रोगांशी लढण्याचे विज्ञान मानवजातीच्या इतिहासातकधीही इतके सशक्त नव्हते, जितके ते आज आहे.आपल्याकडे महामाऱ्यांचा तत्काळ शोध घेण्याची, काहीदिवसांतच रोगजंतूंची सिक्वेन्सिंग करण्याची आणि काहीमहिन्यांत नवीन लस विकसित करण्याची साधने आहेत.तरीही आपण कोविड-19 च्या शोकांतिकेचा सामनाकेला. या महामारीमुळे अंदाजे 1.82 कोटी लोकांचा मृत्यूझाला, तर कोट्यवधी लोकांना याचा आर्थिक फटकाबसला. सार्वजनिक आरोग्य अधिकाऱ्यांनी आधीचमहामारीचा इशारा दिला होता आणि बराक ओबामा यांनीराष्ट्रीय सुरक्षा परिषदेत महामारी-सज्जता कार्यालयदेखील स्थापन केले होते. परंतु विद्यमान राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी तेबंद केले होते. पुन्हा एकदा सार्वजनिक आरोग्य अधिकारी इशारा देत आहेत की, पुढच्या महामारीबाबतचा एकमेव प्रश्न हाआहे की ती ‘कधी’ पसरेल, ‘पसरेल की नाही’ हा नाही.पण जग याकडे डोळेझाक करत आहे. ‘ग्लोबल कौन्सिल ऑन इनइक्वालिटी, एड्स अँड पँडेमिक’ने नुकताच या धोक्यावर एक अहवाल आला आहे, जो जोहान्सबर्गमध्ये आरोग्यमंत्र्यांच्या जी-20 बैठकीच्या वेळी जाहीर झा ला.कोविड-19, एड्स, इबोला आणि एमपॉक्सच्या पुराव्यांचावापर करून हा अहवाल सांगतो की, असमानता आणित्याशी संबंधित समस्या महामाऱ्यांची भीती अधिकवाढवतात आणि त्यांचे परिणाम अधिक गडद करतात.महामाऱ्यासुद्धा विषमतेमध्ये भर टाकतात. विशेषतः कमीउत्पन्न गटांवर विनाशकारी प्रभाव पाडतात. कोविडच्याबाबतीत, कमी वेतनात काम करणाऱ्या आघाडीच्याफळीतील कर्मचाऱ्यांनी अधिक हाल सोसले. त्यांच्यातआजारी पडण्याचे आणि रुग्णालयात भरती होण्याचेप्रमाण जास्त होते, जेव्हा ते आजारी पडले, तेव्हात्यांच्याकडे आपली बचत खर्च करण्याशिवाय दुसरा पर्यायनव्हता. महामाऱ्यांचा प्रश्न केवळ वैद्यकीय प्रतिक्रियांपुरतामर्यादित नसतो. आपल्याला त्यांच्या सामाजिक-आर्थिकघटकांवरही लक्ष द्यावे लागेल. दाटीवाटीची परिस्थिती,फ्रंटलाइन व्यवसाय आणि गरिबी महामारीच्या प्रसारातभर टाकतात. कुपोषण आणि मूलभूत आरोग्य स्थितीसुद्धाकारणीभूत ठरते. याच कारणामुळे सार्वत्रिक आरोग्य सेवाप्रणाली असलेल्या देशांनी कोविड-19 संकटात त्यादेशांपेक्षा चांगली कामगिरी केली, जिथे अशी व्यवस्थानव्हती. अशा यंत्रणेच्या अभावामुळे आर्थिक विषमता हीआरोग्याच्या विषमतेत बदलते. कोविड-19 ने आपल्याला हेदेखील सांगितले होते की,जेव्हा जगातील कोणत्याही भागाला लस, उपचार आणिसंरक्षणात्मक उपकरणांची उपलब्धता मिळत नाही, तेव्हाआजार पसरतो आणि त्याचे स्वरूप बदलत (म्युटेट)राहते, ज्यामुळे सर्वांसाठी नवीन धोके निर्माण होतात.विकसित अर्थव्यवस्थांनी अवलंबलेले ‘मी-फर्स्ट’ हे तत्त्वकेवळ नैतिकदृष्ट्या निंदनीय नव्हते, तर ते व्यक्तिश:त्यांच्यासाठीही नुकसानकारक ठरले होते. महामारीच्याशिखरावर असताना आफ्रिकेत तयार झालेल्यालसीदेखील युरोप आणि अमेरिकेला पाठवण्यात आल्याहोत्या, तर स्वतः आफ्रिकन जनता त्यापासून वंचितराहिली होती. कोविड दरम्यान, श्रीमंत देशांनी संकटाचासामना करण्यासाठी त्यांच्या अवाढव्य जीडीपीच्या 8%खर्च केला होता, तर कमी उत्पन्न असलेल्या देशांनीकेवळ 2%. आणि आता, विकसनशील देश 31 ट्रिलियनडॉलरच्या कर्जाच्या ओझ्याखाली दबलेले आहेत, जेगेल्या दोन दशकांहून अधिक काळातील सर्वोच्च स्तरआहे. अनेक कमी उत्पन्न असलेल्या देशांकडेएड्ससारख्या वर्तमान महामाऱ्यांचा सामनाकरण्यासाठीदेखील संसाधने नाहीत, पुढच्या महामारीचीतयारी तर लांबची गोष्ट आहे. हे स्पष्ट करते की कशाप्रकारे महामाऱ्या देशांमधील असमानतादेखील वाढवूशकतात. (@प्रोजेक्ट सिंडिकेट) सार्वत्रिक आरोग्य सेवा प्रणालीअसलेल्या देशांनी कोविड-19 च्यासंकटात त्या देशांच्या तुलनेत चांगलीकामगिरी केली, जिथे अशी व्यवस्थानव्हती. अशा प्रणालींच्या अभावामुळेआर्थिक विषमता, आरोग्यविषयकविषमतेत रूपांतरित होते.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- पुणे: ज्येष्ठ विचारवंत, राजकीय विश्लेषक व काँग्रेसचे निष्ठावान नेते डॉ. रत्नाकर महाजन यांचे पुण्यात निधन; पुरोगामी चळवळीचा अभ्यासू चेहरा हरपला
महाराष्ट्र
- रत्नागिरी: कोकणातील अंगावर काटा आणणारी वास्तवता! राजापूर तालुक्यातील सागवे वाडपवाडीत मृतदेह नेण्यासाठी ग्रामस्थांना चक्क पात्रातून काढावा लागतोय पायी रस्ता
- सातारा: देशसेवेदरम्यान शहीद झालेले वीर जवान रोहित पवार यांच्यावर साताऱ्यातील चिंचणी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; साऱ्यांचे डोळे झाले पाणावले
- रत्नागिरी: कोकण किनारपट्टीवर आजपासून वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता! हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा जारी
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
गुन्हा
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- हिंगोली: तू पोलिसांना टिप का देतोस? खबरी असल्याच्या संशयातून वसमतमध्ये २२ वर्षीय तरुणाची विटा-दगडने ठेचून निर्घृण हत्या
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ९ सप्टेंबर २०२६: सिंह राशीतील चंद्र गोचरमुळे ‘डबल धमाका’ आणि मालमत्ता वाढीचे योग!
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान
- नवी दिल्ली: राहुल गांधींच्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले न्यायालयासमोर सगळे समान आहेत, कोणीही श्रेष्ठ नाही
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
- तमिळनाडू: टीव्हीकेचे नेते विजय यांच्या सरकारसमोर मोठे राजकीय संकट, विरोधकांचे सरकार कोसळण्याचे भाकीत आणि नव्या समीकरणांची चर्चा


























Subscribe to my channel




Partner with us for generous payouts—sign up today!