
Pulwama Attack : १४ फेब्रवारी २०१९ ही तारीख कोणताही भारतीय नागरिक विसरू शकत नाही. याच दिवशी जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात भारतीय निमलष्करी दलाचे ४० जवान शहीद झाले होते. आज या घटनेला सहा वर्ष पूर्ण झाली आहेत. मात्र, या हल्ल्याच्या जखमा आजही प्रत्येकाच्या मनात ताज्या आहेत.
कसा झाला होता हल्ला ?
१४ फेब्रुवारी रोजी सीआरपीएफच्या जवानांचा ताफा जम्मूपासून श्रीनगरच्या दिशेने निघाला होता. या ताफ्यात ६० हून अधिक वाहने होती. या वाहनांमध्ये २५४७ सैनिक होते. यादरम्यान अचानक एक स्फोटकांनी भरलेली लाल गाडी ताफ्याच्या बाजुने जाऊ लागली. सैनिकांनी त्या गाडीला ताफ्यापासून दूर जाण्यास सांगितल. मात्र, चालकाने या सुचनेकडे दुर्लक्ष केलं. अवंतीपुरा भागात पोहोचताच त्या गाडीने सैन्याच्या ताफ्यातील एका गाडीला जोरदार धडक दिली. त्यामुळे मोठा स्फोट झाला. या हल्ल्यात भारतीय निमलष्करी दलाचे ४० जवान शहीद झाले.
जैश-ए-मोहम्मदने घेतली जबाबदारी
या घटनेनंतर पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदने या हल्ल्याची जबाबादारी घेतली. या हल्ल्यानंतर देशभरात तीव्र संतापाची लाट उसळली. प्रत्येक भारतीयाच्या मनात पाकिस्तानला धडा शिकवावा ही एकच भावना होती. पंतप्रधान मोदी यांनीही यासंदर्भात बोलताना, ज्या भावना देशवासियांच्या आहेत, त्याच भावना माझ्या आहेत, असं म्हणत सूचक इशारा दिला होता.
|
Pune Metro construction : पुण्यात चोरट्यांचा सुळसुळाट! मेट्रोवरच डोळा; अडीच लाखांचं साहित्य लंपास |
भारताचे प्रत्युत्तर
या हल्ल्याच्या १२ दिवसांनंतर भारताने बालाकोटमध्ये एअर स्ट्राईक दहशतवाद्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं. २६ फेब्रुवारी रोजी पहाटे भारतीय हवाई दलाने पाकिस्तान व्याप्त काश्मीरमधील बालाकोट येथे हवाई हल्ला केला. या हल्ल्यात जवळपास ३०० दहशतनाद्यांचा खात्मा करण्यात आला.
विंग कमांडर अभिनंदन यांची शौर्यगाथा
या हवाई हल्ल्यादरम्यान भारताच्या मिग-२१ विमानांनी पाकिस्तानच्या एफ-१६ लढाऊ विमानांचाही सामना केला. मात्र, यावेळी विंग कमांडर अभिनंदन यांचे मिग-२१ हे लढाऊ विमान क्षतीग्रस्त झाले आणि थेट पाकव्याप्त काश्मीरमध्ये जाऊन कोसळले. काही तासातच विंग कमांडर अभिनंदन यांना पाकिस्तान पोलिसांनी कैद केलं. मात्र राजनैतिक दबावामुळे पाकिस्तानला १ मार्च २०१९ रोजी अभिनंदन यांना सोडावं लागलं. पुढे विंग कमांडर अभिनंदन यांना 'वीर चक्र' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
शहर
- पुणे: नीरा शहरात एटीएम फसवणुकीचा सुळसुळाट; बँका आणि यंत्रणेच्या ढिम्म कारभारामुळे सर्वसामान्य नागरिक भरडले
- अमरावती: स्वतःच्याच घरावर गोळीबार घडवून आणला; निलंबित तलाठ्याचा धक्कादायक डाव पोलिसांच्या तपासात उघड
- चंद्रपूर: बिबट्याचा थरार; कुत्र्याचा पाठलाग करत घरात शिरला आणि झोपलेल्या पती-पत्नीवर केला हल्ला
- मुंबई: ओव्हरटेक करण्याच्या वादातून फिटनेस ट्रेनरच्या गाडीची तोडफोड; वांद्रे तलाव परिसरात हाणामारी
महाराष्ट्र
- सातारा: रात्रगस्तीवर असलेल्या पोलिसांवर जीवघेणा हल्ला; सातारा जिल्ह्यात खळबळ
- पुणे: नीरा शहरात एटीएम फसवणुकीचा सुळसुळाट; बँका आणि यंत्रणेच्या ढिम्म कारभारामुळे सर्वसामान्य नागरिक भरडले
- अमरावती: स्वतःच्याच घरावर गोळीबार घडवून आणला; निलंबित तलाठ्याचा धक्कादायक डाव पोलिसांच्या तपासात उघड
- चंद्रपूर: बिबट्याचा थरार; कुत्र्याचा पाठलाग करत घरात शिरला आणि झोपलेल्या पती-पत्नीवर केला हल्ला
गुन्हा
- अमरावती: स्वतःच्याच घरावर गोळीबार घडवून आणला; निलंबित तलाठ्याचा धक्कादायक डाव पोलिसांच्या तपासात उघड
- उत्तर प्रदेश: रसमलाईचा वाद अंगलट! धाकट्या भावाकडून दादा-वहिनीवर कात्रीने जीवघेणा हल्ला
- पुणे: रक्ताचा नातेसंबंध सरला: कौटुंबिक वादातून चुलत्याने केला पुतण्या आणि सासऱ्याचा खून, महंमदवाडीत खळबळ
- पुणे: पोलीस भरतीचे स्वप्न भंगले, अकॅडमीतील शिक्षकाच्या मानसिक छळाला कंटाळून २५ वर्षीय तरुणीची आत्महत्या
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- अंक भविष्य ४ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या मूलांक १ ते ९ नुसार तुमचे आजचे राशीभविष्य
- आजचे राशिभविष्य ३ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या आज कोणत्या राशींवर होणार शिवाची कृपा आणि कोणाला मिळणार ग्रहांची साथ
- आजचे राशिभविष्य १ ऑगस्ट २०२६: महिन्याची सुरुवात या राशींसाठी धडाक्यात, मिळणार गुडन्यूज तर या राशींची उडणार तारांबळ
- आजचे राशिभविष्य ३१ जुलै २०२६: या भाग्यवान राशींवर असणार श्रीगणेशाची कृपा, संपत्ती आणि लाभाचे योग
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- गोवा: डेंग्यूचा हाहाकार अवघ्या १० दिवसांत ७१ रुग्ण, आरोग्य यंत्रणेत खळबळ
- राजस्थान: बायकोपासून पैसे लपवण्यासाठी शेतकऱ्याने शेतात पुरले ५ लाख रुपये; वर्षभरानंतर नोटा वाळवीने खाल्ल्याचे पाहून बसला धक्का!
- प्रसिद्ध संगीतकार ए.आर. रहमानच्या मुलाला अपघात: गायक ए.आर. अमीनच्या कारला चेन्नईत धडक, थोडक्यात बचावला!
- अहमदाबाद: इमारतीच्या टेरेसवर जाऊन २२ वर्षीय पीजी विद्यार्थीनीवर सुरक्षा रक्षकाचा जीवघेणा अत्याचार.

























Subscribe to my channel



