
Pulwama Attack : १४ फेब्रवारी २०१९ ही तारीख कोणताही भारतीय नागरिक विसरू शकत नाही. याच दिवशी जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात भारतीय निमलष्करी दलाचे ४० जवान शहीद झाले होते. आज या घटनेला सहा वर्ष पूर्ण झाली आहेत. मात्र, या हल्ल्याच्या जखमा आजही प्रत्येकाच्या मनात ताज्या आहेत.
कसा झाला होता हल्ला ?
१४ फेब्रुवारी रोजी सीआरपीएफच्या जवानांचा ताफा जम्मूपासून श्रीनगरच्या दिशेने निघाला होता. या ताफ्यात ६० हून अधिक वाहने होती. या वाहनांमध्ये २५४७ सैनिक होते. यादरम्यान अचानक एक स्फोटकांनी भरलेली लाल गाडी ताफ्याच्या बाजुने जाऊ लागली. सैनिकांनी त्या गाडीला ताफ्यापासून दूर जाण्यास सांगितल. मात्र, चालकाने या सुचनेकडे दुर्लक्ष केलं. अवंतीपुरा भागात पोहोचताच त्या गाडीने सैन्याच्या ताफ्यातील एका गाडीला जोरदार धडक दिली. त्यामुळे मोठा स्फोट झाला. या हल्ल्यात भारतीय निमलष्करी दलाचे ४० जवान शहीद झाले.
जैश-ए-मोहम्मदने घेतली जबाबदारी
या घटनेनंतर पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदने या हल्ल्याची जबाबादारी घेतली. या हल्ल्यानंतर देशभरात तीव्र संतापाची लाट उसळली. प्रत्येक भारतीयाच्या मनात पाकिस्तानला धडा शिकवावा ही एकच भावना होती. पंतप्रधान मोदी यांनीही यासंदर्भात बोलताना, ज्या भावना देशवासियांच्या आहेत, त्याच भावना माझ्या आहेत, असं म्हणत सूचक इशारा दिला होता.
|
Pune Metro construction : पुण्यात चोरट्यांचा सुळसुळाट! मेट्रोवरच डोळा; अडीच लाखांचं साहित्य लंपास |
भारताचे प्रत्युत्तर
या हल्ल्याच्या १२ दिवसांनंतर भारताने बालाकोटमध्ये एअर स्ट्राईक दहशतवाद्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं. २६ फेब्रुवारी रोजी पहाटे भारतीय हवाई दलाने पाकिस्तान व्याप्त काश्मीरमधील बालाकोट येथे हवाई हल्ला केला. या हल्ल्यात जवळपास ३०० दहशतनाद्यांचा खात्मा करण्यात आला.
विंग कमांडर अभिनंदन यांची शौर्यगाथा
या हवाई हल्ल्यादरम्यान भारताच्या मिग-२१ विमानांनी पाकिस्तानच्या एफ-१६ लढाऊ विमानांचाही सामना केला. मात्र, यावेळी विंग कमांडर अभिनंदन यांचे मिग-२१ हे लढाऊ विमान क्षतीग्रस्त झाले आणि थेट पाकव्याप्त काश्मीरमध्ये जाऊन कोसळले. काही तासातच विंग कमांडर अभिनंदन यांना पाकिस्तान पोलिसांनी कैद केलं. मात्र राजनैतिक दबावामुळे पाकिस्तानला १ मार्च २०१९ रोजी अभिनंदन यांना सोडावं लागलं. पुढे विंग कमांडर अभिनंदन यांना 'वीर चक्र' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
शहर
- सावध राहा! सोलापुरातील 'या' १५ शाळा आहेत बेकायदेशीर; विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी शिक्षणाधिकाऱ्यांचे पालकांना आवाहन!
- नोकरीच्या बाजारात आता पदवीपेक्षा कौशल्याला भाव; मॅनपॉवरग्रुपच्या सर्वेक्षणातून धक्कादायक वास्तव समोर!
- AI मुळे जागतिक बाजारात मोठी उलथापालथ; टॉप १० मधून रिलायन्स, एचडीएफसी बाहेर, भारतीय कंपन्यांचे रँकिंग घसरले!
- आजीचा मोठा विजय! सांभाळ करण्याच्या अटीवर नातवाच्या नावे केलेली ७.५ एकर जमीन आजीने पुन्हा स्वतःच्या नावे केली
महाराष्ट्र
- AI मुळे जागतिक बाजारात मोठी उलथापालथ; टॉप १० मधून रिलायन्स, एचडीएफसी बाहेर, भारतीय कंपन्यांचे रँकिंग घसरले!
- आजीचा मोठा विजय! सांभाळ करण्याच्या अटीवर नातवाच्या नावे केलेली ७.५ एकर जमीन आजीने पुन्हा स्वतःच्या नावे केली
- उत्तर प्रदेशच्या विद्यार्थिनींसाठी आनंदाची बातमी! 'राणी लक्ष्मीबाई योजने'अंतर्गत ५० हजार मेधावी मुलींना मिळणार मोफत स्कूटी
- शिवनेरी पायथ्याशी शिवराज्याभिषेकाचा अभूतपूर्व जल्लोष! २६ लाखांच्या हायड्रोलिक लिफ्टचे उद्घाटन; जुन्नरमध्ये 'बिबट सफारी' प्रकल्पाला मंजुरीची घोषणा!
गुन्हा
- पुणे: बंडू आंदेकर टोळीतील सराईत गुंडाला बेड्या; आठ महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देणारा ओम नगरकर गजाआड
- पिंपरी-चिंचवड: बनावट 'आरटीआय' कार्यकर्त्यांचा पर्दाफाश: पीएमआरडीए (PMRDA) अधिकाऱ्यांना धमकावून खंडणी उकळणाऱ्या टोळीला अटक!
- उत्तर प्रदेश: शामली धर्मांतर अमली पदार्थ तस्कराचा मुलगा 'आयुष' पाकिस्तानी धर्मप्रसारकांच्या भाषणांचा होता चाहता!
- झारखंड: गर्लफ्रेंडसाठी पोटच्या ३ चिमुरड्या मुलींचा झोपेतच गळा चिरला; निर्घृण तिहेरी हत्याकांडाने देश हादरला
राजकीय
- कोल्हापुरात 'शक्तीपीठ महामार्गा'वरून राजकीय ठिणगी; सतेज पाटील आणि राजेश क्षीरसागर आमनेसामने!
- तृणमूल काँग्रेसमध्ये राजकीय भूकंप; २० खासदार 'नॉट रिचेबल', गुप्त बैठका आणि संभाव्य फुटीच्या चर्चांनी ममता बॅनर्जींची चिंता वाढली.
- पंजाब भाजपमध्ये मोठी खळबळ; प्रदेशाध्यक्षपदी के.एस. ढिल्लों यांच्या नियुक्तीनंतर सरचिटणीस डॉ. जगमोहन सिंग राजू यांचा राजीनामा.
- ममता बॅनर्जींना दिल्लीत मोठा धक्का; तृणमूलच्या दोन राज्यसभा खासदारांचा तडकाफडकी राजीनामा.
इतर
- आजचे राशीभविष्य: मंगळाच्या कृपेने या राशींना होणार धनलाभ, मालमत्ता खरेदीचे योग!
- एसटीचा प्रवास आता अधिक हायटेक! सवलतीसाठी 'एनसीएमसी' स्मार्ट कार्ड अनिवार्य, तर बसस्थानकांच्या २०० मीटर परिसरात अवैध वाहतुकीवर बंदी!
- रोज सकाळी जिरे पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर की अपायकारक? डॉक्टरांनी सांगितली सत्यता.
- ८ जून २०२६ रोजी कोणत्या राशींवर होणार धनवर्षाव? जाणून घ्या तुमचे भविष्य!
मनोरंजन
- टीम इंडिया मुल्लांपूरमध्ये दाखल: अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्याची तयारी, गिलच्या सहभागावर प्रश्नचिन्ह!
- आयपीएल फायनल नंतर गुजरात टायटन्सला मोठा धक्का! टीम बसमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; शुभमन गिलसह सर्व खेळाडू सुखरूप!
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
देश विदेश
- नोकरीच्या बाजारात आता पदवीपेक्षा कौशल्याला भाव; मॅनपॉवरग्रुपच्या सर्वेक्षणातून धक्कादायक वास्तव समोर!
- रेल्वे: ४० वर्षे जुनी प्रणाली होणार कालबाह्य, ऑगस्टपासून एआय (AI) आधारित अत्याधुनिक प्रणालीची सुरुवात!
- उत्तर प्रदेश: शामली धर्मांतर अमली पदार्थ तस्कराचा मुलगा 'आयुष' पाकिस्तानी धर्मप्रसारकांच्या भाषणांचा होता चाहता!
- झारखंड: गर्लफ्रेंडसाठी पोटच्या ३ चिमुरड्या मुलींचा झोपेतच गळा चिरला; निर्घृण तिहेरी हत्याकांडाने देश हादरला




























Subscribe to my channel
