केरळच्या अलीकडच्या दौऱ्यात मला काही विचित्रगोष्टी दिसल्या. अनेक शहरांतील चहाची दुकाने बंदहोती. तिथल्या एका स्थानिक मल्याळी चहावाल्यानेविचारले, ‘एलपीजी सिलेंडरशिवाय आम्ही कायकरणार? आम्हाला माहित आहे की पश्चिमआशियातील युद्धामुळे ही टंचाई निर्माण झाली आहे,आम्ही कोणाला दोषही देत नाही; पण सरकार आमचीसमस्या किमान मान्यही करू शकत नाही का?’ गोंधळाच्या वातावरणात ही छोटीशी गोष्ट दुर्लक्षित राहूशकते. पण ती अशा आर्थिक अंडरकरंटकडे बोटदाखवते. तो राजकीय वर्ग स्वीकारण्यास कचरत आहे.अधिकृतपणे सर्व काही ठीक असल्याचे सांगितले जात असले, तरी जमिनीवरील वास्तव खूपच नाजूक आहे. पश्चिम आशियातील तणावामुळे पुरवठा मार्गविस्कळीत झाले आहेत. विशेषतः होर्मुजच्यासामुद्रधुनीत. यामुळे मालाची वाहतूक आणि विम्याचाखर्च वाढला आहे. परंतु, इथे एक महत्त्वाचा मुद्दा आहे: जागतिक अडथळे संकट निर्माण करू शकतात. पणत्याचा परिणाम किती होईल हे देशांतर्गत धोरणे ठरवतात. आणि नेमक्या याच ठिकाणी सरकारचा ‘ऑल इजवेल’ हा दावा पोकळ वाटतो. एलपीजीचेच उदाहरणघ्या. लाखो कुटुंबांपर्यंत स्वच्छ इंधन पोहोचवणे ही गेल्यादशकांतील सर्वात मोठी बदल घडवून आणणारी आणिकल्याणकारी कामगिरी आहे. पण, ते इंधन परवडणारेनसेल, तर त्याचा काय फायदा? भारत आजही आपल्याकच्च्या तेलाच्या गरजेच्या सुमारे 85% आयात करतो.एलपीजीच्या बाबतीतही 60% पेक्षा जास्त अवलंबित्वआयातीवर आहे. मोदी सरकारही यात निष्क्रिय राहिलेलेनाही. सरकारने इंधनावरील उत्पादन शुल्कात कपात केली आणि एलपीजी वापराला प्राधान्य दिले. असो, हीतर कथेची एक बाजू झाली. खरा प्रश्न हा आहेकी,कच्च्या तेलाच्या किमती कमी होत्या, तेव्हा त्याचाफायदा ग्राहकांना का दिला गेला नाही? उलट, करवाढवले गेले जेणेकरून ग्राहक वाढीव किंमत मोजतराहील आणि सरकारी तिजोरी सुरक्षित राहील. आजदिसणाऱ्या असंतोषाचे कारण हीच विषमता आहे.केरळचा चहावाला वाढत्या खर्चामुळे दुकान बंद करतो.चेन्नईतील डिलिव्हरी बॉय इंधनावर गरजेपेक्षा जास्तखर्च करत आहे. शेतकरी डिझेल आणि खतांच्यावाढत्या किमतींशी झुंजत आहे. रोजंदारी मजूर आपलीउपजीविका गमावत आहे. हे स्पष्ट करते की कशा प्रकारेदूरवरची युद्धे देशांतर्गत संकट बनतात. असे असूनही,प्रतिसादांमध्ये पुरवठा पुरेसा असल्याचे सांगून त्याचा दोषसाठेबाजी आणि नफेखोरीवर टाकला जातो.सकारात्मक बाजू पाहता, गेल्या दशकातील आपलाचांगला विकास दर आणि तुलनेने कमी महागाईनेआशावादी राहण्याचे कारण दिले आहे. पण व्यापकस्थिरतेचे महत्त्व तेव्हाच असते, जेव्हा जमिनीवरीलपरिस्थितीही सुधारलेली असते. दुसरे म्हणजे आयातकेलेल्या ऊर्जेवर आपले अवलंबित्व आहे हे भारतालामाहित असूनही, वास्तविक ऊर्जा सुरक्षेच्या दिशेनेआपली पावले विसंगत राहिली आहेत. चीननेदीर्घकालीन करार , अक्षय ऊर्जेतील विस्तार याद्वारेसुरक्षा मजबूत केली. याउलट, भारत आधीच तयारीकरण्याऐवजी परिस्थिती उद्भवल्यावर केवळ प्रतिसाददेणारा वाटतो. हे खरे आहे की ऊर्जा बदलांना वेळलागतो. भारताच्या विकासाच्या गरजाही मोठ्या आहेत.म्हणूनच तातडीची पावले उचलावीत. पहिले पाऊलआहे - प्रामाणिकपणा. सरकारे म्हणतात की परिणाममर्यादित आहेत, तेव्हा ते स्वतःचा फायदा करत नसतात.हे वास्तव स्वीकारणे म्हणजे कमजोरी नाही, तरविश्वासार्ह धोरणाचा तो पाया आहे. दुसरे पाऊल म्हणजे- तात्काळ दिलासा. इंधनाबाबत पारदर्शक आणिनियमांवर आधारित आराखडा असावा.जेणेकरूनतेलाच्या किमती कमी झाल्यावर त्याचा फायदाग्राहकांना मिळेल. एलपीजी सबसिडीवरही फेरविचार करणे आवश्यकआहे. आज महागाईचा दबाव निम्न मध्यमवर्गापर्यंतपोहोचला आहे. अशा स्थितीत अल्पकालीन दिलासापुरेसा ठरणार नाही. भारताला ऊर्जा आत्मनिर्भरतेच्यादिशेने अधिक गंभीर प्रयत्न करावे लागतील. अक्षयऊर्जा वेगाने स्वीकारावी लागेल. सर्वात महत्त्वाचेम्हणजे ऊर्जा धोरणाला आर्थिक रणनीतीशी जोडणेआवश्यक आहे. कारण ऊर्जा हाच कृषी, उद्योग आणिसेवा यांसारख्या प्रमुख आर्थिक क्षेत्रांचा पाया आहे.(हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.) सकारात्मक बाजू पाहिल्यास गेल्यादशकातील आपला चांगला विकास दरआणि तुलनेने कमी महागाईनेआपल्याला आशावादी राहण्याचे कारणदिले. परंतु प्रत्यक्ष परिस्थितीत सुधारणा होते तेव्हा व्यापक स्थिरतेचे महत्त्व असते.
हे पण वाचा-
शहर
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- पुणे: ज्येष्ठ विचारवंत, राजकीय विश्लेषक व काँग्रेसचे निष्ठावान नेते डॉ. रत्नाकर महाजन यांचे पुण्यात निधन; पुरोगामी चळवळीचा अभ्यासू चेहरा हरपला
महाराष्ट्र
- रत्नागिरी: कोकणातील अंगावर काटा आणणारी वास्तवता! राजापूर तालुक्यातील सागवे वाडपवाडीत मृतदेह नेण्यासाठी ग्रामस्थांना चक्क पात्रातून काढावा लागतोय पायी रस्ता
- सातारा: देशसेवेदरम्यान शहीद झालेले वीर जवान रोहित पवार यांच्यावर साताऱ्यातील चिंचणी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; साऱ्यांचे डोळे झाले पाणावले
- रत्नागिरी: कोकण किनारपट्टीवर आजपासून वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता! हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा जारी
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
गुन्हा
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- हिंगोली: तू पोलिसांना टिप का देतोस? खबरी असल्याच्या संशयातून वसमतमध्ये २२ वर्षीय तरुणाची विटा-दगडने ठेचून निर्घृण हत्या
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ९ सप्टेंबर २०२६: सिंह राशीतील चंद्र गोचरमुळे ‘डबल धमाका’ आणि मालमत्ता वाढीचे योग!
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

4 September 2026
श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त मथुरेत भक्तिमय वातावरण; कृष्ण जन्मभूमी मंदिरात जन्मोत्सवाचा जल्लोष!
जन्माष्टमीनिमित्त चौपाटीच्या इस्कॉन मंदिरात भक्तिमय वातावरण! 🦚🙏
देश विदेश
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान
- नवी दिल्ली: राहुल गांधींच्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले न्यायालयासमोर सगळे समान आहेत, कोणीही श्रेष्ठ नाही
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
- तमिळनाडू: टीव्हीकेचे नेते विजय यांच्या सरकारसमोर मोठे राजकीय संकट, विरोधकांचे सरकार कोसळण्याचे भाकीत आणि नव्या समीकरणांची चर्चा


























Subscribe to my channel



