‘हिंदुस्थानीयांच्या हितासाठी’ : ही हिंदी पत्रकारितेचीआद्य-प्रतिज्ञा आहे. याच संकल्पासह 30 मे 1826 रोजीहिंदीचे पहिले वर्तमानपत्र “उदन्त मार्तण्ड’ प्रकाशित झालेहोते. युगलकिशोर शुक्ल यांना हिंदीचे पहिले संपादकहोण्याचा गौरव प्राप्त आहे. जानेवारी 1931 पर्यंत असेच मानले जात होते की हिंदीपत्रकारितेची सुरुवात 1845 मध्ये काशी येथून प्रकाशितहोणाऱ्या ‘बनारस अखबार’ पासून झाली. पण ‘मॉडर्नरिव्ह्यू’ चे सहायक संपादक ब्रजेन्द्रनाथ बंद्योपाध्याय जेव्हाभारतीय भाषांच्या पत्रकार-कलेचा इतिहास लिहीत होते,तेव्हा त्यांच्या शोध-दृष्टीस “उदन्त मार्तण्ड’ची फाइलआली. तेव्हा हे तथ्य समोर आले की हिंदीचे पहिलेवर्तमानपत्र “उदन्त मार्तण्ड’ आहे. ‘विशाल भारत’ च्या सन 1931 च्या फेब्रुवारी, मार्च,एप्रिल आणि मे या चार अंकांमध्ये ब्रजेन्द्रनाथ बंद्योपाध्याययांचे शोधनिबंध प्रकाशित झाले. त्यानुसार “उदन्तमार्तण्ड’ चा प्रवेशांक 30 मे 1826 रोजी प्रकाशित झालाहोता. 30×20 सेमी फुलस्केप आकाराच्या आठ पानांच्याया वर्तमानपत्राच्या मुखपृष्ठावर मोठ्या अक्षरांमध्ये सर्वातवर “उदन्त मार्तण्ड’ नाव असायचे. त्याच्या खाली संस्कृतमध्ये लिहिले जायचे- दिवाकान्त कान्तिं बिनाध्वान्तमन्तं नचाप्नोति तद्वज्जगत्यज्ञ लोक:। समाचार सेवामृते ज्ञत्वमाप्तुं नशक्नोति तस्मात्करोमीति यत्नं।।याचा अर्थ आहे- सूर्याच्या प्रकाशाशिवाय ज्याप्रमाणेअंधार दूर होत नाही, त्याचप्रमाणे वृत्तसेवेशिवाय अज्ञानी लोक जाणकार होऊ शकत नाहीत. म्हणूनच मी हावर्तमानपत्र प्रकाशनासारखा प्रयत्न करत आहे. अर्थात“उदन्त मार्तण्ड’ चे तात्पर्य आहे वृत्त-सूर्य. प्रवेशांकामध्ये ‘या कागदाच्या प्रकाशकाची जाहिरात’या शीर्षकाखाली वर्तमानपत्राचा उद्देश दिला गेला आहे-“हे “उदन्त मार्तण्ड’ आता पहिल्यांदाच हिंदुस्थानीयांच्याहितासाठी जे आजपर्यंत कुणी चालवले नाही पण इंग्रजीव पारशी व बंगालीमध्ये जो बातम्यांचा कागद छापलाजातो त्याचे सुख त्या भाषा जाणणाऱ्या व वाचणाऱ्यांनाचमिळते आणि सर्व लोक दुसऱ्यांच्या सुखाने सुखी होतात.जसे दुसऱ्याच्या धनाने श्रीमंत होणे व स्वतःचे असतानादुसऱ्याच्या डोळ्यांनी पाहणे तसेच ज्या गुणात ज्याची गतीनाही त्याला त्या रसाची चव मिळणे कठीणच आहे.’ “उदन्त मार्तण्ड’ मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्यांचेजेवढेही उतारे पाहायला मिळतात, त्यावरून असे समजतेकी वाचकांना कोणत्या घटना, प्रवृत्ती आणि बातम्यांचीमाहिती देणे गरजेचे आहे, याचे भान संपादकाला होते.माहिती देणे हे पत्रकारितेचे पहिले कर्तव्य आहे. दुसरेकर्तव्य म्हणजे समाजाला शिक्षित करणे आणि प्रेरितकरणे. पत्रकारितेने लोकरंजनाच्या दिशेनेही कामकरायला हवे, अशी सात्त्विक अपेक्षा केली जाते. “उदन्त मार्तण्ड’ च्या विचार-दृष्टीत भारत आणिभारतीयांच्या हिताला महत्त्वाचे स्थान होते. 7 सप्टेंबर1826 च्या अंकात ‘विलायती कपडा’ शीर्षकाखाली एकटिप्पणी लिहिली गेली आहे- “या देशात विलायतीकपड्यांची आवक कशा प्रकारे वर्षानुवर्षे वाढत गेली तेखाली लिहिलेल्या तपशिलावरूनच समजेल.’ नऊवर्षांचा तपशील देताना संपादकाने सवाल उपस्थितकेला- “जरा विचार करा कुठे दीड लाख रुपये वर्षाचाकपडा आणि कुठे साठ कोटी रुपये वार्षिक! 115 वर्षांत4,00,00,00/- प्रति शेकडा वाढ!’ 4 डिसेंबर 1827 रोजी “उदन्त मार्तण्ड’ चे प्रकाशन बंदझाले. याचे एक कारण म्हणजे इतर भाषांच्यावर्तमानपत्रांना कंपनी सरकारकडून जशी मदत मिळतहोती, तशी “उदन्त मार्तण्ड’ ला मिळाली नाही. टपालकार्यालयातून वर्तमानपत्र वितरणाची सुविधाही मिळालीनाही. “उदन्त मार्तण्ड’ ने हिंदी पत्रकारितेचा भक्कम पायारचला. गेल्या दोनशे वर्षांत हिंदी पत्रकारितेचा आशातीतविस्तार आणि विकास झाला आहे. हिंदी पत्रकारितेने दोनमोठी कामे केली. एक, देश आणि जगाच्या परिस्थिती वघडामोडींमध्ये रस घेणारा वाचकवर्ग तयार केला. दुसरे,भाषेला नवीन रूप दिले आणि स्वच्छ, सुस्पष्ट व समर्थगद्याच्या परंपरेचा विकास केला. हिंदी पत्रकारितेसाठी ही अभिमानाची गोष्ट आहे कीत्यांच्या श्रेष्ठ संपादकांमध्ये हिंदीतर भाषिक विद्वानांचेहीयोगदान आहे. मराठीचे माधवराव सप्रे, बाबूराव विष्णूपराडकर, लक्ष्मण नारायण गर्दे; बंगालीचे राजा राममोहनरॉय, केशवचंद्र सेन, अमृतलाल चक्रवर्ती; गुजरातीचेस्वामी दयानंद सरस्वती, महात्मा गांधी; कन्नडचे नारायणदत्त; तेलुगूचे बालशौरी रेड्डी इत्यादी विद्वानांची एक लांबसाखळी आहे. भारतेंदू यांना हिंदी प्रबोधनाचे अग्रदूत मानले जाते. हिंदीचाशब्दसंग्रह समृद्ध करण्यात ‘आज’ (1920, काशी) च्यासंपादकांची मोठी भूमिका आहे. हिंदी गद्याची रचना आणिशुद्धलेखनाच्या एकरूपतेसाठी ‘सरस्वती’ चे संपादकमहावीर प्रसाद द्विवेदी यांनी कठोर साधना केली. गणेशशंकर विद्यार्थी यांचे ‘प्रताप’ आणि माखनलाल चतुर्वेदीयांचे ‘कर्मवीर’ हीदेखील हिंदी पत्रकारितेची भूषणेआहेत. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे) “उदन्त मार्तण्ड’ ने हिंदी पत्रकारितेचाभक्कम पाया रचला. गेल्या दोनशे वर्षांतहिंदी पत्रकारितेने दोन मोठी कामे केली.एक, देश आणि जगाच्या घडामोडींमध्येरस घेणारा वाचकवर्ग तयार केला. दुसरे,स्वच्छ, सुस्पष्ट आणि समर्थ गद्याच्यापरंपरेचा विकास.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- गोकुळचं राजकारण तापलं! सतेज पाटलांचा महाडिक काका-पुतण्यांवर थेट निशाणा; कोल्हापुरात राजकीय ठिणगी!
- पुणे: 'फेस रेकग्निशन'च्या धसक्याने सफाई कर्मचाऱ्यांची हजेरी वाढली; उपस्थिती २० टक्क्यांवरून थेट ७० टक्क्यांवर!
- बारामती: राष्ट्रवादीचे नगरसेवक किशोर मासाळ यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल; विधवा महिलेकडे केली शरीरसुखाची मागणी!
- पुणे: विधानपरिषद निवडणुकीसाठी विक्रम काकडे 'महायुती'चे उमेदवार; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण!
महाराष्ट्र
- गोकुळचं राजकारण तापलं! सतेज पाटलांचा महाडिक काका-पुतण्यांवर थेट निशाणा; कोल्हापुरात राजकीय ठिणगी!
- पुणे: 'फेस रेकग्निशन'च्या धसक्याने सफाई कर्मचाऱ्यांची हजेरी वाढली; उपस्थिती २० टक्क्यांवरून थेट ७० टक्क्यांवर!
- बारामती: राष्ट्रवादीचे नगरसेवक किशोर मासाळ यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल; विधवा महिलेकडे केली शरीरसुखाची मागणी!
- पुणे: विधानपरिषद निवडणुकीसाठी विक्रम काकडे 'महायुती'चे उमेदवार; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण!
गुन्हा
- पुणे: लिव्ह-इन पार्टनरची निर्घृण हत्या; प्रियकर घराला कुलूप लावून फरार!
- १५ लाख कोटी रुपयांच्या महसूल गैरव्यवहारामुळे शेअर ट्रेडिंगवर बंदी; गुंतवणूकदारांचे धाबे दणाणले!
- पुणे: भुताबाधेच्या नावाखाली ५३ वर्षीय महिलेची ३ लाख ९० हजारांची फसवणूक; भोंदूगिरीचा धक्कादायक प्रकार समोर
- रक्ताचं नातं ठरलं काळं! जुन्नरमध्ये पोटच्या मुलाकडूनच वडील आणि भावाची निर्घृण हत्या; परिसरात खळबळ!
राजकीय
- पश्चिम बंगालमध्ये 'अन्नपूर्णा योजना' सुरू; २८.२५ लाख महिलांना दरमहा मिळणार ३,००० रुपये!
- कॉक्रोच जनता पार्टीचं पहिलं मोठं पाऊल! 'या' ३ दिग्गजांची प्रवक्तेपदी निवड; आंदोलनाला मिळणार नवी दिशा!
- विधान परिषद निवडणूक: महायुतीचे १७ उमेदवार जाहीर; जागावाटपाचा तिढा सुटला, सर्व जागांवर विजयाचा दावा!
- पुणे विधान परिषद निवडणूक: राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी! शरद पवारांचे श्रीकांत पाटील तर अजित पवारांचे विक्रम काळे रिंगणात; चुरस वाढली!
इतर
- ४ जून २०२६ राशिभविष्य: गजकेसरी योगाचा ४ राशींना मोठा लाभ, आजचा दिवस ठरेल खास!
- आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा: 'एनआयसीयू' आणि व्हेंटिलेटरअभावी नवजात बालकाचा मृत्यू; उल्हासनगर रुग्णालयाचा निष्काळजीपणा समोर!
- दहावीच्या परीक्षेत 'पुरवणी कांड': मुलाच्या टक्केवारीसाठी मुख्याध्यापकाकडूनच उत्तरपत्रिका लेखन; सिंधुदुर्गात खळबळ!
- आजचे राशिभविष्य ३ जून २०२६: भद्र राजयोग व लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग, या राशींसाठी भाग्याचा दिवस!
मनोरंजन
- आयपीएल फायनल नंतर गुजरात टायटन्सला मोठा धक्का! टीम बसमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; शुभमन गिलसह सर्व खेळाडू सुखरूप!
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
- "बॉलिवूडमध्ये मराठी कलाकारांना 'घाटी' समजलं जातं"; वैभव मांगलेंचे बॉलीवूडवर अत्यंत खळबळजनक भाष्य!
विडियो गॅलेरी

पुणे आणि पिंपरी-चिंचवडला हादरवून सोडणाऱ्या विषारी दारूकांडाचा थरारक खुलासा
नसरापूर हादरलंय… आणि प्रत्येक आई-बापाच्या काळजात भीतीचं सावट दाटलंय! @punebatamya
संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याला वैचारिक दिशा देणारे महामानव…
देश विदेश
- मोदी सरकारचा मोठा निर्णय, सरकारी बाँड्सवरील कॅपिटल गेन्स टॅक्स रद्द; विदेशी गुंतवणुकीचा ओघ वाढणार!
- मे २०२६ वाहन विक्रीचा अहवाल: भारतीय ऑटो मार्केटमध्ये मोठी तफावत; काही कार्स लाखांच्या घरात, तर काही ३०० चा आकडाही गाठू शकल्या नाहीत!
- टीम इंडिया मुल्लांपूरमध्ये दाखल: अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्याची तयारी, गिलच्या सहभागावर प्रश्नचिन्ह!
- उसाचा रस विकून झाला सेलिब्रिटी; इन्स्टाग्रामवर १.२५ लाख फॉलोअर्स असलेला 'हा' विक्रेता चर्चेत!






















Subscribe to my channel


