केरळच्या अलीकडच्या दौऱ्यात मला काही विचित्रगोष्टी दिसल्या. अनेक शहरांतील चहाची दुकाने बंदहोती. तिथल्या एका स्थानिक मल्याळी चहावाल्यानेविचारले, ‘एलपीजी सिलेंडरशिवाय आम्ही कायकरणार? आम्हाला माहित आहे की पश्चिमआशियातील युद्धामुळे ही टंचाई निर्माण झाली आहे,आम्ही कोणाला दोषही देत नाही; पण सरकार आमचीसमस्या किमान मान्यही करू शकत नाही का?’ गोंधळाच्या वातावरणात ही छोटीशी गोष्ट दुर्लक्षित राहूशकते. पण ती अशा आर्थिक अंडरकरंटकडे बोटदाखवते. तो राजकीय वर्ग स्वीकारण्यास कचरत आहे.अधिकृतपणे सर्व काही ठीक असल्याचे सांगितले जात असले, तरी जमिनीवरील वास्तव खूपच नाजूक आहे. पश्चिम आशियातील तणावामुळे पुरवठा मार्गविस्कळीत झाले आहेत. विशेषतः होर्मुजच्यासामुद्रधुनीत. यामुळे मालाची वाहतूक आणि विम्याचाखर्च वाढला आहे. परंतु, इथे एक महत्त्वाचा मुद्दा आहे: जागतिक अडथळे संकट निर्माण करू शकतात. पणत्याचा परिणाम किती होईल हे देशांतर्गत धोरणे ठरवतात. आणि नेमक्या याच ठिकाणी सरकारचा ‘ऑल इजवेल’ हा दावा पोकळ वाटतो. एलपीजीचेच उदाहरणघ्या. लाखो कुटुंबांपर्यंत स्वच्छ इंधन पोहोचवणे ही गेल्यादशकांतील सर्वात मोठी बदल घडवून आणणारी आणिकल्याणकारी कामगिरी आहे. पण, ते इंधन परवडणारेनसेल, तर त्याचा काय फायदा? भारत आजही आपल्याकच्च्या तेलाच्या गरजेच्या सुमारे 85% आयात करतो.एलपीजीच्या बाबतीतही 60% पेक्षा जास्त अवलंबित्वआयातीवर आहे. मोदी सरकारही यात निष्क्रिय राहिलेलेनाही. सरकारने इंधनावरील उत्पादन शुल्कात कपात केली आणि एलपीजी वापराला प्राधान्य दिले. असो, हीतर कथेची एक बाजू झाली. खरा प्रश्न हा आहेकी,कच्च्या तेलाच्या किमती कमी होत्या, तेव्हा त्याचाफायदा ग्राहकांना का दिला गेला नाही? उलट, करवाढवले गेले जेणेकरून ग्राहक वाढीव किंमत मोजतराहील आणि सरकारी तिजोरी सुरक्षित राहील. आजदिसणाऱ्या असंतोषाचे कारण हीच विषमता आहे.केरळचा चहावाला वाढत्या खर्चामुळे दुकान बंद करतो.चेन्नईतील डिलिव्हरी बॉय इंधनावर गरजेपेक्षा जास्तखर्च करत आहे. शेतकरी डिझेल आणि खतांच्यावाढत्या किमतींशी झुंजत आहे. रोजंदारी मजूर आपलीउपजीविका गमावत आहे. हे स्पष्ट करते की कशा प्रकारेदूरवरची युद्धे देशांतर्गत संकट बनतात. असे असूनही,प्रतिसादांमध्ये पुरवठा पुरेसा असल्याचे सांगून त्याचा दोषसाठेबाजी आणि नफेखोरीवर टाकला जातो.सकारात्मक बाजू पाहता, गेल्या दशकातील आपलाचांगला विकास दर आणि तुलनेने कमी महागाईनेआशावादी राहण्याचे कारण दिले आहे. पण व्यापकस्थिरतेचे महत्त्व तेव्हाच असते, जेव्हा जमिनीवरीलपरिस्थितीही सुधारलेली असते. दुसरे म्हणजे आयातकेलेल्या ऊर्जेवर आपले अवलंबित्व आहे हे भारतालामाहित असूनही, वास्तविक ऊर्जा सुरक्षेच्या दिशेनेआपली पावले विसंगत राहिली आहेत. चीननेदीर्घकालीन करार , अक्षय ऊर्जेतील विस्तार याद्वारेसुरक्षा मजबूत केली. याउलट, भारत आधीच तयारीकरण्याऐवजी परिस्थिती उद्भवल्यावर केवळ प्रतिसाददेणारा वाटतो. हे खरे आहे की ऊर्जा बदलांना वेळलागतो. भारताच्या विकासाच्या गरजाही मोठ्या आहेत.म्हणूनच तातडीची पावले उचलावीत. पहिले पाऊलआहे - प्रामाणिकपणा. सरकारे म्हणतात की परिणाममर्यादित आहेत, तेव्हा ते स्वतःचा फायदा करत नसतात.हे वास्तव स्वीकारणे म्हणजे कमजोरी नाही, तरविश्वासार्ह धोरणाचा तो पाया आहे. दुसरे पाऊल म्हणजे- तात्काळ दिलासा. इंधनाबाबत पारदर्शक आणिनियमांवर आधारित आराखडा असावा.जेणेकरूनतेलाच्या किमती कमी झाल्यावर त्याचा फायदाग्राहकांना मिळेल. एलपीजी सबसिडीवरही फेरविचार करणे आवश्यकआहे. आज महागाईचा दबाव निम्न मध्यमवर्गापर्यंतपोहोचला आहे. अशा स्थितीत अल्पकालीन दिलासापुरेसा ठरणार नाही. भारताला ऊर्जा आत्मनिर्भरतेच्यादिशेने अधिक गंभीर प्रयत्न करावे लागतील. अक्षयऊर्जा वेगाने स्वीकारावी लागेल. सर्वात महत्त्वाचेम्हणजे ऊर्जा धोरणाला आर्थिक रणनीतीशी जोडणेआवश्यक आहे. कारण ऊर्जा हाच कृषी, उद्योग आणिसेवा यांसारख्या प्रमुख आर्थिक क्षेत्रांचा पाया आहे.(हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.) सकारात्मक बाजू पाहिल्यास गेल्यादशकातील आपला चांगला विकास दरआणि तुलनेने कमी महागाईनेआपल्याला आशावादी राहण्याचे कारणदिले. परंतु प्रत्यक्ष परिस्थितीत सुधारणा होते तेव्हा व्यापक स्थिरतेचे महत्त्व असते.
हे पण वाचा-
शहर
- प्रकल्पग्रस्तांच्या वारसांना मोठा दिलासा! आता नवीन पिढीला मिळणार प्रमाणपत्र; महसूल विभागाचा महत्त्वाचा निर्णय.
- मान्सूनचे वेध: केरळमध्ये पुढील २४ तासांत मान्सूनचे आगमन; महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता!
- बळीराजाचा विजय! ५६ लाख शेतकऱ्यांसाठी ३६,५८५ कोटींची कर्जमाफी; राज्य मंत्रिमंडळाची ऐतिहासिक मंजुरी
- "न्याय द्या.. अन्यथा गोळ्या घालून मारा!" सातार्यात तारळी धरणग्रस्तांचा एल्गार; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या.
महाराष्ट्र
- प्रकल्पग्रस्तांच्या वारसांना मोठा दिलासा! आता नवीन पिढीला मिळणार प्रमाणपत्र; महसूल विभागाचा महत्त्वाचा निर्णय.
- मान्सूनचे वेध: केरळमध्ये पुढील २४ तासांत मान्सूनचे आगमन; महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता!
- बळीराजाचा विजय! ५६ लाख शेतकऱ्यांसाठी ३६,५८५ कोटींची कर्जमाफी; राज्य मंत्रिमंडळाची ऐतिहासिक मंजुरी
- "न्याय द्या.. अन्यथा गोळ्या घालून मारा!" सातार्यात तारळी धरणग्रस्तांचा एल्गार; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या.
गुन्हा
- बीडमध्ये वाल्मिक कराड गँगची दहशत कायम! जुगार अड्ड्याला विरोध केल्याने महिलेला अमानुष मारहाण; मुलांनाही उचलून फेकले. create landscape image no text on image no colllage image
- नवी मुंबईत अमानवीय घटना! आई-वडिलांना मारहाण करून घराबाहेर काढणाऱ्या मुलावर कारवाई; जिल्हाधिकाऱ्यांचा दणका.
- अहिल्यानगरात गुन्हेगारी टोळीचा थरार! कॉन्ट्रॅक्ट नाकारल्याचा राग, कंपनीच्या एचआर हेडवर मारहाण करत लुटमार.
- पुण्यात काळाचा घाला! काम आटोपून घरी परतणाऱ्या पेंटरचा डंपरच्या धडकेत दुर्दैवी अंत.
राजकीय
- सांगली-सातारा विधानपरिषद निवडणूक: ८ उमेदवारांची रिंगणात उडी! महायुती आणि महाविकास आघाडीत जोरदार शक्तीप्रदर्शन.
- सातारा मिनी मंत्रालयाचा 'भाई' कोण? सभापतींच्या दालनात तडीपार गुंडाची बर्थडे पार्टी; पोलिस यंत्रणेचे पितळ उघडे.
- अमरावतीत विधान परिषदेचा 'रंगीत' खेळ! प्रवीण पोटेंपासून हर्षजीत देशमुखांपर्यंत दिग्गज मैदानात; कोण मारणार बाजी?
- "महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक २०२६: महायुतीची उमेदवारांची यादी निश्चित; शिंदे आणि अजित पवार गटाकडून नावांची घोषणा!"
इतर
- शहापुरात अन्नातून विषबाधा: एकाची प्रकृती चिंताजनक, २२ जण रुग्णालयात दाखल.
- आजचे राशीभविष्य ३० मे २०२६: 'भास्कर योगा'चा शुभ संयोग, या राशींना मिळेल भाग्याची साथ!
- एफडीएची धडक कारवाई! राज्यात ३३ जणांना अटक, २७ आस्थापने सील; भेसळयुक्त अन्न आणि प्रतिबंधित पदार्थांचा मोठा साठा जप्त!
- आजचे राशिभविष्य २९ मे २०२६ : मिथुन राशीत त्रिग्रह योग, या ४ राशींना मिळणार तिप्पट लाभ!
मनोरंजन
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
- "बॉलिवूडमध्ये मराठी कलाकारांना 'घाटी' समजलं जातं"; वैभव मांगलेंचे बॉलीवूडवर अत्यंत खळबळजनक भाष्य!
- बॉलिवूडमध्ये खळबळ! 'डॉन ३' च्या वादावरून फरहान अख्तरच्या तक्रारीनंतर रणवीर सिंगवर 'बंदी'
देश विदेश
- डोनाल्ड ट्रम्प यांचा टॅरिफबाबतचा मोठा बदल; भारताला याचा फायदा होणार की फटका?
- लग्नाच्या काही तासांतच काळाचा घाला! भारतीय वंशाच्या पायलटचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू; नववधू ६ तास ढिगाऱ्याखाली अडकून
- इराकजवळ मालवाहू जहाजावर भीषण क्षेपणास्त्र हल्ला, इराणने स्वीकारली जबाबदारी; आंतरराष्ट्रीय वर्तुळात खळबळ
- अमेरिका-इराण पुन्हा आमने-सामने! अमेरिकेचे इराणच्या लष्करी तळांवर पुन्हा बॉम्बहल्ले; गेरुक शहर व केशम बेट ठरले लक्ष्य























Subscribe to my channel




