बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू मुख्य भूमिकेत असलेला अत्यंत चर्चेत असलेला ‘अस्सी’ हा सिनेमा आज (२० फेब्रुवारी २०२६) चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. अनुभव सिन्हा यांच्या दिग्दर्शनाखालील हा चित्रपट प्रेक्षकांना पहिल्याच दिवशी खूप आवडला आहे. सोशल मीडियावर या चित्रपटावर प्रशंसेचा वर्षाव होत आहे. अनेकांनी चित्रपटाला ‘भावनिक धक्का देणारा’, ‘थक्क करणारा’ आणि ‘समाजावर विचार करायला भाग पाडणारा’ चित्रपट म्हटलं आहे. चित्रपटाला सुरुवातीलाच चांगले रिव्ह्यूज मिळत आहेत. आता या चित्रपटाची कथा नेमकी कशी आहे? चला जाणून घेऊया…
तापसी पन्नू व्यतिरिक्त ‘अस्सी’ चित्रपटामध्ये मोहम्मद जीशान अय्यूब, नसीरुद्दीन शाह, मनोज पाहवा, कुमुद मिश्रा, कानी कुस्रुति आणि रेवती यांसारख्या दिग्गज कलाकारांची जबरदस्त टीम आहे. चित्रपटाची कथा एका पीडितेच्या भोवती फिरते, जिच्यावर झालेल्या अमानुष अत्याचारानंतर कोर्टात न्यायाची लढाई लढली जाते.
‘अस्सी’ म्हणजे काय?
‘अस्सी’ हा चित्रपट तीव्र कायदेशीर संघर्षाच्या माध्यमातून समाजातील जटिल प्रश्न उपस्थित करतो. कथा फक्त कोर्टातील वादविवादापुरती मर्यादित राहत नाही, तर नैतिकता, जबाबदारी आणि येणाऱ्या पिढ्यांच्या भविष्याशी निगडित गंभीर मुद्द्यांना स्पर्श करते. रिलीज झाल्यानंतर प्रेक्षकांनी एक्स (पूर्वीचे ट्विटर) वर आपली प्रतिक्रिया शेअर केली आहे. या प्रतिक्रिया आता व्हायरल होत आहेत.
प्रेक्षक काय म्हणत आहेत?
एकाने लिहिले, “‘अस्सी’ नक्की पाहा. अनुभव सिन्हा यांचे अप्रतिम दिग्दर्शन आणि तापसी व कानी कुस्रुति यांचा जबरदस्त अभिनय तुम्हाला आतून हादरवून टाकेल. तसेच समाजात घडणाऱ्या घटनांवर विचार करायला भाग पाडेल.” तापसी पन्नूच्या अभिनयाची सर्वत्र प्रशंसा होत आहे. एका यूजरने म्हटले, “तापसी फक्त मजबूत भूमिका साकारत नाहीत, तर त्या पात्राच्या दुःख आणि ताकदीच्या प्रत्येक भावना तुमच्यापर्यंत पोहोचवते. ‘अस्सी’ थोडा समजायला कठी आहे, पण पूर्णपणे व्यर्थ नाही.”
तिसऱ्या एकाने लिहिले, “एक जबरदस्त आणि अस्वस्थ करणारा कोर्टरूम ड्रामा, ज्याची पकड मजबूत कथानक आणि दमदार अभिनयावर आधारित आहे. विशेषतः तापसी पन्नू आणि कानी कुस्रुति यांच्या परफॉर्मन्समुळे हा चित्रपट वेगळ्या स्तरावर जातो. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट मल्टिप्लेक्स सर्किटमध्ये स्थिर कामगिरी करू शकतो. कारण सध्या त्याला टक्कर देणारा एकही सिनेमा नाही, फक्त टार्गेट ऑडियन्सने थिएटरपर्यंत पोहोचावे.”
अनुभव सिन्हा आणि तापसी पन्नू यांचा तिसरा चित्रपट
अनुभव सिन्हा आणि तापसी पन्नू यांचा हा तिसरी एकत्रित सिनेमा आहे. यापूर्वी ते ‘मुल्क’ आणि ‘थप्पड’ या चित्रपटांमध्ये ते एकत्र दिसले होते. ‘अस्सी’ हा केवळ एक चित्रपट नाही, तर समाजाला आरसा दाखवणारा, विचार करायला भाग पाडणारा आणि हादरवून टाकणारी कथा आहे.
शहर
- पुणे: भीमाशंकर येथे श्रावण यात्रेला दिमाखात सुरुवात; भाविकांसाठी ३८ विशेष बस आणि सुरक्षेसाठी २५० पोलीस कर्मचारी तैनात
- नागपूर: कायदा-सुव्यवस्था महत्त्वाची, ओबीसी संघटनांनी मोर्चा काढू नये; चंद्रशेखर बावनकुळेंचे आवाहन
- मुंबई: बंगळुरू-मुंबई वंदे भारत स्लीपर ट्रेनची मोठी अपडेट; २४ ऐवजी फक्त १६ तासांत गाठणार नाश्ता-जेवणासह ३,००० रुपयांपर्यंत असणार तिकीट
- पुणे: पिंपरी-चिंचवडमध्ये 'पे अँड पार्क' धोरणावरून सोसायटी फेडरेशनमध्येच मतभेद; एकाचा तीव्र विरोध तर दुसऱ्याचा जाहीर पाठिंबा
महाराष्ट्र
- पुणे: भीमाशंकर येथे श्रावण यात्रेला दिमाखात सुरुवात; भाविकांसाठी ३८ विशेष बस आणि सुरक्षेसाठी २५० पोलीस कर्मचारी तैनात
- नागपूर: कायदा-सुव्यवस्था महत्त्वाची, ओबीसी संघटनांनी मोर्चा काढू नये; चंद्रशेखर बावनकुळेंचे आवाहन
- मुंबई: बंगळुरू-मुंबई वंदे भारत स्लीपर ट्रेनची मोठी अपडेट; २४ ऐवजी फक्त १६ तासांत गाठणार नाश्ता-जेवणासह ३,००० रुपयांपर्यंत असणार तिकीट
- पुणे: पिंपरी-चिंचवडमध्ये 'पे अँड पार्क' धोरणावरून सोसायटी फेडरेशनमध्येच मतभेद; एकाचा तीव्र विरोध तर दुसऱ्याचा जाहीर पाठिंबा
गुन्हा
- नाशिक: केमिकल वापरून बनवल्या जात होत्या बनावट नोटा; त्र्यंबकेश्वर मार्गावरील बंगल्यावर पोलिसांचा छापा
- कोल्हापूर: वीजचोरीचा मोठा भांडाफोड शिरोळमध्ये स्मार्ट मीटरमध्ये फेरफार करून ९ लाखांची चोरी; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल!
- सांगली: "मेस बदलली म्हणून विद्यार्थ्याला लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण; विटा येथील 'गुरुकुल'मधील प्रकाराने खळबळ."
- पुणे: "पहाटे ३ वाजता थरार; गळ्याला कोयता लावून व्यापाऱ्याची कार फोडली अन् रोकड लुटली!"
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
- पंचांग १२ ऑगस्ट २०२६: दीपअमावस्या, बुधादित्य योग, गजकेसरी योग आणि शुभ मुहूर्त
- ८ ऑगस्ट २०२६ चे सविस्तर राशिभविष्य: आज शनीची विशेष कृपा, या राशींचे नशीब चमकणार!
- अंक भविष्य ४ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या मूलांक १ ते ९ नुसार तुमचे आजचे राशीभविष्य
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला दिल्ली उच्च न्यायालय आणि विमानतळाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी; प्रशासनाची यंत्रणा सतर्क
- नांदेड: पतीचा जीव वाचवण्यासाठी मानवी ढाल बनणाऱ्या शूर पोलिसासमोर खासदार हरसिमरत कौर बादल नतमस्तक; हल्ल्यात पोलिसाच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक
- नवी दिल्ली: स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला पंतप्रधान मोदींचे देशाला आवाहन; फाळणीच्या वेदनांची आठवण करत 'विकसित भारत'चे लक्ष्य
- नवी दिल्ली: लोकशाही जिवंत ठेवण्याची आपली जबाबदारी आहे; कपिल सिब्बलांच्या युक्तिवादावर सरन्यायाधीशांचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

























Subscribe to my channel




