अजित पवार यांच्या विमान अपघाताला आज 13 दिवस पूर्ण झाले असून या प्रकरणावरून राज्याच्या राजकारणात नवे प्रश्न उपस्थित होत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेत जवळपास दीड तासांचे सविस्तर प्रेसेंटेशन केले. यामध्ये त्यांनी अपघातामागे 100 टक्के घातपाताचा संशय व्यक्त करत तीन ते चार महत्त्वाचे मुद्दे मांडले.
रोहित पवार यांच्या म्हणण्यानुसार, अजित पवार हे कारने प्रवास करणार होते. मात्र पूर्व विदर्भातील एका नेत्याच्या फोनमुळे त्यांना उशीर झाला आणि त्यानंतर विमानाने जाण्याचा निर्णय घ्यावा लागला, असा दावा त्यांनी केला. या पार्श्वभूमीवर “एखाद्या फाईलवर सही घ्यायची होती म्हणून मुद्दाम उशीर घडवून आणला गेला का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच, या प्रकरणात व्हीएसआर या विमान कंपनीबाबतही त्यांनी शंका व्यक्त केली. याशिवाय ‘अॅरो’ नावाच्या हँडलिंग कंपनीची भूमिकाही संशयास्पद असल्याचा दावा त्यांनी केला. पायलट सुमित कपूर यांच्या संदर्भातही काही तांत्रिक मुद्दे मांडत त्यांनी प्रश्न उपस्थित केले. रोहित पवार यांनी सांगितले की, आतापर्यंत उपलब्ध झालेल्या माहितीनुसार हे चार प्रमुख मुद्दे संशय निर्माण करणारे आहेत. मात्र, या सर्व बाबींवर अंतिम निष्कर्ष हा अधिकृत चौकशी अहवालातूनच स्पष्ट होईल, असेही त्यांनी नमूद केले.
शहर
- पुणे: MPSC वाद अधिकच पेटला! आंदोलनकर्त्यांनी सचिव महेंद्र हरपळकर यांच्या तोंडाला फासला काळा रंग; संभाजी ब्रिगेडकडून उच्चपदस्थांच्या राजीनाम्याची मागणी!
- मुंबई: मुख्यमंत्र्यांची धडाडीची कारवाई! मंत्री कार्यालयातील तब्बल ५५० नियमबाह्य कर्मचाऱ्यांना मूळ विभागात परत पाठवले, मंत्रालयात खळबळ!
- नाशिक: सरकारी डॉक्टरचा संतापजनक प्रताप; सुसाट लक्झरी कार दामटून इतर वाहनांना धडक आणि पादचाऱ्यांना उडवले!
- मुंबई: रुग्णवाहिका वेळेवर न आल्याने कुर्ल्यात घरीच झाली प्रसूती, प्रसूतीनंतर महिलेला चादरीतून झोळी करून नेण्याची आली वेळ!
महाराष्ट्र
- बीड: साहित्य क्षेत्राचा मोठा सन्मान! प्रसिद्ध कवी डॉ. विठ्ठल वाघ यांना प्रतिष्ठेचा 'स्व. भगवानराव लोमटे राज्य पुरस्कार' प्रदान!
- नागपुर: आर्थिक विवंचनेतून अत्यंत दुर्दैवी घटना; उधारीचे पैसे फेडता येत नसल्याने ५० वर्षीय शेतकऱ्याने शेतात संपवले जीवन!
- कोल्हापुर: दहीहंडीचा आनंद क्षणार्धात विरला! दहीहंडी फोडून गावकडे परतत असताना २८ वर्षीय तरुण गोविंदाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू!
- पुणे: MPSC वाद अधिकच पेटला! आंदोलनकर्त्यांनी सचिव महेंद्र हरपळकर यांच्या तोंडाला फासला काळा रंग; संभाजी ब्रिगेडकडून उच्चपदस्थांच्या राजीनाम्याची मागणी!
गुन्हा
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
- पुणे: 'सैराट' प्रकरणाची पुनरावृत्ती! आंतरजातीय प्रेमविवाह केल्याच्या रोषातून संतापलेल्या भावांचा बहिणीच्या पतीवर पिस्तूल आणि कोयत्याने जीवघेणा हल्ला
- नाशिक: रोड आणि सिडकोत तोतया पोलिसांचा उच्छाद; भरदिवसा नागरिकांना चकमा देत साडेपाच तोळे सोने लांबवले
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ९ सप्टेंबर २०२६: सिंह राशीतील चंद्र गोचरमुळे ‘डबल धमाका’ आणि मालमत्ता वाढीचे योग!
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान
- नवी दिल्ली: राहुल गांधींच्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले न्यायालयासमोर सगळे समान आहेत, कोणीही श्रेष्ठ नाही
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
- तमिळनाडू: टीव्हीकेचे नेते विजय यांच्या सरकारसमोर मोठे राजकीय संकट, विरोधकांचे सरकार कोसळण्याचे भाकीत आणि नव्या समीकरणांची चर्चा




























Subscribe to my channel



