिशाभूल करणारी माहिती, पर्यावरणीय हानीआणि बालकल्याणाला निर्माण होणारे धोके—यांनाप्रगतीचे दुर्दैवी दुष्परिणाम म्हणून पाहिले जाते. मात्र त्याकेवळ दुष्परिणाम नाहीत. त्या याचाही पुरावा आहेत की,या प्रणाली विकसित करताना मानवतेच्या हिताचाविचार करणारी व्यक्ती अनुपस्थित होती, तिच्याकडेदुर्लक्ष झाले किंवा तिचे मत ऐकले गेले नाही. सामाजिकमाध्यमांचे दुष्परिणाम आपण आधीच अनुभवले आहेत.त्यामुळे एआय अर्थव्यवस्था कशी बदलेल, हा प्रश्नविचारण्यापेक्षा अल्गोरिदम दुसऱ्याच्या वेदनाजाणण्याची मानवी क्षमता कमी करू लागतील, तेव्हात्याचे परिणाम काय असतील, हा प्रश्न विचारणे अधिकआवश्यक आहे. एआयला वेदना ओळखण्याचेप्रशिक्षणच दिले गेले नसेल, तर तो न्यायाचे रक्षण करूशकेल का? जर त्याचे एकमेव उद्दिष्ट नफा वाढवणेअसेल, तर तो शांततेला प्राधान्य देईल का? हे नैतिकप्रश्न तांत्रिक प्रश्नांपूर्वी विचारले गेले पाहिजेत. कारणमानवतेचे भविष्य घडवण्याची क्षमता त्यांच्यातच आहे. (प्रोजेक्ट सिंडिकेट) एआय विकसकांनी आपल्याप्रयोगशाळांबाहेर पडून खाणी आणिकारखान्यांतील बालकामगारांनाभेटले पाहिजे. विस्थापित कुटुंबांशीसंवाद साधला पाहिजे आणि गरिबी,भेदभाव व सामाजिक बहिष्कार सहनकरणाऱ्या वंचित समाजघटकांमध्येकाही काळ घालवला पाहिजे.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
महाराष्ट्र
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

पुण्यात NCP कार्यालयाबाहेर तरुणांच्या दोन गटांत राडा; एकमेकांना मारहाण
मुंबई लोकलच्या छतावर चढला तरुण; ओव्हरहेड वायरच्या संपर्कात येऊन 45% भाजला
वादळाआधीच मेक्सिकोत जोरदार वाऱ्यांचा तडाखा; मैदानातून खेळाडूंची धावपळ!
देश विदेश
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल

























Subscribe to my channel



