
Pulwama Attack : १४ फेब्रवारी २०१९ ही तारीख कोणताही भारतीय नागरिक विसरू शकत नाही. याच दिवशी जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात भारतीय निमलष्करी दलाचे ४० जवान शहीद झाले होते. आज या घटनेला सहा वर्ष पूर्ण झाली आहेत. मात्र, या हल्ल्याच्या जखमा आजही प्रत्येकाच्या मनात ताज्या आहेत.
कसा झाला होता हल्ला ?
१४ फेब्रुवारी रोजी सीआरपीएफच्या जवानांचा ताफा जम्मूपासून श्रीनगरच्या दिशेने निघाला होता. या ताफ्यात ६० हून अधिक वाहने होती. या वाहनांमध्ये २५४७ सैनिक होते. यादरम्यान अचानक एक स्फोटकांनी भरलेली लाल गाडी ताफ्याच्या बाजुने जाऊ लागली. सैनिकांनी त्या गाडीला ताफ्यापासून दूर जाण्यास सांगितल. मात्र, चालकाने या सुचनेकडे दुर्लक्ष केलं. अवंतीपुरा भागात पोहोचताच त्या गाडीने सैन्याच्या ताफ्यातील एका गाडीला जोरदार धडक दिली. त्यामुळे मोठा स्फोट झाला. या हल्ल्यात भारतीय निमलष्करी दलाचे ४० जवान शहीद झाले.
जैश-ए-मोहम्मदने घेतली जबाबदारी
या घटनेनंतर पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदने या हल्ल्याची जबाबादारी घेतली. या हल्ल्यानंतर देशभरात तीव्र संतापाची लाट उसळली. प्रत्येक भारतीयाच्या मनात पाकिस्तानला धडा शिकवावा ही एकच भावना होती. पंतप्रधान मोदी यांनीही यासंदर्भात बोलताना, ज्या भावना देशवासियांच्या आहेत, त्याच भावना माझ्या आहेत, असं म्हणत सूचक इशारा दिला होता.
|
Pune Metro construction : पुण्यात चोरट्यांचा सुळसुळाट! मेट्रोवरच डोळा; अडीच लाखांचं साहित्य लंपास |
भारताचे प्रत्युत्तर
या हल्ल्याच्या १२ दिवसांनंतर भारताने बालाकोटमध्ये एअर स्ट्राईक दहशतवाद्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं. २६ फेब्रुवारी रोजी पहाटे भारतीय हवाई दलाने पाकिस्तान व्याप्त काश्मीरमधील बालाकोट येथे हवाई हल्ला केला. या हल्ल्यात जवळपास ३०० दहशतनाद्यांचा खात्मा करण्यात आला.
विंग कमांडर अभिनंदन यांची शौर्यगाथा
या हवाई हल्ल्यादरम्यान भारताच्या मिग-२१ विमानांनी पाकिस्तानच्या एफ-१६ लढाऊ विमानांचाही सामना केला. मात्र, यावेळी विंग कमांडर अभिनंदन यांचे मिग-२१ हे लढाऊ विमान क्षतीग्रस्त झाले आणि थेट पाकव्याप्त काश्मीरमध्ये जाऊन कोसळले. काही तासातच विंग कमांडर अभिनंदन यांना पाकिस्तान पोलिसांनी कैद केलं. मात्र राजनैतिक दबावामुळे पाकिस्तानला १ मार्च २०१९ रोजी अभिनंदन यांना सोडावं लागलं. पुढे विंग कमांडर अभिनंदन यांना 'वीर चक्र' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
शहर
- नागपूर दर्गा धर्मांतर प्रकरण: तरुणीला बुरखा आणि कलमा वाचायला लावून बळजबरीने धर्मांतराचा प्रयत्न
- भारत-नेपाल सीमेवर नागरिकांना मोठा दिलासा! बालेन शाह सरकारचा मोठा निर्णय; भारतातून आणणाऱ्या सामानावरील शुल्क सवलत पाच पटीने वाढवली!
- ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; चांदी तब्बल ६,००० रुपयांनी स्वस्त!
- शिल्पा शिंदेच्या 'खोट्या' कबुलीजबाबावर हिना खानचा संताप; पंतप्रधान मोदींकडे केली उपरोधिक मागणी!
महाराष्ट्र
- नागपूर दर्गा धर्मांतर प्रकरण: तरुणीला बुरखा आणि कलमा वाचायला लावून बळजबरीने धर्मांतराचा प्रयत्न
- ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; चांदी तब्बल ६,००० रुपयांनी स्वस्त!
- शिल्पा शिंदेच्या 'खोट्या' कबुलीजबाबावर हिना खानचा संताप; पंतप्रधान मोदींकडे केली उपरोधिक मागणी!
- भोंदूगिरीचा पर्दाफाश! अघोरी पूजा आणि मृत्यूची भीती दाखवून 'भोंदू कमलेश'ने राज्यभरातील भाविकांना लुटले; पोलिसांची दोन पथके रवाना!
गुन्हा
- मलबार हिल पोलिसांत गुन्हा! सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ लिपिकाकडून विवाहितेची १५ लाखांना फसवणूक!
- अमरावती: "तू आम्हाला दारू पाजतो का?"; नकार देताच वाद झाला अन् दगडाने ठेचून तरुणाचा खून;
- पुण्यात रक्तरंजित थरार! आयटीआयच्या विद्यार्थ्याची झोपेत असताना वर्गमित्राकडून निर्घृण हत्या
- रायगड: दागिन्यांच्या हव्यासापोटी वृद्धेचा जीव घेतला! अलिबागमध्ये ८५ वर्षीय महिलेची हत्या; मृतदेह आंबेनळी घाटात फेकला
राजकीय
- तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी खळबळ! २३ खासदार बंडखोर गटाच्या संपर्कात, ममता बॅनर्जींच्या अडचणीत वाढ?
- कर्नाटकात राजकीय भूकंप: मंत्री रामलिंगा रेड्डींचा राजीनामा; खातेवाटपावरून मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप!
- छगन भुजबळ दिल्लीला जाणार? राज्यसभेसाठी नाव निश्चित होण्याची शक्यता, समीर भुजबळांच्या मंत्रिमंडळ प्रवेशाची चर्चा!
- पश्चिम बंगाल: तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी फूट! 'ममता बॅनर्जी आता आमच्या नेत्या नाहीत', बंडखोर आमदारांचा खळबळजनक दावा
इतर
- मुंबई हादरली: डोकेडिया कुटुंब मृत्यू प्रकरणाचे गूढ वाढले; टरबूज नाही, तर 'उंदीर मारण्याचे विष' कारणीभूत?
- आजचे राशीभविष्य ५ जून २०२६: ग्रहांच्या आशीर्वादाने नशीब उजळणार, जाणून घ्या काय सांगतात तुमचे तारे!
- पुणे: सामाजिक बांधिलकी जपत 'ONP Hospitals'तर्फे ७ जून रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन!
- अन्न व औषध प्रशासनाचा बीडमध्ये धडाका: तुकाराम मुंढेंच्या आदेशानुसार भेसळयुक्त पदार्थ आणि गुटखा जप्त
मनोरंजन
- आयपीएल फायनल नंतर गुजरात टायटन्सला मोठा धक्का! टीम बसमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; शुभमन गिलसह सर्व खेळाडू सुखरूप!
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
- "बॉलिवूडमध्ये मराठी कलाकारांना 'घाटी' समजलं जातं"; वैभव मांगलेंचे बॉलीवूडवर अत्यंत खळबळजनक भाष्य!
देश विदेश
- खिसा रिकामा, महागाई जोरात! २००० ते २०२६ दरम्यान जीवनावश्यक वस्तू ५ ते ६ पटीने महागल्या; पेट्रोल अन् दुधाचे दर ऐकून चक्रावाल!खिसा रिकामा, महागाई जोरात! २००० ते २०२६ दरम्यान जीवनावश्यक वस्तू ५ ते ६ पटीने महागल्या; पेट्रोल अन् दुधाचे दर ऐकून चक्रावाल!
- गरिबीवर मात! ई-रिक्षा चालकाच्या मुलाने क्रॅक केली JEE Advanced परीक्षा; आयआयटीत (IIT) जाणारा ठरला गावातील पहिलाच तरुण!
- नोएडा शहरासाठी आजची सकाळ अत्यंत भीतीदायक ठरली, कारण शहरातील दोन वेगवेगळ्या ठिकाणी आगीच्या भीषण घटना घडल्या आहेत.
- पश्चिम बंगाल: तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी फूट! 'ममता बॅनर्जी आता आमच्या नेत्या नाहीत', बंडखोर आमदारांचा खळबळजनक दावा


























Subscribe to my channel


