रोगांशी लढण्याचे विज्ञान मानवजातीच्या इतिहासातकधीही इतके सशक्त नव्हते, जितके ते आज आहे.आपल्याकडे महामाऱ्यांचा तत्काळ शोध घेण्याची, काहीदिवसांतच रोगजंतूंची सिक्वेन्सिंग करण्याची आणि काहीमहिन्यांत नवीन लस विकसित करण्याची साधने आहेत.तरीही आपण कोविड-19 च्या शोकांतिकेचा सामनाकेला. या महामारीमुळे अंदाजे 1.82 कोटी लोकांचा मृत्यूझाला, तर कोट्यवधी लोकांना याचा आर्थिक फटकाबसला. सार्वजनिक आरोग्य अधिकाऱ्यांनी आधीचमहामारीचा इशारा दिला होता आणि बराक ओबामा यांनीराष्ट्रीय सुरक्षा परिषदेत महामारी-सज्जता कार्यालयदेखील स्थापन केले होते. परंतु विद्यमान राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी तेबंद केले होते. पुन्हा एकदा सार्वजनिक आरोग्य अधिकारी इशारा देत आहेत की, पुढच्या महामारीबाबतचा एकमेव प्रश्न हाआहे की ती ‘कधी’ पसरेल, ‘पसरेल की नाही’ हा नाही.पण जग याकडे डोळेझाक करत आहे. ‘ग्लोबल कौन्सिल ऑन इनइक्वालिटी, एड्स अँड पँडेमिक’ने नुकताच या धोक्यावर एक अहवाल आला आहे, जो जोहान्सबर्गमध्ये आरोग्यमंत्र्यांच्या जी-20 बैठकीच्या वेळी जाहीर झा ला.कोविड-19, एड्स, इबोला आणि एमपॉक्सच्या पुराव्यांचावापर करून हा अहवाल सांगतो की, असमानता आणित्याशी संबंधित समस्या महामाऱ्यांची भीती अधिकवाढवतात आणि त्यांचे परिणाम अधिक गडद करतात.महामाऱ्यासुद्धा विषमतेमध्ये भर टाकतात. विशेषतः कमीउत्पन्न गटांवर विनाशकारी प्रभाव पाडतात. कोविडच्याबाबतीत, कमी वेतनात काम करणाऱ्या आघाडीच्याफळीतील कर्मचाऱ्यांनी अधिक हाल सोसले. त्यांच्यातआजारी पडण्याचे आणि रुग्णालयात भरती होण्याचेप्रमाण जास्त होते, जेव्हा ते आजारी पडले, तेव्हात्यांच्याकडे आपली बचत खर्च करण्याशिवाय दुसरा पर्यायनव्हता. महामाऱ्यांचा प्रश्न केवळ वैद्यकीय प्रतिक्रियांपुरतामर्यादित नसतो. आपल्याला त्यांच्या सामाजिक-आर्थिकघटकांवरही लक्ष द्यावे लागेल. दाटीवाटीची परिस्थिती,फ्रंटलाइन व्यवसाय आणि गरिबी महामारीच्या प्रसारातभर टाकतात. कुपोषण आणि मूलभूत आरोग्य स्थितीसुद्धाकारणीभूत ठरते. याच कारणामुळे सार्वत्रिक आरोग्य सेवाप्रणाली असलेल्या देशांनी कोविड-19 संकटात त्यादेशांपेक्षा चांगली कामगिरी केली, जिथे अशी व्यवस्थानव्हती. अशा यंत्रणेच्या अभावामुळे आर्थिक विषमता हीआरोग्याच्या विषमतेत बदलते. कोविड-19 ने आपल्याला हेदेखील सांगितले होते की,जेव्हा जगातील कोणत्याही भागाला लस, उपचार आणिसंरक्षणात्मक उपकरणांची उपलब्धता मिळत नाही, तेव्हाआजार पसरतो आणि त्याचे स्वरूप बदलत (म्युटेट)राहते, ज्यामुळे सर्वांसाठी नवीन धोके निर्माण होतात.विकसित अर्थव्यवस्थांनी अवलंबलेले ‘मी-फर्स्ट’ हे तत्त्वकेवळ नैतिकदृष्ट्या निंदनीय नव्हते, तर ते व्यक्तिश:त्यांच्यासाठीही नुकसानकारक ठरले होते. महामारीच्याशिखरावर असताना आफ्रिकेत तयार झालेल्यालसीदेखील युरोप आणि अमेरिकेला पाठवण्यात आल्याहोत्या, तर स्वतः आफ्रिकन जनता त्यापासून वंचितराहिली होती. कोविड दरम्यान, श्रीमंत देशांनी संकटाचासामना करण्यासाठी त्यांच्या अवाढव्य जीडीपीच्या 8%खर्च केला होता, तर कमी उत्पन्न असलेल्या देशांनीकेवळ 2%. आणि आता, विकसनशील देश 31 ट्रिलियनडॉलरच्या कर्जाच्या ओझ्याखाली दबलेले आहेत, जेगेल्या दोन दशकांहून अधिक काळातील सर्वोच्च स्तरआहे. अनेक कमी उत्पन्न असलेल्या देशांकडेएड्ससारख्या वर्तमान महामाऱ्यांचा सामनाकरण्यासाठीदेखील संसाधने नाहीत, पुढच्या महामारीचीतयारी तर लांबची गोष्ट आहे. हे स्पष्ट करते की कशाप्रकारे महामाऱ्या देशांमधील असमानतादेखील वाढवूशकतात. (@प्रोजेक्ट सिंडिकेट) सार्वत्रिक आरोग्य सेवा प्रणालीअसलेल्या देशांनी कोविड-19 च्यासंकटात त्या देशांच्या तुलनेत चांगलीकामगिरी केली, जिथे अशी व्यवस्थानव्हती. अशा प्रणालींच्या अभावामुळेआर्थिक विषमता, आरोग्यविषयकविषमतेत रूपांतरित होते.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
- इलॉन मस्क: भारतातील ११,२५६ गावांना स्टारलिंक जोडणार! इंटरनेट नसलेल्या दुर्गम भागांसाठी मोठी घोषणा!
महाराष्ट्र
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल
- चेन्नई: "ना डावे, ना CJP, कुणाच्याही आंदोलनात विद्यार्थी सहभाग नको"; तामिळनाडू सरकारच्या कठोर निर्देशाने तापले राजकारण!


























Subscribe to my channel




Partner with us for generous payouts—sign up today!