महाराष्ट्र राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांच्या निवडणुकांचा निकाल आज लागत आहे. सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. या निवडणुकांमध्ये अनेक आजी-माजी लोकप्रतिनिधींची मुले, नातेवाईक आणि स्थानिक दिग्गज नेत्यांनी आपले नशीब आजमावले आहे. कोण बाजी मारणार आणि कुणाचे वर्चस्व राहणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सिंधुदुर्ग, बारामती, पुणे, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, कोल्हापूर, इंदापूर आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये मतमोजणी प्रक्रिया सुरू आहे. एकट्या सोलापूर जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या 68 आणि पंचायत समितीच्या 136 जागांसाठी मतमोजणी 11 ठिकाणी पार पडत आहे. दुपारी 2 वाजेपर्यंत सर्व निकाल स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
मतमोजणी प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. विविध ठिकाणी मतमोजणी केंद्रे उभारण्यात आली असून, सुरक्षा व्यवस्थाही कडक करण्यात आली आहे. जिल्हावार परिस्थितीचा आढावा घेतल्यास, अनेक जिल्ह्यांमध्ये चुरशीची लढत अपेक्षित आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पंचायत समितीच्या 100 गणांसाठी आणि जिल्हा परिषदेच्या 50 गटांसाठी मतमोजणी होत आहे. “पवारांची बारामती” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बारामतीकडेही सर्वांचे लक्ष आहे, जिथे राजकीयदृष्ट्या महत्त्वाचे निकाल अपेक्षित आहेत. पुणे जिल्ह्यात एकूण 73 जिल्हा परिषदेच्या जागा आणि 146 पंचायत समिती गणांसाठी मतमोजणी सुरू आहे. यामध्ये पुण्यातील खेड तालुक्याचाही समावेश आहे.
या निकालांमचा स्थानिक राजकारणावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. टीव्ही 9 मराठीवर पहिला कल आणि पहिला निकाल सर्वप्रथम पाहता येणार आहे. या निकालातून कोणत्या पक्षाचे किंवा आघाडीचे वर्चस्व प्रस्थापित होते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
शहर
- मुंबई: केडीएमसी रुग्णालयाचा भोंगळ कारभार फ्रॅक्चर झालेल्या पायाला प्लास्टरऐवजी लावला पुठ्ठा, कर्मचाऱ्यांची पैशांची मागणी
- अमरावती: विद्यापीठात १३ असोसिएट प्रोफेसर पदांसाठी तब्बल १८७ अर्ज; राज्यासह देशभरातील उच्चशिक्षित उमेदवार तीव्र स्पर्धेत!
- नाशिक: 'महासिंहस्था' ची जय्यत तयारी; ३४ हजार कोटींच्या निधीतून कुंभमेळा होणार 'न भूतो न भविष्यती
- पुणे: मोशी दुर्घटनेने उद्ध्वस्त झाले कुटुंब, कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली पतीचा मृत्यू, काही आठवड्यांतच पत्नीनेही संपवले जीवन; २ चिमुकल्या मुली पूर्णपणे पोरक्या!
महाराष्ट्र
- जळगाव: भोळा राहिलो तर हे भाजपवाले खाऊन जातील; गिरीश महाजनांसमोरच गुलाबराव पाटलांचा भाजपवर खोचक टोला
- महाराष्ट्र: गेल्या पाच वर्षांत ३६ हजार कंपन्या बंद झाल्याचा विरोधकांचा आरोप; मात्र थेट परकीय गुंतवणुकीत (FDI) राज्य अजूनही अव्वल!
- अमरावती: विद्यापीठात १३ असोसिएट प्रोफेसर पदांसाठी तब्बल १८७ अर्ज; राज्यासह देशभरातील उच्चशिक्षित उमेदवार तीव्र स्पर्धेत!
- नाशिक: 'महासिंहस्था' ची जय्यत तयारी; ३४ हजार कोटींच्या निधीतून कुंभमेळा होणार 'न भूतो न भविष्यती
गुन्हा
- सांगली: "मेस बदलली म्हणून विद्यार्थ्याला लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण; विटा येथील 'गुरुकुल'मधील प्रकाराने खळबळ."
- पुणे: "पहाटे ३ वाजता थरार; गळ्याला कोयता लावून व्यापाऱ्याची कार फोडली अन् रोकड लुटली!"
- नागपूर: "इन्स्टाग्रामवरील मैत्री ठरली काळ; १६ वर्षीय मुलीला ओलीस ठेवून अमानवीय अत्याचार; नराधम अटकेत."
- पुणे: १० वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या नराधम झुंबर खोमणे याला जेजुरी पोलिसांकडून बेड्या
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
- पंचांग १२ ऑगस्ट २०२६: दीपअमावस्या, बुधादित्य योग, गजकेसरी योग आणि शुभ मुहूर्त
- ८ ऑगस्ट २०२६ चे सविस्तर राशिभविष्य: आज शनीची विशेष कृपा, या राशींचे नशीब चमकणार!
- अंक भविष्य ४ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या मूलांक १ ते ९ नुसार तुमचे आजचे राशीभविष्य
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: लोकशाही जिवंत ठेवण्याची आपली जबाबदारी आहे; कपिल सिब्बलांच्या युक्तिवादावर सरन्यायाधीशांचे महत्त्वपूर्ण निरीक्षण
- बांगलादेश: आता फक्त भारतच वाचवू शकतो का? रात्री ८ वाजताच दिवे बंद करण्याची वेळ का आली? नेमकं काय घडलं
- उत्तर प्रदेश: केस गळतीच्या गंभीर समस्येमुळे आणि उपचारांनंतरही फरक न पडल्याने १५ वर्षीय मुलीचे टोकाचे पाऊल; गळफास घेऊन संपवले जीवन!
- नवी दिल्ली: राज्यसभेत मोठा गदारोळ रामलिला मैदानावर झालेल्या 'शुद्धीकरण' हवन प्रकरणावरून मल्लिकार्जुन खर्गे यांचे भाजपवर जोरदार प्रहार!



























Subscribe to my channel




